शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
4
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
5
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
6
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
7
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
8
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
9
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
10
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
11
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
12
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
13
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
14
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
15
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
16
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
17
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
18
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
19
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
20
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास

फळबाग लागवडीसाठी रोजगार हमीतून मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2018 01:17 IST

पारंपरिक शेती करण्यापेक्षा आता शेतकऱ्यांनी नव्याने फळबाग लागवडीकडे वळण्याची गरज आहे. यासाठी रोजगार हमी अर्थात मनरेगातून याठी आर्थिक मदत देण्यात येणार असल्याची माहिती राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी केले.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : पारंपरिक शेती करण्यापेक्षा आता शेतकऱ्यांनी नव्याने फळबाग लागवडीकडे वळण्याची गरज आहे. यासाठी रोजगार हमी अर्थात मनरेगातून याठी आर्थिक मदत देण्यात येणार असल्याची माहिती राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी केले.ते शनिवारी कडवंची येथे झालेल्या शेतकरी मेळाव्यात बोलत होते. यावेळी त्यांनी पंचक्रोशीतील शेक-यांची उपस्थिती होती.खोतकर यांनी शुक्रवार आणि शनिवारी असे दोन दिवस जालना मतदार संघातील विविध गावांना भेटी देऊन, कर्जमाफी, पीकविमा तसेच बोंडअळीचे अनुदान याचा आढावा घेतला. कडवंची येथे द्राक्ष उत्पादन मोठ्या प्रमाणावर होत असल्याने येथे द्राक्षाचा दर्जा तपासण्यासाठी प्रयोगशाळा उभारण्या बाबत आपण विचार करत असल्याचे ते म्हणाले. गेल्या काही वर्षात जालना जिल्हयात तुतीची लागवड वाढली असून, त्याच्या खरेदीसाठी जालन्यातच रेशीकोष खरेदीबाजाराची स्थापना केली असून, त्याचा मोठा लाभ शेतकºयांना होत आहे. पूर्वी हे रेषीम कोष विक्रीसाठी शेतक-यांना कर्नाटक राज्यातील रामनगर येथे जावे लागत होते. तेथे जाण्या-येण्याचा खर्च वाचण्यासह वेळेचीही बचत यामुळे होत असल्याचे खोतकर म्हणाले.यावेळी त्यांनी वीज वितरण कंपनीतील अधिका-यांची बैठकही घेतली. वीजपुरवठा खंडित न करण्याच्या सूचना दिल्या.या ग्रामीण दौ-यात त्यांच्या समवेत जि.प. अध्यक्ष अनिरूध्द खोतकर, जिल्हा प्रमुख भास्कर अंबेकर, पंडित भुतेकर, विष्णू पाचफुले, कडवंचीचे सरपंच चंद्रकांत पाटील आदींची उपस्थिती होती.

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रArjun Khotkarअर्जुन खोतकर