शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार विधानसभा निवडणुकीचा फैसला; ५ कोटी मतांच्या मोजणीकडे देशाचे लक्ष! मतमोजणीची वेळ काय?
2
वाचवा, वाचवा..! ट्रक क्लिनरची मदतीसाठी याचना, कार पूर्णपणे जळून खाक
3
नवले पूल पुन्हा 'डेथ स्पॉट'; कंटेनर अपघातातील ९ मृतांमध्ये एका कुटुंबाचा समावेश
4
गोळ्या झाडून व्यावसायिकाचा खून करणाऱ्या संशयितांच्या शोधात पाच पथके रवाना
5
नवले पुलावर मृत्यूचा तांडव..! कंटेनर ट्रॅव्हलवर पलटी, कार पेटली, आठ जणांचे बळी
6
दिल्ली कार बॉम्बस्फोटानंतर अल-फलाह विद्यापीठावर कारवाई, सदस्यत्व रद्द
7
इराणच्या जनतेत पसरलीये संतापाची लाट! खामेनींकडे फिरवली पाठ; नेमकं कारण काय?
8
लाल किल्ला ब्लास्ट : एक-दोन नव्हे, तब्बल 32 कारचा होणार होता वापर; दहशतवाद्यांनी आखला होता 'बाबरीचा' बदला घेण्याचा भयंकर कट
9
कारमधील सीएनजीचा स्फोट...? दोन कंटेनरमध्ये कार सापडून लागली आग 
10
अजून किती निष्पाप लोकांचे बळी घेणार? प्रशासन ठोस उपाययोजना कधी करणार? स्थानिकांचा सवाल
11
'माझ्या मृत्युला आईच जबाबदार, तिला कडक शिक्षा करा', सोलापुरात वकील तरुणाने बेडरुममध्येच संपवले आयुष्य
12
भाजपाला वनमंत्री गणेश नाईकांच्या जनता दरबाराचे बळ;  शिंदेसेनेच्या मंत्री सरनाईकना रोखण्यासाठी नाईक मैदानात 
13
दिल्लीनंतर आता मुंबईच्या आकाशावर जीपीएस स्पूफिंगचे सावट; सिग्नलमध्ये बिघाडबाबत एएआयने दिला इशारा
14
बिहारमध्ये NDA कडून मुख्यमंत्रीपदाची शपथ कोण घेणार? मतमोजणीपूर्वीच चिराग पासवान यांच्या पक्षाचा मोठा दावा!
15
'इलेक्ट्रिक व्हेईकल्सना प्रोत्साहन देण्यासाठी पेट्रोल-डिझेलवरील लग्झरी वाहनांवर...', सर्वोच्च न्यायालयाचा केंद्राला सल्ला
16
Pune Accident : नवले पुलावर भीषण अपघात; अनेक वाहनं पेटली..! बचावकार्य सुरू
17
Travel : भरपूर फिरा, फोटो काढा अन् धमाल करा! 'या' देशात जाताच १० हजार भारतीय रुपये होतात ३० लाख!
18
'आम्ही अशी शिक्षा देणार की जग बघत बसेल’; दिल्ली स्फोटांवर अमित शहांचा गंभीर इशारा
19
पुलवामा हल्ल्याच्या मास्टरमाईंडची पत्नी डॉक्टर शाहीनच्या संपर्कात; जैशच्या 'महिला ब्रिगेड' मोठं कनेक्शन उघड!
20
5 लाख सॅलरी अन्...! हनिमूनला जाण्याच्या तयारीत बसलेली डॉक्टर रुकैया कोण? दहशतवादी आदिलच्या लग्नात सहभागी झालेले सगळेच रडारवर
Daily Top 2Weekly Top 5

अपघाताने हिरावले दोन्ही कुटुंबांचे सर्वस्व

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2018 00:44 IST

भरधाव ट्रक उलटल्याने उसाच्या ढिगा-याखाली दबून निष्पाप दोन निष्पाप जिवांचा बळी गेला. थेटे आणि चोरमारे या दोन्ही कुटुंबांची आर्थिक स्थिती अत्यंत हलाखीची असून, मुलांच्या दुर्दैवी मृत्यूने सर्वस्व हिरावले गेल्याची भावना दोन्ही मुलांच्या पित्यांनी व्यक्त केली.

राजू छल्लारे ।लोकमत न्यूज नेटवर्कवडीगोद्री : भरधाव ट्रक उलटल्याने उसाच्या ढिगा-याखाली दबून निष्पाप दोन निष्पाप जिवांचा बळी गेला. थेटे आणि चोरमारे या दोन्ही कुटुंबांची आर्थिक स्थिती अत्यंत हलाखीची असून, मुलांच्या दुर्दैवी मृत्यूने सर्वस्व हिरावले गेल्याची भावना दोन्ही मुलांच्या पित्यांनी व्यक्त केली.सार्थकचे वडील राजू थेटे यांना गावाजवळच २० एकर कोरडवाहू शेती आहे. गावात त्यांचे स्वत:चे साधे घर आहे. शेतात कापूस, तूर ही पिके आहेत. त्यांना वैष्णवी (७वी), पार्थ (४ थी) , गायत्री (१ ली) अशी तीन अपत्ये आहेत. ही सर्व मुले जिल्हा परिषद शाळेत शिकणारी. तर ओंकारचे वडील कृष्णा चोरमारे हे सालगडी म्हणून काम इतराच्या शेतात काम करतात. त्यांचीही आर्थिक परिस्थिती जेमतेमच आहे. काही महिन्यांपूर्वी ते कामाच्या शोधात पाथरवाला येथे आले होते. तेथेच त्यांना सालगडी म्हणून काम मिळाल्याने ते येथेच राहू लागले. त्यांना स्वत:चे घर नाही. उत्पन्नाचे कुठलेही दुसरे साधन नाही. म्हणून सालगडी म्हणून ते इतर शेतक-यांच्या शेतात काम करत होते.बुधवारचा दिवस या दोन्ही कुटुंबांसाठी घातवारच ठरला. नेहमीप्रमाणे ओंकार आणि सार्थक घराजवळच खेळत असताना उसाने भरलेला ट्रक उलटला आणि या दोन्ही मुलांच्या अंगावर संपूर्ण ऊस पडला. यातच दबून या दोन्ही चिमुकल्या जिवांचा करुण अंत झाला. गावक-यांना कळल्यानंतर ते तात्त्काळ मदतीसाठी गेले. दोन्ही मुलांचा जीव वाचविण्याचे शर्थीचे प्रयत्न केले. पण तोपर्यंत या दोन्ही जिवांनी जगाचा निरोप घेतला होता. मुलांचा काहीही दोष नसताना जीव गमवावा लागल्याने दोन्ही मुलांच्या आईवडिलांनी आक्रोश केला. या घटनेनंतर दोन्ही मातांनी फोडलेल्या हंबरड्याने तर उपस्थितांचे हृदय हेलावले होते.