शहरं
Join us  
Trending Stories
1
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
2
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
3
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
4
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
5
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
6
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
7
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
8
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
9
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
10
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
11
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
12
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
13
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
14
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
15
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
16
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
17
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
18
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
19
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
20
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित

चारा छावण्या सुरू करण्यास कागदपत्रांचा अडसर कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2019 00:19 IST

जिल्ह्यात दुष्काळाने आता टोक गाठले आहे. असे असताना प्रशासन मात्र केवळ कागदी घोडे नाचवितांना दिसत असून, जिल्ह्यात आलेले आठही प्रस्ताव कागदपत्रांची पूर्तता न केल्या प्रकरणी तसेच पडून असल्याने गुरांचे मोठे हाल होत आहेत.

ठळक मुद्देआठही प्रस्ताव पडून : गुरांचे चाऱ्या, पाण्याविना हाल सुरूच

जालना : जिल्ह्यात दुष्काळाने आता टोक गाठले आहे. असे असताना प्रशासन मात्र केवळ कागदी घोडे नाचवितांना दिसत असून, जिल्ह्यात आलेले आठही प्रस्ताव कागदपत्रांची पूर्तता न केल्या प्रकरणी तसेच पडून असल्याने गुरांचे मोठे हाल होत आहेत. मात्र ज्यावेळी हे प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांच्या मान्यतेसाठी पाठवतींनाच यासाठी कुठली कागदपत्र आवश्यक आहेत, हे तपासले असते तर ही वेळ आली नसती असे चारा छावण्यांसाठी प्रस्ताव पाठविणाऱ्यांचे म्हणणे आहे.जिलह्यात यंदा दुष्काळाने रौद्ररूप धारण केले आहे. त्यातच चाºयाचे भाव हे गगनाला भिडले असून, ३५ रूपयांना एक कडब्याची पेंडी झाली आहे. त्यामुळे गुरे सांभाळणे आता जिकिरीचे झाले आहे. हे प्रस्ताव जिल्हाधिकाºयांकडे पाठवून किमान पंधरा दिवस झाले आहेत. असे असतानाही जिल्ह्यात एकही चारा छावणी सुरू झालेले नाही. चारा छावणी सुरू करण्यासाठी एकीकडे राज्य सरकार प्रशासनाला निर्देश देत आहे, मात्र जालना जिल्हा प्रशासन हे त्याकडे दुर्लक्ष करून केवळ कागदी घोडे नाचवितांना दिसत असल्याने शेतकरी संतप्त झाले आहेत. ज्या संस्थांनी चारा (पान दोनवर)

टॅग्स :JalanaजालनाAgriculture Sectorशेती क्षेत्र