शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

वैयक्तिक गाठीभेटींवर भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2019 00:49 IST

जालना - औरंगाबाद स्थानिक मतदारसंघाच्या विधान परिषदेच्या निवडणुकीने आता रंगत वाढवली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जालना - औरंगाबाद स्थानिक मतदारसंघाच्या विधान परिषदेच्या निवडणुकीने आता रंगत वाढवली आहे. या निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादीकडून अंबडचे माजी नगराध्यक्ष आणि काँग्रेचे निष्ठावान ज्येष्ठ नेते बाबूराव कुलकर्णी यांना उमेदवारी दिली आहे. तर युतीकडून औरंगाबाद येथील शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष अंबादास दानवेंना रिंगणात उतरवले आहे. या दोन्ही नेत्यांनी आपापल्या पातळीवर प्रचारास प्रारंभ केला असून, वैय्यक्तीक भेटींवर भर देत असल्याचे दिसून येत आहे.जालना - औरंगाबाद विधानपरिषदेत सध्या काँग्रेसचे विद्यमान आ. सुभाष झांबड हे आहेत. त्यमुळे काँग्रेसला यंदाही यश मिळेल काय या दिशेने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांचा कस लागणार आहे. गेल्या निवडणुकीत ऐनवेळी उमेदवारी मागे घ्यावी लागल्याने कुलकर्णी नाराज होते. यंदा त्यांची नाराजी काँग्रेसने दूर केली आहे. कुलकर्णी यांना मोठा राजकीय वारसा असून, त्यांचे वडिल अंबडचे आमदार होते. तसेच अंबड पािलकेत काँग्रेसच्या माध्यमातून बहुतांश काळ हा कुलकर्णी परिवाराचा वरचष्मा होता. आजही बाबूराव कुलकर्णी यांचा मुलगा अंबड पालिकेत उपनगराध्यक्ष म्हणून कार्यरत आहे.दरम्यान अंबादास दानवे हे कुलकर्णी यांच्यापेक्षा वयाने तरूण आहेत. तसेच या निवडणूकीत मतदारांचा विचार करता, युतीचे पारडे जड आहे. दानवे हे पूर्वी भाजपमध्ये होते. त्यांनी भाजपयुमोच्या माध्यमातून जालन्यातही तेवढाच संपर्क ठेवला होता. त्यातच युतीकडून केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे, पालकमंत्री बबनराव लोणीकर, राज्यमंत्री अर्जुन खोतकर हे दिग्गज प्रचारात असल्याने काँग्रेस आणि युतीत चुरस निर्माण झाली आहे. कुलकर्णी यांनी दोन दिवसांपूर्वी जालन्यात येऊन काँग्रेस नेत्यांच्या तसेच नगरसेवकांच्या भेटी घेतल्या. तसेच दानवे यांनीही एकदा जालन्याचा दौरा केला होता.त्यावेळी त्यांच्या समवेत माजी . खासदार चंद्रकांत खैरे, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख भास्कर अंबेकर, ए.जे. बोराडे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अनिरूध्द खोतकर, शहराध्यक्ष विष्णू पाचफुले आदींची उपस्थिी होती.

टॅग्स :Vidhan Parishad Electionविधान परिषद निवडणूकPoliticsराजकारण