शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

...पण शेतक-यांना वा-यावर सोडू नका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2018 11:14 IST

समृद्धी महामार्ग बाजूला ठेवा, अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक उशिरा बांधा, वेळ पडली तर आणखी कर्ज काढा. पण गारपीटग्रस्त शेतक-यांना वाºयावर न सोडता तातडीने भरीव मदत करा, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते बाळा नांदगावकर यांनी केली.

ठळक मुद्देनांदगावकर : जालना जिल्ह्यातील गारपीटग्रस्त भागाची पाहणी

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : समृद्धी महामार्ग बाजूला ठेवा, अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक उशिरा बांधा, वेळ पडली तर आणखी कर्ज काढा. पण गारपीटग्रस्त शेतक-यांना वाºयावर न सोडता तातडीने भरीव मदत करा, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते बाळा नांदगावकर यांनी केली.गारपिटीमुळे नुकसान झालेल्या तालुक्यातील काही गावांत रविवारी सकाळी पाहणी केल्यानंतर त्यांनी येथील शासकीय विश्रामगृहात घेतलेल्या पत्रकार परिषदेत सरकाच्या धोरणांवर टीका केली. ते म्हणाले, गारपिटीमुळे द्राक्ष बागायतदार शेतकºयांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. या भागाचे तात्काळ पंचनामे करून शासन नुकसान भरपाई देईल, अशी अपेक्षा होती. मात्र, अद्यापही पंचनामे पूर्ण झालेले नाही. सरकारने शेतकºयांना तातडीने सरसकट मदत करावी, मृत शेतकºयांच्या कुटुंबियांना शासकीय नोकरीत सामावून घ्यावे, अशी मागणी त्यांनी केली. हल्लाबोल केवळ दाखविण्यासाठी केला जात असल्याची टीका त्यांनी केली. यावेळी मनसेचे राज्य उपाध्यक्ष अशोक तावरे, औरंगाबाद जिल्हाध्यक्ष भास्कर गाडेकर, जालना जिल्हाध्यक्ष गजानन गिते, संतोष नागरगोजे, प्रा. अंकुश जाधव, राजेंद्र गापट उपस्थित होते.काँग्रेसला अनुकूल वातावरणभाजप सरकारने सर्वसामान्यांचा अपेक्षाभंग केला असून, सध्याचे वातवारण सत्ताधाºयांविरोधात आहे. येणाºया निवडणुकांमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना सर्व ठिकाणांहून लढणार आहे. सध्या राष्ट्रवादीला नव्हे तर काँग्रेसला अनुकूल वातावरण दिसत आहे. शिवसेनेसोबत युती करणार का ? या प्रश्नाला त्यांनी बगल दिली.शिंदे कुटुंबियांची घेतली भेटगारपिटीमुळे मृत झालेल्या वंजारउमद्र येथील नामदेव शिंदे यांच्या कुटुंबियांची नांदगावकर व मनसे पदाधिकाºयांनी सकाळी भेट घेवून दिलासा दिला. धावेडी, थार येथील कैलास जाधव, मल्हारी पठाडे, विलास पठाडे या शेतकºयाच्या नुकसानीची त्यांनी पाहणी केली.