शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुठल्याही थेट युद्धातल्या विजयापेक्षा..."; एकनाथ शिंदेंनी केलं PM नरेंद्र मोदींचं कौतुक
2
भारतीय सैन्याची मोठी तयारी!६ जण ठार, ११ जणांच्या खात्म्यासाठी ऑपरेशन; लष्कर -जैश'च्या दहशतवाद्यांचा शोध सुरू
3
केंद्राच्या सर्वपक्षीय शिष्टमंडळात शशी थरूर यांचं नाव पाहून काँग्रेस अवाक्, व्यक्त केली अशी प्रतिक्रिया
4
IPL 2025 अंतिम सामन्यावरून मोठा गोंधळ; BCCIच्या 'या' निर्णयावर चाहते संतापले, नेमकं काय घडलं?
5
जबरदस्त! कंपनी असावी तर अशी, नफा होताच बोनस म्हणून दिली ७ महिन्यांची दिली सॅलरी
6
पुणे IED केस: ISIS साठी काम करणाऱ्या दोन जणांना NIA ने विमानतळावरून केली अटक
7
चर्चा युद्धबंदीची सुरू होती, रशियाने हल्ले वाढवले, प्रवाशांवर बॉम्ब टाकले; ९ जणांचा मृत्यू झाला
8
मनाविरुद्ध गोष्टी घडल्या की राग राग होतो? त्यावर नियंत्रण मिळवण्याच्या सोप्या टिप्स!
9
भयानक! तरुणाची स्टंटबाजी, वेगाने कार चालवून ४ जणांना चिरडलं; थरकाप उडवणारा Video
10
आता 'टीम इंडिया' पाकिस्तानचा खरा चेहरा जगासमोर आणणार; श्रीकांत शिंदेंसह सुप्रिया सुळेंना जबाबदारी
11
"ओशो आश्रमात गेल्यावर बाबांनी.."; अक्षय खन्नाचा मोठा खुलासा, विनोद खन्नांविषयी काय म्हणाला?
12
Video: केदारनाथ धामला जाताना हेलिकॉप्टर क्रॅश; दैव बलवत्तर म्हणून वाचले
13
Coronavirus Outbreak: टेन्शन वाढलं! हाँगकाँग-सिंगापूरमध्ये कोरोनाचं थैमान, रुग्णांमध्ये मोठी वाढ; भारताला किती धोका?
14
Video - जॉर्जिया मेलोनींच्या स्वागतासाठी अल्बेनियाचे पंतप्रधान भर पावसात गुडघ्यावर बसले अन्...
15
"लग्नानंतर टिंडरवर अकाऊंट उघडून मी दोन तीन मुलींसोबत..."; अभिजीत सावंतची कबूली, म्हणाला-
16
UPI Lite, वॉलेट पेमेंट... युजर्सच्या पसंतीस का उतरत नाहीयेत हे नवे फीचर्स? कुठे येतेय समस्या
17
कारगिलमधून बेपत्ता झालेली नागपूरची महिला LOC पार करून पाकिस्तानात पोहचली, कारण...
18
परेश रावल यांचा 'हेराफेरी ३'ला रामराम! सुनील शेट्टीनं सोडलं मौन, म्हणाला - "बाबू भैयाशिवाय श्याम..."
19
मुंबई विमानतळ आणि ताज हॉटेलला बॉम्बनं उडवण्याची धमकी; एअरपोर्ट पोलिसांना आला ईमेल
20
चिकनच्या किमतीपेक्षा अंडी झाली महाग, भाज्यांचे दरही गगनाला; बांगलादेशात सगळाच गोंधळ

रोहित्र जळल्याने अर्धे गाव दोन महिन्यांपासून अंधारात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2021 04:38 IST

लोकमत न्यूज नेटवर्क आन्वा (लोवा) - भोकरदन तालुक्यातील वाकडी येथील सिंगल फेजचे रोहित्र जळल्याने गेल्या दोन महिन्यांपासून अर्धे गाव ...

लोकमत न्यूज नेटवर्क

आन्वा (लोवा) - भोकरदन तालुक्यातील वाकडी येथील सिंगल फेजचे रोहित्र जळल्याने गेल्या दोन महिन्यांपासून अर्धे गाव अंधारात आहे. यामुळे ग्रामस्थांची गैरसोय होत आहे.

वाकडी गावाची लोकसंख्या जवळपास चार हजारांच्या आसपास आहे. गावात सिंगल फेजची तीन रोहित्रं आहेत. यातील कब्रस्तान मार्गावरील रोहित्र मागील दोन महिन्यांपासून जळले आहे. त्यामुळे अर्धे गाव अंधारात आहे. वीजपुरवठा खंडित असल्याने ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत. रात्रीच्यावेळी फॅन, कुलर बंद असल्याने डास चावत आहेत. यामुळे आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. गावातील पाणीपुरवठ्याचे नियोजनही कोलमडले आहे. रोहित्र दुरूस्त करण्याबाबत अनेकवेळा महावितरण कंपनीकडे तक्रारी करण्यात आल्या. परंतु, याकडे दुर्लक्ष केले जात आहे. महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने येथील रोहित्र दुरूस्त करावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. गावातील बंद रोहित्राची तातडीने दुरुस्ती न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.