शहरं
Join us  
Trending Stories
1
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
2
भारतीयांनी घाम गाळून ज्या वस्तू बनवल्या, त्याच तुम्ही खरेदी करा; व्यापाऱ्यांनीही पुढाकार घ्यावा; पंतप्रधान मोदींचं आवाहन
3
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
4
'अटके'वरून शाब्दिक युद्ध रंगलं; "...तर अटक करून दाखवाच"; राज ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान!
5
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
6
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
7
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल
8
रस्ते गिळलेली अतिक्रमणे होणार नियमित; महसूल विभागाचा मोठा निर्णय
9
मिठी नदीच्या सफाई कामात झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीचे आठ ठिकाणी छापे 
10
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
11
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
12
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
13
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
14
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
15
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
16
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
17
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
18
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
19
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
20
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...

नऊ गावे पंधरा दिवसांपासून अंधारात; विद्यार्थी त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2018 00:36 IST

नऊ गावांचा विद्युत पुरवठा गेल्या पंधरा दिवसांपासून बंद केल्याने नागरिक त्रस्त आहेत. यामुळे पाणी, दळण इ. कामे करण्यासाठी नागरिकांना कसरत करावी लागत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमंठा : तालुक्यातील नऊ गावांचा विद्युत पुरवठा गेल्या पंधरा दिवसांपासून बंद केल्याने नागरिक त्रस्त आहेत. यामुळे पाणी, दळण इ. कामे करण्यासाठी नागरिकांना कसरत करावी लागत आहे.विद्युत वितरण कंपनीचे प्रभारी सहायक अभियंता खंडागळे म्हणाले, या नऊ गावात तालुक्यातील सर्वाधिक वीजबिल थकले आहे. विद्युत बील वसूल न झाल्याने सहायक अभियंता कुरेशी यांना शासनाने निलंबित केले.आता वसुलीशिवाय पर्याय नाहही. तालुक्यातील वाघोडा, पांगरी वायाळ, वाढेगाव पांढुर्णा, केंधळी, पोखरी, वाढोणा, वझर सरकटे, जयपूर, उमरखेड अर्धेगाव, मुरूमखेडा अशा नऊ गावात सुमारे एक कोटी ५० लाख रुपये विद्युत बील थकले आहे. जयपूर या गावात ४४ लाख रुपये सर्वाधिक थकबाकी आहे. सुमारे ७५० ग्राहकांना यामुळे गेल्या पंधरा दिवसांपासून अंधाराचा सामना करावा लागत आहे. नियमित विजेचा भरणार करणा-यांची यामुळे गेरसोय होत आहे. गैरसोय टाळण्याची मागणी आहे.