शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
3
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
4
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
5
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
6
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
7
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
8
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
9
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
10
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
11
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
12
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
13
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
14
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
15
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
16
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
17
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
18
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण
19
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
20
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...

शेतकऱ्यांना हिणवणा-यांना निवडणुकीत धडा शिकवणार- बच्चू कडू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2018 00:47 IST

जिल्ह्यातील प्रत्येक शेतकरी नेत्यांशी चर्चा करून जालना लोकसभेची निवडणूक लढवून शेतक-यांप्रती अपशब्द वापणा-यांना धडा शिकविणार, असे प्रहार संघटनेचे नेते आ. बच्चू कडू  म्हणाले. अंबड तालुक्यातील लालवाडी येथे शनिवारी रात्री आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते.

लोकमत न्यूज नेटवर्कअंबड : जिल्ह्यातील प्रत्येक शेतकरी नेत्यांशी चर्चा करून जालना लोकसभेची निवडणूक लढवून शेतक-यांप्रती अपशब्द वापणा-यांना धडा शिकविणार, असे प्रहार संघटनेचे नेते आ. बच्चू कडू  म्हणाले. अंबड तालुक्यातील लालवाडी येथे शनिवारी रात्री आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. भाजपा प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे यांच्यावर आ. कडू यांनी जाहीर टीका केली.यावेळी शामराव शिरसाठ, औरंगाबादचे जिल्हाध्यक्ष सुधाकर शिंदे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष साईनाथ चिन्नादोरे, भोकरदनचे श्रीमंत राऊत, सावळाहारी शिंदे , रामा नागवे, प्रेमसींग धनावत, शेतकरी संघटनेचे देविदास वाघ, सुधाकर बोबडे यांची प्रमुख उपस्थिती होती. आ. कडू म्हणाले, की राज्यात साडेतीन लाख शेतक-यांनी आत्महत्या केल्या. मात्र, सरकारला त्याचे काहीच सोयरसूतक नाही. भाजप प्रदेशाध्यक्ष शेतक-यांप्रती चुकीचे शब्द वापरून हिनवतात. आता शेतकरी त्यांचे सालपट काढल्याशिवाय राहणार नाही. शेतक-यांना अपशब्द वापणा-यांचा बदला घेण्यासाठी जालन्यातून निवडणूक लढविणार असल्याचा उच्चार त्यांनी केला. या वेळी प्रदीप शिंदे, अच्युत मोरे, विदुर लाघडे , लखन शिंदे, रणजीत कचरे, ईश्वर शिंदे, अरुण शिंदे, संतोष उगले, संतोष जगदाळे, भरत अपार, ज्ञानेश्वर चव्हाण, दिगांबर जाधव ,आरुण गाढेकर, परमेश्वर शिंदे, प्रभाकर वाघमारे, सावता मुळे, अशोक डोळे यांच्यासह ग्रामस्थांची संख्येने उपस्थिती होती.

टॅग्स :Bacchu Kaduबच्चू कडूPoliticsराजकारण