शहरं
Join us  
Trending Stories
1
Ahilyanagar: अहिल्यानगरमध्ये शिंदेसेनेची महायुतीकडं पाठ, स्वबळावर लढणार, गणित कुठं बिघडलं?
2
Municipal Election: भाजपचा मोठा निर्णय; मंत्री, खासदार आणि आमदारांच्या नातेवाईकांना महापालिकेचं तिकीट नाही!
3
Mumbai Bus Accident: भांडुपमध्ये भीषण अपघात! रिव्हर्स घेताना 'बेस्ट' बसनं प्रवाशांना चिरडलं; ४ जण ठार
4
नाशिकनंतर पुण्यातही महायुती फुटीच्या उंबरठ्यावर; दोन्ही राष्ट्रवादीसोबत शिंदेसेना करणार युती?
5
तीन कोटींचा विमा आणि सरकारी नोकरीसाठी मुलाने रचला भयंकर कट, वडिलांना सर्पदंश करवला, त्यानंतर...
6
संभाजीनगरात 'हायव्होल्टेज' ड्रामा; जंजाळांच्या डोळ्यात अश्रू, शिरसाटांच्या घराबाहेर कार्यकर्ते जमा
7
BMC Elections: महानगरपालिकेसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली गर्जना; ७ उमेदवारांची यादी जाहीर!
8
BMC Elections: किशोरी पेडणेकर यांना अखेर एबी फॉर्म मिळाला; उमेदवारी मिळताच ठाकरेंची रणरागिनी गरजली!
9
जेवणावळीत ऐनवेळी भात संपला, संतापलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी मिळेल त्यावर ताव मारला, व्हिडीओ व्हायरल  
10
पॉलिटिकल 'स्टेटस' ठेवाल तर सरकारी नोकरी गमावून बसाल ! कर्मचाऱ्यांसाठी काय नियम ?
11
वर्षानुवर्षे द्वेष मनात विषासारखा पेरला जातो..; एंजेल चकमाच्या मृत्यूवर राहुल-अखिलेश संतापले
12
नाशिकमध्ये महायुतीत फूट! भाजपा स्वबळावर तर एकनाथ शिंदे अन् अजित पवारांचा पक्ष युतीत लढणार
13
Video:साडेचार कोटींचा दरोडा! डोक्याला लावल्या बंदुका, ज्वेलरी शॉप कसे लुटले? सीसीटीव्ही बघा
14
Kishori Pednekar: अर्ज भरण्यासाठी फक्त एकच दिवस शिल्लक, अजूनही एबी फॉर्म नाही; किशोरीताईंची मातोश्रीवर धाव!
15
"जे झालं ते झालं! आता मला पुन्हा शून्यातून सुरुवात करावी लागेल"; असं का म्हणाली स्मृती मानधना?
16
ज्यांनी ज्यांनी धनुष्यबाणाला मतदान केलं ते स्वर्गात जातील; शिंदेसेनेचे नेते शहाजीबापूंचं विधान
17
न्यूझीलंडविरुद्ध होणाऱ्या एकदिवसीय मालिकेपूर्वी विराटने घेतला मोठा निर्णय, आता...
18
BMC Election 2026: मुंबई मनपासाठी काँग्रेसकडून ८७ उमेदवारांची पहिली यादी प्रसिद्ध, ‘या’ चेहऱ्यांना संधी  
19
क्रिकेट खेळताना वाद, लग्नाच्या रिसेप्शनमध्ये चाकू हल्ला; कुणालचा रेल्वे स्टेशन जवळच्या झुडूपात सापडला मृतदेह
20
"अन्याय कितीही मोठा असला तरी..." मुंबईत भाजपाच्या माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत
Daily Top 2Weekly Top 5

तलावात बुडाल्याने शेतकऱ्याचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2021 04:35 IST

भोकरदन : बैलगाडी अचानक तलावात गेल्याने बुडालेल्या एका ४५ वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू झाला. या घटनेत एक गायही दगावली. ही ...

भोकरदन : बैलगाडी अचानक तलावात गेल्याने बुडालेल्या एका ४५ वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू झाला. या घटनेत एक गायही दगावली. ही घटना सोमवारी दुपारी भोकरदन तालुक्यातील रजाळा शिवारात घडली. त्यावेळी परिसरातील नागरिकांनी तलावात उडी घेऊन बैलगाडीचा कासरा सोडल्याने दोन बैलांचे प्राण बचावले.

राजू पांडुरंग साळवे (वय ४५) असे मयत शेतकऱ्याचे नाव आहे. रजाळा येथील शेतकरी राजू साळवे हे गायीसह बैलांना पाणी पाजण्यासाठी सोमवारी दुपारी बैलगाडीतून जात होते. गावच्या शिवारातील तलावाजवळ गेल्यानंतर अचानक बैलगाडी तलावात ओढली गेली. या घटनेत तलावातील पाण्यात बुडालेल्या राजू साळवे यांचा मृत्यू झाला. ही घटना लक्षात येताच परिसरातील शेतकऱ्यांनी तलावात धाव घेऊन राजू साळवे यांना तलावातून बाहेर काढले. तसेच बैलगाडीचा कासरा तोडला. त्यामुळे बैल तलावातून बाहेर आले. परंतु, या घटनेत गायीचा मृत्यू झाला. राजू साळवे यांना भोकरदन ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. परंतु, त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. मयत शेतकऱ्याच्या पश्चात पत्नी, आई-वडील, एक भाऊ, दोन बहिणी, चार मुले, एक मुलगी असा मोठा परिवार आहे.

फोटो