शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

जालना शहरातील वाहतुकीला शिस्त लावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2018 00:54 IST

शहरातील वाहतूक व्यवस्थेला शिस्त लावण्यासाठी अतिक्रमण हटाव व वाहतूक नियंत्रण पथक स्थापन करण्याची मागणी उपनगराध्यक्ष राजेश राऊत यांनी केली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : शहरातील वाहतूक व्यवस्थेला शिस्त लावण्यासाठी अतिक्रमण हटाव व वाहतूक नियंत्रण पथक स्थापन करण्याची मागणी उपनगराध्यक्ष राजेश राऊत यांनी केली आहे.नगरपालिकेत सोमवारी उपनगराध्यक्ष राजेश राऊत, मुख्याधिकारी संतोष खांडेकर, शहर अभियंता अशोक अग्रवाल, वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक बी. के. अंभोरे यांच्या उपस्थितीत या संदर्भात बैठक घेण्यात आली. शहरातील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी पाणीवेस ते शिवाजी पुतळा, मुथा बिल्डिंग व्हाया लोखंडी पूल, मंमादेवी मस्तगड, मामा चौक ते वीर सावरकर चौक या रस्त्यावर एकेरी वाहतूक सुरू करण्यात आली आहे. मात्र, त्याचे पालन होत नसल्याचे राऊत यांनी सांगितले. तसेच सिंधीबाजार ते शोला चौक, गांधीचमन ते शनीमंदिर, मुक्तेश्वरद्वार, अशी एकेरी वाहतूक सुरू करण्याची सूचना त्यांनी केली. शहरातील घरांसमोर व दुकानांसमोर बांधण्यात आलेल्या अनधिकृत ओट्यांमुळे रस्त्यावर वाहने उभी करण्यास अडचण निर्माण होते. नागरिक रस्त्यावर वाहने लावत असल्याने वाहतूक कोंडीत भर पडते. वाहतुकीला अडथळा निर्माण करणारी अतिक्रमणे निष्काशित करणे, तसेच पी -१, पी-२ वाहतूक नियमाची अमलबजावणी करण्याबाबत बैठकीत चर्चा झाली.या वेळी उपाध्यक्ष राऊत यांनी नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल यांना याबाबत दिलेल्या निवेदनाची प्रत मुख्याधिकाऱ्यांना दिली. बैठकीस विद्युत अभियंता अ. वा. माळवदकर यांच्यासह पालिकेच्या स्वच्छता निरीक्षकांची उपस्थिती होती.

टॅग्स :Trafficवाहतूक कोंडीnagaradhyakshaनगराध्यक्ष