शहरं
Join us  
Trending Stories
1
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले
2
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
3
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
4
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
5
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
6
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
7
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
8
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
9
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
10
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
11
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
12
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
13
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
14
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
15
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
16
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
17
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
18
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
19
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
20
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...

३५ वर्षांनंतर मित्र- मैत्रिणींची भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2021 04:30 IST

आंबा- परतूर येथील जिल्हा परिषद शाळेतील १९८८ बॅचच्या दहावीचे विद्यार्थी ३५ वर्षांनंतर औरंगाबाद येथे नुकत्याच झालेल्या स्नेहसंमेलनाच्या कार्यक्रमात एकत्र ...

आंबा- परतूर येथील जिल्हा परिषद शाळेतील १९८८ बॅचच्या दहावीचे विद्यार्थी ३५ वर्षांनंतर औरंगाबाद येथे नुकत्याच झालेल्या स्नेहसंमेलनाच्या कार्यक्रमात एकत्र आले. एकमेकांना पाहून सर्वांनीच आपल्या जुन्या आठवणींना उजाळा दिला.

दहावीपर्यंत शिक्षण झाल्यानंतर सर्वंजण आपआपल्या परीने वेगवेगळ्या शहरात स्थायिक होतात. त्यानंतर उच्च शिक्षण घेऊन काही डॉक्टर, वकील, इंजिनिअर, पोलीस, उद्योगपती होतात. प्रत्येकजण आपल्या कामात व्यस्त असल्याने एकमेकांची भेट होत नाही. कामे बाजूला ठेवून आपल्या दहावीच्या मित्रांना भेटण्यासाठी परतूर येथील १९८८ बॅचच्या दहावीच्या काही विद्यार्थ्यांनी व्हॉट्सअपवर ग्रुप तयार केला. या ग्रुपमध्ये संपर्कात असलेल्या सर्व मित्रांचा समावेश करण्यात आला. त्यानंतर एकमेकांचा शोध घेत सर्वांनी भेटण्याचे ठिकाण ठरवले. ७ फेब्रुवारी रोजी औरंगाबाद येथे स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले. यावेळी सर्वच मित्र-मैत्रिणी भेटल्या. प्रत्येकाने आपल्या आठवणींना उजाळा दिला. काही जण भावुक झाले. तर काही जणांनी आपण लहानपणीच्या आठवणी सांगितल्या. यावेळी प्रदीप ढाकरे, दिनेश होलाणी, बाबासाहेब साकळकर, मंजिरी कुलकर्णी बोरखेडीकर, डॉ. जया खंडागळे, डॉ. प्रणिता कदम, डॉ. सुनीता खिल्लारे, संध्या दिक्षित, मकरंद परतूरकर, कमलाकर गुजंवटीकर, चंद्रकांत ईघारे, अजय देसाई, बबलू खतिब, शांत ओझा, दीपक दिक्षित, लोकेश चौधरी, व्यंकटेश तनपुरे, उद्धव वायाळ, सतीश मारेठे, पापा भुतडा, संगीता उस्मानपूरकर, हर्षा खरात, ज्योती अग्रवाल, पुरवी ईघारे, अर्चना पोरवाल, गोदावरी दसमले, मंगल मुंदडा आदींची उपस्थिती होती.