शहरं
Join us  
Trending Stories
1
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
2
Sana Mir Controversial Comment : सनाची Live मॅच वेळी वादग्रस्त कमेंट; ICC तिला नोकरीवरून काढणार?
3
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात
4
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
5
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
6
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश
7
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
8
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
9
सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारी हंगाम ठप्प, शासनाने मच्छिमारांसाठी सानुग्रह मदत जाहीर करावी
10
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
11
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
12
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
13
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
14
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
15
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
16
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
17
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
18
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
19
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
20
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश

उच्च दाब वीज ग्राहकांना दहा टक्के दरवाढीचा ‘शॉक’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2018 00:45 IST

वीज नियामाक आयोगाने नव्याने जाहीर केलल्या वीजदरवाढीचा मोठा फटका राज्यातील उच्चदाब वीज ग्राहकांना बसला आहे. आयोगाने एक सप्टेंबरपासून ही दरवाढ लागू केली आहे. यामुळे जालना जिल्ह्यातील जवळपास २१५ उच्चदाब वीज ग्राहकांना यामुळे किमान दहा कोटीचा फटका दर महिन्याला बसणार आहे.

ठळक मुद्देजालना : मंदीत असलेल्या उद्योगांना आर्थिक भूर्दंड, वीज नियमक आयोगाने दरवाढीचा पुनर्विचार करावा, २०२० नंतरचे टेरीफ दर जाहीर

संजय देशमुख ।लोकमत न्यूज नेटवर्कजालना : वीज नियामाक आयोगाने नव्याने जाहीर केलल्या वीजदरवाढीचा मोठा फटका राज्यातील उच्चदाब वीज ग्राहकांना बसला आहे. आयोगाने एक सप्टेंबरपासून ही दरवाढ लागू केली आहे. यामुळे जालना जिल्ह्यातील जवळपास २१५ उच्चदाब वीज ग्राहकांना यामुळे किमान दहा कोटीचा फटका दर महिन्याला बसणार आहे.वीज नियामक आयोगाने वेळावेळी जनसुनवाणी घेऊन उद्योजक, आणि उर्जा क्षेत्रात कार्यरत असलेल्यांना यावेळी निमंत्रीत केले होते. यावेळी उद्योजकांनी कुठलीही दरवाढ करू नये असे म्हणणे मांडले होते. परंतु, याकडे आयोगाने लक्ष दिले नसल्याचे वास्तव आहे. एक तारखेपासून लागू केलेल्या दरवाढीवरून दिसून येते.दोन वर्षापूर्वी विदर्भ आणि मराठवाड्यातील उच्चदाब वीज वापर ग्राहकांना प्रति युनिटप्रमाणे एक रूपयांची सवलत दिली होती.ही सवलत आता केवळ नावापुरती उरली आहे. एक सप्टेंबर पासून जी दरवाढ लागू केली आहे. त्यामुळे पूर्वी ४.५० पैसे प्रति युनिट दर आकारले जात होते. तर आता हे दर प्रतियुनिट थेट ५. १० पैसे असे करण्यात आले आहेत. जालना जिल्ह्याचा विचार केल्यास वीज वितरण कंपनीला या उच्चदाब वीज ग्राहकांकडून दर महिन्याला ७० कोटी रूपये मिळत असत. यात आता वाढ होऊन साधारपणे ८० कोटी रूपयांवर हे वीजबिल पोहचणार आहे.या दरवाढीचा सर्वात मोठा फटका स्टील, डाळमिल, आॅईलमिल, साखर कारखाने आदींना बसणार असल्याचे सांगण्यात आले. सद्यस्थितीत जालना जिल्ह्याचा वीज वितरण कंपनीचा डोलारा पूर्णपणे या उच्चदाब वीज ग्राहकांकडून मिळणाऱ्या वीजबिलातून चालू आहे. घरगुती वीज वापर आणि व्यावयसायिक वीज ग्राहकांकडून दर महिन्याला संपूर्ण जिल्ह्यातून केवळ अडीच कोटी रूपये मिळतात.वीज दरवाढीचा फेरविचार करावासध्या उद्योग, व्यवसायात कमी पाऊस पडल्याने मोठी मंदी आहे. त्यातच वीज वितरण कंपनीने ही दरवाढ केली आहे. ती दरवाढ मागे घेऊन या दरवाढीचा फेरविचार केल्यास उद्योगांना त्याचा लाभ होऊ शकतो. आम्ही नियमितपणे वीजबिल भरत असतांना आमच्यावरच ही दरवाढ लादली आहे. या सदंर्भात वीज नियामक आयोगाकडे पत्र व्यवहार करणार आहोत.- गणेश बियाणी, अध्यक्ष लघू उद्योग भारती संघटना

टॅग्स :Jalanaजालनाmahavitaranमहावितरण