शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
2
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
3
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
4
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
5
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
6
"पाकिस्तानी लोक 'ऑफिशियल भिकमंगे'..."; असदुद्दीन ओवेसींनी पाकड्यांची पार लक्तरं काढली!
7
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
8
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
9
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
10
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
11
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
12
पाकिस्तानसोबतच्या युद्धविरामावर असदुद्दीन ओवेसींनी उपस्थित केलं प्रश्नचिन्ह, सरकारला विचारले चार सवाल  
13
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
14
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
15
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
16
पुढे धोका आहे! रात्री मोबाईलचा जास्त वापर करणं 'डेंजर'; शरीरातील 'हा' हार्मोन होतो कमी अन्...
17
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
18
Operation Sindoor Live Updates: अमृतसरमध्ये वीज पुरवठा पूर्ववत; अद्यापही रेड अलर्ट कायम
19
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
20
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video

निर्भयपणे कर्तव्य पार पाडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2021 04:26 IST

परतूर : निवडणूक कोणतीही असो, अधिकारी, कर्मचाऱ्यांनी निर्भयपणे आपले कर्तव्य पार पाडावे, असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार ...

परतूर : निवडणूक कोणतीही असो, अधिकारी, कर्मचाऱ्यांनी निर्भयपणे आपले कर्तव्य पार पाडावे, असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार रूपा चित्रक यांनी केले.

तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीसाठी नियुक्त पथके गुरुवारी येथील जवाहर नवोदय विद्यालयातून रवाना झाली. यावेळी चित्रक बोलत होत्या. ग्रामपंचायत निवडणुका या विधानसभा व लोकसभेपेक्षा अधिक संवेदनशील आहेत. यात एखादी छोटी चूक मोठी होऊ शकते. त्यामुळे कोणाच्याही दबावाखाली न येता, निर्भयपणे व निष्पक्षपातीपणे निवडणुकीत कामे करावीत, असे आवाहनही त्यांनी केले. यावेळी नायब तहसीलदार धनश्री भालचीम, विजय दावणगावकर, व्ही.के. दंडेवाड, विद्यासागर ससाणे, मोहम्मद सुफीयान यांच्यासह अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

७१२ अधिकारी, कर्मचारी

तालुक्यातील ३७ ग्रामपंचायतींसाठी मतदनप्रक्रिया होत आहे. त्यासाठी ७१२ अधिकारी, कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. मतदान केंद्रांची संख्या १२२ असून, १० झोनल अधिकारी आहेत. बंदोबस्तासाठी १२ पोलीस अधिकाऱ्यांसह १४५ पोलीस होमगार्ड‌्स तैनात करण्यात आले आहेत. वाटूर व सातोना ही दोन गाव संवेदनशील असल्याचे सांगण्यात आले.

स्ट्राँगरूमची डॉग स्कॉडकडून तपासणी

परतूर तालुक्यातील ३८ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी मतदान यंत्र ठेवण्याच्या स्ट्राँगरूमची डॉग स्कॉडकडून तपासणी करण्यात आली. या रूममध्ये प्रभागनिहाय १२२चे सीव्ही व बीयू ठेवण्यात येणार आहेत. १८ सीयू व बीयू मिळून १४० संख्या आहे. यावेळी नायब तहसीलदार विजय दावणगावकर, हवालदार एम.बी. सय्यद आदींची उपस्थिती होती.