शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! भारतात दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला; गुजरातमधून ३ संशयित दहशतवाद्यांना अटक
2
भारतात राहणारे सर्वच हिंदू; मुस्लीम आणि ख्रिश्चन आपल्याच पूर्वजांचे वंशज, काय म्हणाले सरसंघचालक मोहन भागवत
3
एकनाथ शिंदे अन् उद्धव ठाकरेंना भाजपाचा मोठा धक्का; २ मोठ्या नेत्यांचा लवकरच पक्षप्रवेश होणार
4
सोनं की रिअल इस्टेट? गुंतवणुकीसाठी कोणता पर्याय ठरेल जास्त फायदेशीर? तज्ज्ञांनी दिला महत्त्वाचा सल्ला
5
जेल की रिसॉर्ट? ISIS रिक्रूटर आणि सीरियल किलरकडे मोबाईल; अधिकाऱ्यांच्या मदतीने कैद्यांची मजा
6
बांगलादेशात रस्त्यांना छावणीचं स्वरूप, मोहम्मद युनूस यांच्या घराबाहेर मोठा फौज फाटा; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
7
प्रदूषणकारी रसायनांचे उत्पादन करणारा कारखाना रत्नागिरीच्या लोटे वसाहतीत
8
हत्येनंतर शीर अन् धड वेगळे केले, सुटकेसमध्ये मृतदेह लपवून फरार; अखेर १६ वर्षांनी आरोपीला अटक
9
महाराष्ट्राच्या १५ हजार एकर महसूल जमिनीसह सीमेवरील १४ गावांवर तेलंगण राज्याचा ताबा !
10
भारताकडे 'रेअर अर्थ'चा ५वा सर्वात मोठा खजिना; तरीही आयातीसाठी चीनवर का अवलंबून? 'ही' आहे खरी अडचण
11
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
12
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
13
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
14
"मला पुढच्या जन्मी गोविंदा पती म्हणून नकोय...", सुनीता अहुजाचं वक्तव्य चर्चेत, म्हणाली- "हा एकच जन्म..."
15
लोक प्रवाशांच्या जीवावर कोण उठले? सँडहर्स्ट रोड अपघाताची चौकशी जीआरपीकडे
16
ट्रॉलरसह आठ मच्छीमारांचे पाकिस्तानकडून अपहरण?
17
विकृत इसमाने मांजरावर केला अतिप्रसंग; मुंबईतील धक्कादायक घटना
18
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
19
केवळ पत्नी रडायची, म्हणून पतीला क्रूरतेसाठी दोषी ठरवू शकत नाही: उच्च न्यायालय
20
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!

अतिवृष्टीचा सव्वादोन लाख हेक्टवरील पिकांना फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2021 04:35 IST

चौकट हक्काची मदत तरी मिळावी केंद्र आणि राज्य सरकारच्या नैसर्गिक आपत्ती निवारण विभागाने या आधीच आपत्ती आल्यास कुठल्या शेतकऱ्यास ...

चौकट

हक्काची मदत तरी मिळावी

केंद्र आणि राज्य सरकारच्या नैसर्गिक आपत्ती निवारण विभागाने या आधीच आपत्ती आल्यास कुठल्या शेतकऱ्यास कुठली आणि किती मदत द्यावी याचे निकष ठरले आहेत. त्यात पंचनाम्यांचा अहवाल आल्यावर ते लगेचच अदा करावेत असे निकष आहेत. त्यात कोरडवाहू साठी ६ हजार ५००, बागायती साठी १३ हजार रुपये आणि फळबागांचे नुकसान झाल्यास १८ हजार रुपये प्रति हेक्टरी मदत दिली जाते. त्यामुळे आता पंचनाम्यांचा प्राथमिक अहवाल प्राप्त झाला असून, त्यानुसार ही मदत मिळावी अशी मागणी होत आहे.

चौकट

सर्वपक्षीय नेत्यांच्या दौऱ्यांकडे लक्ष

अतिवृष्टी झाल्यावर पालकमंत्री राजेश टोपे, आ. कैलास गोरंट्याल, आ. बबनराव लोणीकर, तसेच महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार, माजी मंत्री अर्जुन खोतकर, भाजपचे उपाध्यक्ष भास्कर दानवे, आ. नारायण कुचे, नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष सोळंके, गजानन गिते, आदींनी शेतात जाऊन पाहणी केली. तसेच जिल्हा प्रशासनासोबत आढावा बैठका घेतल्या. त्यामुळे आता मदतीकडे लक्ष लागून आहे.