शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

...पण शेतक-यांना वा-यावर सोडू नका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2018 11:14 IST

समृद्धी महामार्ग बाजूला ठेवा, अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक उशिरा बांधा, वेळ पडली तर आणखी कर्ज काढा. पण गारपीटग्रस्त शेतक-यांना वाºयावर न सोडता तातडीने भरीव मदत करा, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते बाळा नांदगावकर यांनी केली.

ठळक मुद्देनांदगावकर : जालना जिल्ह्यातील गारपीटग्रस्त भागाची पाहणी

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : समृद्धी महामार्ग बाजूला ठेवा, अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक उशिरा बांधा, वेळ पडली तर आणखी कर्ज काढा. पण गारपीटग्रस्त शेतक-यांना वाºयावर न सोडता तातडीने भरीव मदत करा, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते बाळा नांदगावकर यांनी केली.गारपिटीमुळे नुकसान झालेल्या तालुक्यातील काही गावांत रविवारी सकाळी पाहणी केल्यानंतर त्यांनी येथील शासकीय विश्रामगृहात घेतलेल्या पत्रकार परिषदेत सरकाच्या धोरणांवर टीका केली. ते म्हणाले, गारपिटीमुळे द्राक्ष बागायतदार शेतकºयांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. या भागाचे तात्काळ पंचनामे करून शासन नुकसान भरपाई देईल, अशी अपेक्षा होती. मात्र, अद्यापही पंचनामे पूर्ण झालेले नाही. सरकारने शेतकºयांना तातडीने सरसकट मदत करावी, मृत शेतकºयांच्या कुटुंबियांना शासकीय नोकरीत सामावून घ्यावे, अशी मागणी त्यांनी केली. हल्लाबोल केवळ दाखविण्यासाठी केला जात असल्याची टीका त्यांनी केली. यावेळी मनसेचे राज्य उपाध्यक्ष अशोक तावरे, औरंगाबाद जिल्हाध्यक्ष भास्कर गाडेकर, जालना जिल्हाध्यक्ष गजानन गिते, संतोष नागरगोजे, प्रा. अंकुश जाधव, राजेंद्र गापट उपस्थित होते.काँग्रेसला अनुकूल वातावरणभाजप सरकारने सर्वसामान्यांचा अपेक्षाभंग केला असून, सध्याचे वातवारण सत्ताधाºयांविरोधात आहे. येणाºया निवडणुकांमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना सर्व ठिकाणांहून लढणार आहे. सध्या राष्ट्रवादीला नव्हे तर काँग्रेसला अनुकूल वातावरण दिसत आहे. शिवसेनेसोबत युती करणार का ? या प्रश्नाला त्यांनी बगल दिली.शिंदे कुटुंबियांची घेतली भेटगारपिटीमुळे मृत झालेल्या वंजारउमद्र येथील नामदेव शिंदे यांच्या कुटुंबियांची नांदगावकर व मनसे पदाधिकाºयांनी सकाळी भेट घेवून दिलासा दिला. धावेडी, थार येथील कैलास जाधव, मल्हारी पठाडे, विलास पठाडे या शेतकºयाच्या नुकसानीची त्यांनी पाहणी केली.