शहरं
Join us  
Trending Stories
1
केव्हा पूर्ववत होणार पाकिस्तानसोबतचा सिंधू पाणी करार? अमित शाह स्पष्टच बोलले, दिलं असं उत्तर की शाहबाज यांची झोप उडेल
2
इस्त्रायल युद्धावेळीच इराणमध्ये मोठा भूकंप; इराणनं केली अणु चाचणी? चर्चांना उधाण
3
'ऑपरेशन सिंधू' केवळ भारतीयच नव्हे, 'या' देशाच्या विद्यार्थ्यांनाही इराणमधून सुखरूप बाहेर आणणार!
4
शशी थरूर भाजपात जाणार का? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
5
"माझ्या भांगेत कुंकू भर..." आत्महत्येआधी तिने चिठ्ठीत लिहिलं होते; नैराश्यामागचे कारण काय?
6
इस्रायलचा दावा, वरिष्ठ इराणी लष्करी कमांडर सईद इजादी ठार; हमासशी संबंध असल्याचा आरोप!
7
शाहरुख खानच्या मन्नतवर बीएमसीची कारवाई! नूतनीकरणाच्या नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप
8
जिओ, एअरटेलची तयारी! दर दिवसाच्या हिशेबा सारखाच दर तासाला डेटा मिळणार...; रिचार्ज मात्र...
9
Ashadhi Wari 2025: दिंडीतून जाताना वारकरी महिला डोईवर तुळशी वृंदावन नेतात; पण का? वाचा!
10
"देवेंद्रजीसुद्धा योगीच, ते कसरत नाही पण..', अमृता फडणवीस यांचं विधान
11
"माझे ९ लाख रुपये निर्मात्यांनी दिलेले नाहीत", 'मन उडू उडू झालं' फेम अभिनेत्याची व्यथा, म्हणाला- "मी इंजिनियर असूनही..."
12
उप कर्णधार रिषभ पंतचा मोठा पराक्रम! शतकी खेळीसह मोडला MS धोनीचा विक्रम! सेलिब्रेशनही एकदम झक्कास
13
Tejasvi Ghosalkar: "उद्धव ठाकरे माझे कुटुंबप्रमुख, मी अजूनही...", बँकेचं संचालकपद मिळाल्यानंतर तेजस्वी घोसाळकरांचं स्पष्टीकरण
14
"इराणचा विजय होवो, त्यांनी इस्राइलला…’’, केंद्रातील सत्ताधारी भाजपाच्या मित्रपक्षाने इराणला दिला पाठिंबा   
15
टीव्ही कपल लता सबरवाल-संजीव सेठ यांचा घटस्फोट, लग्नानंतर १५ वर्षांनी मोडला संसार
16
इराण युद्धात इस्त्रायलला खूप मोठा झटका; जिनपिंग-पुतिन यांच्या निर्णयाने ट्रम्पही चिंतेत
17
राज कुशवाहाकडून कळले सोनमचे सगळे 'राज'! ५ लाखांची रोकड आणि बंदुकीचाही झाला खुलासा
18
याला म्हणतात प्रामाणिकपणा...! व्यापाऱ्याचे रिक्षात लाखो रुपये विसरले, रिक्षाचालकानं सर्व परत नेऊन दिले; रक्कम जाणून थक्क व्हाल!
19
"प्रगत राज्यातील मुलांना मागासलेल्या राज्यांची भाषा...", हिंदी भाषा सक्तीवरुन गार्गी फुले थेटच बोलल्या
20
विमान अपघातानंतर ९ दिवसांनी दीपक पाठक यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार

कपाशी पीक तात्काळ नष्ट करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2018 00:49 IST

जालना जिल्ह्यात कृषी विभागामार्फत कपाशीवरील गुलाबी बोंडअळीच्या निर्मूलनासाठी विशेष जनजागृती मोहीम हाती घेतली आहे. त्याद्वारे शेतक-यांनी शेतातील कपाशी पीक तात्काळ नष्ट करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जालना जिल्ह्यात कृषी विभागामार्फत कपाशीवरील गुलाबी बोंडअळीच्या निर्मूलनासाठी विशेष जनजागृती मोहीम हाती घेतली आहे. त्याद्वारे शेतक-यांनी शेतातील कपाशी पीक तात्काळ नष्ट करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.या मोहिमेच्या जनजागृती चित्ररथाची सोमवारी कृषी कार्यालयापासून जिल्हा कृषी अधिकारी दशरथ तांभाळे यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून सुुरुवात करण्यात आली.कृषी विभाग व अजित सीड्सच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेल्या या जनजागृती रथाच्या शुभारंभप्रसंगी जिल्हा गुणनियंत्रक सयप्पा गरंडे, पणन व्यवस्थापक भोसले, अप्पासाहेब संत यांची उपस्थिती होती. जिल्ह्यात मागील वर्षी दोन लाख ७९ हजार हेक्टरवरील कपाशी पीक बोंडअळीमुळे बाधित झाले होते. बोंडअळीच्या प्रादुर्भावामुळे कापूस उत्पादक शेतक-यांचे मोठे नुकसान झाले. आगामी हंगामात बोंडअळीचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी कपाशी पीक उपटून नष्ट करणे गरजेचे आहे. मात्र, अनेक शेतक-यांनी फरदड कापसाच्या मोहात कपाशी पीक शेतातच ठेवले आहे. कपाशी पीक लगेच नष्ट करावे, जमिनीची खोल नांगरणी करावी, असे कृषी अधिकारी तांभाळे यांनी सांगितले.