शहरं
Join us  
Trending Stories
1
पर्यावरणप्रेमींच्या तीव्र विरोधासमोर केंद्र सरकार झुकलं, ‘अरवली’ला वाचवण्यासाठी घेतला मोठा निर्णय   
2
बीडच्या ‘सह्याद्री देवराई’ला भीषण आग; अभिनेते सयाजी शिंदे यांनी जोपासलेली हजारो झाडे संकटात
3
थायलंड-कंबोडिया सीमेवरील विष्णूची मूर्ती बुलडोझरने पाडली, भारताने घेतला तीव्र आक्षेप  
4
बांगलादेशमध्ये हिंसाचार सुरूच, पेट्रोल बॉम्ब हल्ल्यानंतर आता मध्यरात्री ढाका विद्यापीठात मोडतोड
5
नाताळाच्या पूर्वसंध्येला बांगलादेशची राजधानी हादरली, पेट्रोल बॉम्बच्या स्फोटात एकाचा मृत्यू
6
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
7
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
8
पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी सक्षम ताटेची आई व प्रेयसीचा आत्मदहनाचा प्रयत्न, दिला निर्वाणीचा इशारा...
9
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
10
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
11
VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये WWE स्टाईल राडा! 'इंटरसिटी'मध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

चारा छावण्या सुरू करण्यास कागदपत्रांचा अडसर कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2019 00:19 IST

जिल्ह्यात दुष्काळाने आता टोक गाठले आहे. असे असताना प्रशासन मात्र केवळ कागदी घोडे नाचवितांना दिसत असून, जिल्ह्यात आलेले आठही प्रस्ताव कागदपत्रांची पूर्तता न केल्या प्रकरणी तसेच पडून असल्याने गुरांचे मोठे हाल होत आहेत.

ठळक मुद्देआठही प्रस्ताव पडून : गुरांचे चाऱ्या, पाण्याविना हाल सुरूच

जालना : जिल्ह्यात दुष्काळाने आता टोक गाठले आहे. असे असताना प्रशासन मात्र केवळ कागदी घोडे नाचवितांना दिसत असून, जिल्ह्यात आलेले आठही प्रस्ताव कागदपत्रांची पूर्तता न केल्या प्रकरणी तसेच पडून असल्याने गुरांचे मोठे हाल होत आहेत. मात्र ज्यावेळी हे प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांच्या मान्यतेसाठी पाठवतींनाच यासाठी कुठली कागदपत्र आवश्यक आहेत, हे तपासले असते तर ही वेळ आली नसती असे चारा छावण्यांसाठी प्रस्ताव पाठविणाऱ्यांचे म्हणणे आहे.जिलह्यात यंदा दुष्काळाने रौद्ररूप धारण केले आहे. त्यातच चाºयाचे भाव हे गगनाला भिडले असून, ३५ रूपयांना एक कडब्याची पेंडी झाली आहे. त्यामुळे गुरे सांभाळणे आता जिकिरीचे झाले आहे. हे प्रस्ताव जिल्हाधिकाºयांकडे पाठवून किमान पंधरा दिवस झाले आहेत. असे असतानाही जिल्ह्यात एकही चारा छावणी सुरू झालेले नाही. चारा छावणी सुरू करण्यासाठी एकीकडे राज्य सरकार प्रशासनाला निर्देश देत आहे, मात्र जालना जिल्हा प्रशासन हे त्याकडे दुर्लक्ष करून केवळ कागदी घोडे नाचवितांना दिसत असल्याने शेतकरी संतप्त झाले आहेत. ज्या संस्थांनी चारा (पान दोनवर)

टॅग्स :JalanaजालनाAgriculture Sectorशेती क्षेत्र