शहरं
Join us  
Trending Stories
1
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
2
"पैशांची एखादी बॅग देऊ...आजकाल हमारा नाम बहुत चल रहा है"; शिरसाटांची मिश्कील टिप्पणी
3
“महायुतीच्या अपयशावर बोट ठेवणार, पक्षाची प्रतिष्ठा वाढवणार”; शशिकांत शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
4
IPO पूर्वी Flipkart चं मोठं गिफ्ट, ७५०० पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना होणार फायदा
5
स्वीडिश अभिनेत्रीच्या प्रेमात पडला आशिष चंचलानी? मराठी सिनेमातही दिसली; डेटिंगच्या चर्चा
6
छांगूर बाबाने मालमत्तेत भरपूर पैसे गुंतवले; पण स्वत:च्या नावावर एकही जमीन ठेवली नाही
7
सकाळ, दुपार, रात्र... दिवसातून ३ वेळा पराठा खाल्ला तर काय होईल, आरोग्यावर कसा होतो परिणाम?
8
'माझा व्हिडीओ मॉर्फ करून बनवला,अब्रुनुकसानीची नोटीस पाठवणार'; संजय शिरसाटांचा इशारा
9
८ व्या वेतन आयोगाच्या शिफारसी केव्हापर्यंत लागू होणार, केंद्रीय कर्मचाऱ्यांना माहीत करुन घेणं गरजेचं
10
भलं करायच्या नादात, ट्रम्प कापताहेत आपल्याच लोकांचे खिसे; आकडेवारी पाहून डोक्यावर हात माराल
11
१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश; शरद पवारांनी मानले मोदी सरकारचे आभार
12
Astrology: जोडीदार 'क्लिक' होत नाही अशी तरुणांची सबब; हा ग्रहांचा परिणाम समजावा का?
13
छत्तीसगडच्या सुकमामध्ये २३ नक्षलवाद्यांनी एकत्र आत्मसमर्पण केले, त्यांच्यावर १.१८ कोटी रुपयांचे होते बक्षीस
14
IND vs ENG 3rd Test: मोहम्मद सिराजनं सांगितलं त्याच्या आगळ्यावेगळ्या सेलिब्रेशनमागचं कारण!
15
लग्नाच्या रात्रीच नवरी करणार होती कांड, पण नवरदेव निघाला भलताच हुशार! मित्रांना घरी बोलावलं अन्... 
16
Recipe : किसलेल्या दोडक्याची ‘अशी’ चमचमीत करा भाजी, चव जबरदस्त-दोडक्याचेच व्हाल फॅन!
17
दोन वर १ शेअर मिळणार फ्री, 'ही' कंपनी ग्रहकांना देणार भेट; याच महिन्यात जमा होणार, तुमच्याकडे आहे का?
18
Air India Plane Crash : इंजिन थांबले, पण प्रयत्न सुरूच होते...; दोन्ही वैमानिकांनी शेवटच्या क्षणापर्यंत झुंज दिली
19
West Bengal Accident: जगन्नाथाच्या दर्शनासाठी जाताना भाविकांवर काळाचा घाला, वाटेतच ट्रकला धडक, कारमधील ४ जण ठार!
20
“१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश झाल्याचा आनंद, अभिमान”: DCM अजित पवार

बसमधील प्रथमोपचार साहित्य गायब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2017 01:12 IST

महामंडळाच्या वतीने प्रत्येक बसमध्ये प्रथमोपचार पेट्या बसविण्यात आल्या होत्या. मात्र ५० बसमधील पेट्यांतील साहित्य गायब झाल्याचे उघडकीस आले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : राज्य परिवहन महामंडळातर्फे प्रवाशांना विविध सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या जातात. चालक, वाहकाबरोबर प्रवाशांची काळजी म्हणून प्रथोमपचार करण्यासाठी महामंडळाच्या वतीने प्रत्येक बसमध्ये प्रथमोपचार पेट्या बसविण्यात आल्या होत्या. मात्र ५० बसमधील पेट्यांतील साहित्य गायब झाल्याचे उघडकीस आले आहे.जालना, परतूर, जाफराबाद आणि अंबड असे चार आगार मिळून जिल्ह्यात २१० बस सेवेत आहेत. मुुंबई येथील भांडार आणि खरेदी विभागाकडून बसमध्ये प्रथमोउपचार पेट्या साहित्यासह पुरविल्या जातात. मात्र चालक-वाहक यांच्या हलगर्जीपणामुळे बसमधील पेट्यातील साहित्य गायब झाले आहे. अपघात घडल्यास, जखम किंवा गंभीर दुखापत झाली असल्यास उपचारासाठी बसमध्ये प्रथोमपचार पेटी बसवलेली असते. या पेटीत बॅण्डेज, मलम, आयोडीन, चिकटपट्या, गोळ्या आदी साहित्य ठेवण्यात येते. याची सर्वशी निगराणी करण्याच्या सूचना चालक-वाहकांना असतात. बहुतांश बसमध्ये प्रथमोपचार पेट्यातील साहित्य चोरीस गेल्याचे निर्दशनास आले. विशेष म्हणणे शहरातील आगारातून पुणे, मुंबई, नागपूर आदी लांब पल्ल्याच्या बस जातात या गाड्यांना अपघात होण्याची भीती असते. मात्र प्रवाशांवर प्रथमोपचार करण्यासाठी जर साहित्यच नसेल, तर प्रवाशाच्या जीवही जाऊ शकतो. याकडे विभागीय नियंत्रकांनी गांभिर्याने लक्ष देण्याची मागणी प्रवाशांतून होत आहे.