शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

कपाशी पीक तात्काळ नष्ट करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2018 00:49 IST

जालना जिल्ह्यात कृषी विभागामार्फत कपाशीवरील गुलाबी बोंडअळीच्या निर्मूलनासाठी विशेष जनजागृती मोहीम हाती घेतली आहे. त्याद्वारे शेतक-यांनी शेतातील कपाशी पीक तात्काळ नष्ट करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जालना जिल्ह्यात कृषी विभागामार्फत कपाशीवरील गुलाबी बोंडअळीच्या निर्मूलनासाठी विशेष जनजागृती मोहीम हाती घेतली आहे. त्याद्वारे शेतक-यांनी शेतातील कपाशी पीक तात्काळ नष्ट करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.या मोहिमेच्या जनजागृती चित्ररथाची सोमवारी कृषी कार्यालयापासून जिल्हा कृषी अधिकारी दशरथ तांभाळे यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून सुुरुवात करण्यात आली.कृषी विभाग व अजित सीड्सच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेल्या या जनजागृती रथाच्या शुभारंभप्रसंगी जिल्हा गुणनियंत्रक सयप्पा गरंडे, पणन व्यवस्थापक भोसले, अप्पासाहेब संत यांची उपस्थिती होती. जिल्ह्यात मागील वर्षी दोन लाख ७९ हजार हेक्टरवरील कपाशी पीक बोंडअळीमुळे बाधित झाले होते. बोंडअळीच्या प्रादुर्भावामुळे कापूस उत्पादक शेतक-यांचे मोठे नुकसान झाले. आगामी हंगामात बोंडअळीचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी कपाशी पीक उपटून नष्ट करणे गरजेचे आहे. मात्र, अनेक शेतक-यांनी फरदड कापसाच्या मोहात कपाशी पीक शेतातच ठेवले आहे. कपाशी पीक लगेच नष्ट करावे, जमिनीची खोल नांगरणी करावी, असे कृषी अधिकारी तांभाळे यांनी सांगितले.