शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानला अक्कल असेल तर बंदुका शांत ठेवाव्यात, नाहीतर..."; CM ओमर अब्दुल्ला यांचा थेट इशारा
2
बीकेसी ते वरळी फक्त १५ मिनिटांत! मेट्रो-३ चा दुसरा टप्पा सुरु, CM फडणवीसांच्या हस्ते उदघाटन
3
Mumbai: भारत- पाकिस्तान युद्धात घाटकोपरमधील जवान शहीद
4
गस्त वाढवा, ‘त्या’ हँडल्सवर लक्ष ठेवा, वरिष्ठांच्या सुट्या रद्द; CM फडणवीसांकडून महत्त्वाचे निर्देश
5
पाकिस्तानला आणखी एक धक्का; सिंधू कराराबाबत जागतिक बँकेने घेतली भारताची बाजू...
6
“उद्धव ठाकरे सत्तेत कमी विरोधी पक्षात जास्त राहिले, कारखाने वाचवण्यासाठी सत्ता नको”: राऊत
7
मत्स्यव्यवसाय क्षेत्राला कृषी दर्जा देण्याचा शासन निर्णय जारी; आजपासून होणार अंमलबजावणी
8
"राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र आले तर आक्षेप नाही; काँग्रेसची भूमिका भारत जोडोची’’, हर्षवर्धन सपकाळ यांची प्रतिक्रिया
9
भारताने केलेला ड्रोन हल्ला का रोखला नाही? पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांचं संसदेत अजब उत्तर, म्हणाले...  
10
Jalgaon Accident: भरधाव टिप्परची दुचाकीला धडक; आजी- आजोबांच्या डोळ्यांदेखत दोन नातवंडांचा मृत्यू
11
अक्षय केळकरनं १० वर्षांच्या रिलेशनशिपनंतर 'रमा'सोबत थाटला संसार, पहिला फोटो आला समोर
12
भारत-पाक संघर्षादरम्यान 'या' ड्रोन उत्पादक कंपनीच्या शेअर्सला अपर सर्कीट; तुमच्याकडे आहे का?
13
“भविष्यात STच्या नव्या बसेस हायब्रीड इंधनावर, डिझेलच्या पर्यायांचा विचार आवश्यक”: सरनाईक
14
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारतीय रेल्वेचा मोठा निर्णय, उधमपूर-जम्मू-दिल्ली विशेष ट्रेन चालवणार
15
Mumbai: पिझ्झा देण्याच्या बहाण्याने घरी नेले आणि...; आठ वर्षाच्या चिमुकलीसोबत शेजाऱ्याचे संतापजनक कृत्य
16
भारत-पाक संघर्षाचा बाजारावर दबाव! आठवड्यात ३ टक्के घसरण; फक्त 'या' सेक्टरमध्ये तेजी
17
भारत-पाक तणावादरम्यान एअरटेलच्या अध्यक्षांचा मोठा निर्णय, चिनी कंपनीतील हिस्सा खरेदी करणार
18
IPL 2025: आयपीएल रद्द होणार की, उर्वरित सामनेही खेळवले जाणार? बीसीसीआयनं घेतला 'हा' निर्णय
19
India Pakistan: एटीएम २-३ दिवस बंद राहणार? व्हायरल मेसेजबद्दल सरकारने केला खुलासा
20
महामृत्युंजय मंत्र कधी व कोणासाठी म्हणावा? त्यामुळे नेमका कसा लाभ होतो? जाणून घ्या!

आठवडे बाजार सुरू करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2021 04:29 IST

जेईएसमधील विद्यार्थिनींचे यश जालना : जिल्हा परिषदेच्या वतीने आयोजित बेटी बचाओ बेटी पढाओ अभियानांतर्गत स्पर्धेत जेईएस महाविद्यालयातील पाच विद्यार्थिनींनी ...

जेईएसमधील विद्यार्थिनींचे यश

जालना : जिल्हा परिषदेच्या वतीने आयोजित बेटी बचाओ बेटी पढाओ अभियानांतर्गत स्पर्धेत जेईएस महाविद्यालयातील पाच विद्यार्थिनींनी यश संपादित केले आहे. त्यांना जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी यांच्या हस्ते पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. यशस्वी विद्यार्थिनींचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.

चौकात गतिरोधक बसविण्याची मागणी

वालसावंगी : येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात अपघाताचे प्रमाण वाढले आहे. अनेक वाहन चालक भरधाव वेगात वाहने चालवित असल्याने हा अपघाताचा धोका वाढला आहे. वाढलेले अपघात रोखण्यासाठी या ठिकाणी गतिरोधक तयार करावे, अशी मागणी राम म्हस्के, समाधान वैद्य, संजय जैस्वाल, गणेश हिवाळे, गणेश वाघ, नागेश कोठाळे आदींनी केली आहे.

मोकाट जनावरांच्या बंदोबस्ताची मागणी

जालना : शहरांतर्गत भागातील प्रमुख रस्त्यावर मोकाट जनावरे ठाण मांडून बसत आहेत. शिवाय मुख्य बाजारपेठेत ही मोकाट जनावरांचा वावर वाढला आहे. याचा पादचारी नागरिकांसह व्यापारी वर्गाला नाहक त्रास सहन करावा लागत आहे. ही बाब पाहता नगर पालिकेतील संबंधित विभागाने लक्ष देऊन मोकाट जनावरांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.