शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Train Update: मध्य, हार्बर मार्गावरील लोकल रेल्वे सेवा रद्द; कुठून कुठपर्यंत सुरू?
2
'आम्हाला मतदान करा, राहुल गांधींना देशाचा पंतप्रधान करू', तेजस्वी यादवांची घोषणा
3
Mumbai Rains: मुंबईकरांसमोर आणखी एक संकट, मिठी नदीने धोक्याची पातळी गाठली, सतर्क राहण्याचा इशारा!
4
Mumbai Rain Updates Live: पावसात अडकलेल्यांसाठी मुंबई महापालिका सरसावली; पाणी, खाद्यपदार्थांचे वाटप
5
'नेहरूंनी पाकिस्तानला मदत केली होती', 'सिंधू जल' करारावरुन पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
6
उत्तराखंड विधानसभेत राडा, टेबल आपटलं, माईक तोडला, संतापलेल्या अध्यक्षा निघून गेल्या
7
पाकिस्तानची खोटी बडबड! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये गुडघे टेकले, आता परदेशात जाऊन मारतायत थापा
8
उपराष्ट्रपती निवडणुकीसाठी विरोधकांकडून उमेदवार जाहीर; सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती रिंगणात
9
ऑटो कंपन्यांवरील अरिष्ट टळले...! चीनने दरवाजे उघडले; रेअर अर्थ मेटलसह दोन वस्तूंवरील निर्बंध हटविले
10
बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधू बाजी मारणार की महायुती मात देणार? निकालाची उत्सुकता शिगेला
11
GST बदलाच्या घोषणेनंतर 'या' ५ शेअर्समध्ये होणार मोठी वाढ? ब्रोकरेजकडून खरेदीचा सल्ला!
12
दिलीप प्रभावळकरांचा रोमांचक 'दशावतार'; कोकणातल्या मातीत घडणाऱ्या सिनेमाचा अंगावर काटा आणणारा ट्रेलर
13
"साहेब माझी आई हरवली"; तक्रार नोंदवण्यासाठी मुलगा पोलीस स्टेशनमध्ये पोहोचला, तपास सुरू होताच सगळ्यांना धक्का बसला!
14
१९४६ च्या कलकत्ता दंगलीत हजारो हिंदूंचे प्राण वाचवणारे गोपाल पाठा कोण होते? कोण मानतं हिरो, तर कुणी म्हणतं व्हिलन  
15
पापा की परी... सावधान! स्कुटरच्या हँडलमधून साप निघाला साप, तरुणीने उडीच मारली...
16
इंडियन ऑइलने अमेरिकेला दाखवला 'ठेंगा', रशियाकडून कच्च्या तेलाची खरेदी सुरुच राहणार...
17
VIDEO : किन्नरच्या सौंदर्यावर नेटकरी 'फिदा'! व्हिडिओ पाहून युजर्स म्हणतायत...; तुम्हीही थक्क व्हाल!
18
मिठी नदी धोक्याच्या पातळीवर; नदीलगतच्या कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवलं, बीकेसीत पाणी साचण्याची शक्यता
19
Mangalagauri 2025: मंगळगौरीचे पावित्र्य आणि माधुर्य दर्शवणारे दीनानाथ दलाल यांचे चित्र; पहा बारकावे!
20
ऋतुराजनं बॉलिंगमध्ये आजमावला हात; सिक्सर मारल्यावर विकेट्स घेत हिशोब केला चुकता (VIDEO)

शेतकऱ्यांच्या मागे पीक पेरा नोंदणीची डोकेदुखी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2021 04:34 IST

राज्य शासनाच्या वतीने सन २०२१-२२ साठी खरीप हंगामातील पीक पेरा हा १५ सप्टेंबरपर्यंत आपल्या स्वतःच्या मोबाइलच्या साह्याने नोंदवण्याचा आदेश ...

राज्य शासनाच्या वतीने सन २०२१-२२ साठी खरीप हंगामातील पीक पेरा हा १५ सप्टेंबरपर्यंत आपल्या स्वतःच्या मोबाइलच्या साह्याने नोंदवण्याचा आदेश काढण्यात आला आहे. आदेशानुसार ई-पीक पाहणी ॲपवर शेतकऱ्यांनी आपल्या पिकांची नोंद स्वतः शेतात जाऊन करावयाची आहे. ई- पीक पेरा नोंद न केल्यास त्यांच्या सातबारा उताऱ्यावरील पीक पेरा कोरा राहील व त्यामुळे शेतकऱ्यास कोणत्याही शासकीय योजनांचा लाभ किंवा मदत मिळणार नाही. बाजार समितीत माल विक्रीसाठी नोंद करणे, पीक विमा भरणे, पीक कर्ज घेणे इत्यादी कामांसाठी शेतकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागणार आहे. शेतकऱ्यांची विमा कंपन्या व शासनाकडून अडवणूक होत असल्याने बळीराजा धास्तावला आहे. अगोदरच आर्थिक संकटात असलेल्या शेतकऱ्यांना आता मोबाइल, रिर्चाजचा खर्च वाढलेला आहे. काही शेतकऱ्यांकडे तर मोबाइलही नाही. काही शेतकऱ्यांना मोबाइलही वापरता येत नाही. त्यामुळे शेतकरी हैराण झाले आहेत.