शहरं
Join us  
Trending Stories
1
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
2
पेट्रोल-डिझेलचे दर कमी होणार का? कच्च्या तेलाच्या दरात मोठी घसरण
3
नाशिक: पोलिसांच्या हाताला झटका देऊन पळालेला क्रिश सापडला, कुठे बसला होता लपून?
4
कोण आहे 'तो' चोर? ज्याचं सर्वच करताहेत भरभरून कौतुक; कोट्यवधी रुपये चोरले अन्...
5
३५ वर्ष हेच सुरू, काश्मिरींना खूप त्रास सहन करावा लागतो; पहलगामवरून फारूक अब्दुल्ला थेट बोलले
6
कर्मचाऱ्याचे पीएफ ट्रान्सफर होणार कंपनीच्या मंजुरीविना, नोकरी बदलताना प्रक्रिया होणार सुलभ
7
Matheesha Pathirana: 'त्याला लवकरात लवकर श्रीलंकेला पाठवा' पंजाबविरुद्धच्या पराभवानंतर मथिशा पाथिराना होतोय ट्रोल
8
पहलगाम हल्ल्याच्या लिंक शोधतेय ATS! तपासला सुरुवा होताच रुग्णालयात पोहोचली सीमा हैदर; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
9
UPI युजर्ससाठी दिलासादायक बातमी, आता प्रत्येक ट्रान्झॅक्शन १५ सेकंदात होणार; स्टेटसही लवकर कळणार
10
अमृता खानविलकरची Waves summit मध्ये हजेरी, 'थलायवा'सोबत फोटो शेअर करत म्हणाली...
11
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
12
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
13
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस
14
"समस्या दाढीची नाही, तर..."; पतीला सोडून दीरासोबत पळाली होती वहिनी, कहानीत नवा ट्विस्ट
15
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
16
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
17
भरत जाधव यांनी शेतात बांधलंय राधाकृष्णाचं मंदिर, म्हणाले- "मुंबईत येताना वडिलांनी कृष्णाचा फोटो आणला आणि... "
18
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
19
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
20
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत

शेतकऱ्यांना हिणवणा-यांना निवडणुकीत धडा शिकवणार- बच्चू कडू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2018 00:47 IST

जिल्ह्यातील प्रत्येक शेतकरी नेत्यांशी चर्चा करून जालना लोकसभेची निवडणूक लढवून शेतक-यांप्रती अपशब्द वापणा-यांना धडा शिकविणार, असे प्रहार संघटनेचे नेते आ. बच्चू कडू  म्हणाले. अंबड तालुक्यातील लालवाडी येथे शनिवारी रात्री आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते.

लोकमत न्यूज नेटवर्कअंबड : जिल्ह्यातील प्रत्येक शेतकरी नेत्यांशी चर्चा करून जालना लोकसभेची निवडणूक लढवून शेतक-यांप्रती अपशब्द वापणा-यांना धडा शिकविणार, असे प्रहार संघटनेचे नेते आ. बच्चू कडू  म्हणाले. अंबड तालुक्यातील लालवाडी येथे शनिवारी रात्री आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. भाजपा प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे यांच्यावर आ. कडू यांनी जाहीर टीका केली.यावेळी शामराव शिरसाठ, औरंगाबादचे जिल्हाध्यक्ष सुधाकर शिंदे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष साईनाथ चिन्नादोरे, भोकरदनचे श्रीमंत राऊत, सावळाहारी शिंदे , रामा नागवे, प्रेमसींग धनावत, शेतकरी संघटनेचे देविदास वाघ, सुधाकर बोबडे यांची प्रमुख उपस्थिती होती. आ. कडू म्हणाले, की राज्यात साडेतीन लाख शेतक-यांनी आत्महत्या केल्या. मात्र, सरकारला त्याचे काहीच सोयरसूतक नाही. भाजप प्रदेशाध्यक्ष शेतक-यांप्रती चुकीचे शब्द वापरून हिनवतात. आता शेतकरी त्यांचे सालपट काढल्याशिवाय राहणार नाही. शेतक-यांना अपशब्द वापणा-यांचा बदला घेण्यासाठी जालन्यातून निवडणूक लढविणार असल्याचा उच्चार त्यांनी केला. या वेळी प्रदीप शिंदे, अच्युत मोरे, विदुर लाघडे , लखन शिंदे, रणजीत कचरे, ईश्वर शिंदे, अरुण शिंदे, संतोष उगले, संतोष जगदाळे, भरत अपार, ज्ञानेश्वर चव्हाण, दिगांबर जाधव ,आरुण गाढेकर, परमेश्वर शिंदे, प्रभाकर वाघमारे, सावता मुळे, अशोक डोळे यांच्यासह ग्रामस्थांची संख्येने उपस्थिती होती.

टॅग्स :Bacchu Kaduबच्चू कडूPoliticsराजकारण