शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी सिंधू करार थांबवला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
2
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यामुळे २१,००० कोटी पणाला, काश्मीरच्या अर्थव्यवस्थेची मोठी हानी, देशाला होणार हे १० तोटे 
3
पहलगाम दहशतवादी हल्ला : मृत जगदाळेंच्या कुटुंबीयांनी शरद पवारांना सांगितली आपबिती; संसदेत मुद्दा उचलण्याची केली मागणी
4
भाच्यासोबतच अनैतिक संबंध अन् पतीची हत्या, दोन तुकडे करून मृतदेह ट्रॉली बॅगमध्ये टाकला; पण...
5
Stock Market Today: ७ दिवसांच्या तेजीनंतर शेअर बाजार सुस्तावला, Sensex मध्ये १४० अंकांची घसरण; Tata Consumer, Eternal, ONGC टॉप लूझर्स
6
सिंधू पाणी करार थांबवल्याने पाकिस्तानचं टेन्शन वाढलं! भारताला जोरदार प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत
7
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
8
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
9
"गेल्या महिन्यात काश्मीरला जायचा विचार करत होतो...", पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर प्रसाद खांडेकरची पोस्ट
10
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
11
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
12
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
13
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
14
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
15
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
16
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
17
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
18
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
19
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
20
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा

कृषी विभागाकडून ‘कॉटन श्रेडर’च्या माध्यमातून बोंडअळीचे उच्चाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2018 00:53 IST

बोंडअळीसाठी कॉटन श्रेडर या नवीन यंत्राचा वापर करून त्यावर नियंत्रण मिळविणे शक्य असून, दुसरीकडे या यंत्रणाचा वापर शेतातील पळाटी काढण्यासाठी होणार असल्याची माहिती कृषी अधीक्षक विजय माईनकर यांनी दिली.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : बोंडअळीने हैराण झालेल्या शेतकऱ्यांना तांत्रिकदृष्ट्या मदत करण्यासाठी म्हणून कृषी विभाग सरसावला असून, यासाठी कामगंध सापळे वापरानंतर आता कॉटन श्रेडर या नवीन यंत्राचा वापर करून त्यावर नियंत्रण मिळविणे शक्य असून, दुसरीकडे या यंत्रणाचा वापर शेतातील पळाटी काढण्यासाठी होणार असल्याची माहिती कृषी अधीक्षक विजय माईनकर यांनी दिली.गेल्या दोन वर्षापासून गुलाबी बोंड अळीने शेतकरी हवालदिल झाला आहे. त्यामुळे वेगवेगळ्या पातळीवर उपाययोजना करण्यात आल्या. मात्र आजही ही बोंड अळी दबा धरून बसली आहे. यात विशेष करून फरदड कापसाच्या माध्यमातून बोंड अळीला संजीवनी मिळू श्कते.त्यामुळे शेतातील पळाटीची कापणी करून त्याचा अक्षरश: भुगा केला जातो. यासाठी कॉटन श्रेडर ही महत्वाची भूमिका निभावत असल्याचे माईनकर म्हणाले.जालना जिल्ह्यातील शेतक-यांनाही हे यंत्र खेरदी करण्यासाठी राज्य शासनाकडून ५० टक्के अनुदान देण्यात येणार आहे. त्यातच हे यंत्र त्याच शेतक-यांना देण्यात येणार आहे, ज्यांच्याकडे ट्रॅक्टर असणे आवश्यक आहे.यासाठी कृषी अधीक्षक कार्यालयात संपर्क साधून शेतक-यांनी नाव नोंदणी करणे आवश्यक असल्याचे माईनकर यांनी नमूद केले. याचे प्रात्यक्षिक सध्या प्रायोगिक तत्वावर करण्यात येत असल्याचेही माईनकर यांनी सांगितले.

टॅग्स :cottonकापूसAgriculture Sectorशेती क्षेत्रscienceविज्ञान