शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025 IND vs PAK Final : ठरलं! इतिहासात पहिल्यांदाच भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल
2
'संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना NDRF निधीतून भरीव मदत द्या'; CM फडणवीसांची अमित शाहांकडे मागणी
3
इस्रायलची राजधानी तेलअवीव येथे कारमध्ये मोठा स्फोट, अनेक जण जखमी झाल्याची शक्यता
4
PAK vs BAN: Live मॅचमध्ये कॉमेडी! दोन्हीं बॅटर स्ट्राइक एन्डला; तरी Run Out करायला नाही जमलं (VIDEO)
5
संकट अद्याप टळलेले नाही, पुढील २ दिवस पाऊस वाढण्याचा अंदाज; विदर्भ, मराठवाड्यात काय होणार?
6
लडाख हिंसाचारानंतर सोनम वांगचुक यांच्यावर मोठी कारवाई; सरकारने रद्द केला एनजीओचा परवाना
7
Saim Ayub : आफ्रिदीच्या जावयाला टक्कर देण्याच्या नादात फजिती; सर्वाधिक वेळा पदरी पडला भोपळा!
8
कोथरूड मारहाण प्रकरणात निलेश घायवळही आरोपी; दहशत वाढवण्यासाठी दिली होती पिस्तुल
9
Suryakumar Yadav Hearing On PCB Complaint : सूर्याला फक्त वॉर्निंग की... फायनल आधी होणार फैसला!
10
'शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी PM केअर फंड वापरा'; उद्धव ठाकरेंची सरकारकडे मोठी मागणी
11
कपड्यांवरून ट्रोलिंगबाबत अखेर अमृता फडणवीस यांनी सोडलं मौन, म्हणाल्या- "ज्या महिलेकडे..."
12
झुबिन गर्गच्या मृत्यू प्रकरणात नवं वळण; संगीतकार ज्योती गोस्वामीला अटक, अनेकांची चौकशी सुरु
13
Taskin Ahmed 100 Wickets : पाक विरुद्ध बांगलादेशी गोलंदाजाची कमाल! पहिल्याच षटकात साधला 'शतकी' डाव
14
“विद्यार्थ्यांची परीक्षा देण्याची मानसिकता नाही, MPSC पुढे ढकला”; कुणी केली सरकारकडे मागणी? 
15
Maharashtra Flood: “महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना पूर्ण मदत करावी, मदतकार्याला गती द्यावी”; राहुल गांधींचे आवाहन
16
Asia Cup 2025 Final: सूर्यकुमार यादवच्या विरोधात पाकची तक्रार; टीम इंडियाचा कर्णधार फायनलला मुकणार? जाणून घ्या प्रकरण
17
लालबागचा राजा संकटात धावून आला; शेतकरी बांधव, पूरग्रस्तांना मंडळाकडून ५० लाखांची मदत घोषित
18
17 पैकी 12 जणांची मंत्रिमंडळातून होणार 'सुट्टी'! या राज्यात भाजप करणार मोठी 'सर्जरी'? मंत्रीपदासाठी या नव्या नावांची चर्चा!
19
VIDEO: दिसण्यावर जाऊ नका... काकांनी गायलेलं रोमँटिंक गाणं ऐका, नक्कीच त्यांचे 'फॅन' व्हाल
20
Video - बदल्याची आग! लिव्ह-इन पार्टनर झाला हैवान; Ex गर्लफ्रेंडला एक्टिव्हाने दिली धडक

आवक वाढूनही मोेसंबीला भाव मिळेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2018 00:31 IST

मोसंबीला योग्य भाव येत नसल्याने मोसंबी उत्पादक शेतकरी हैराण आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जिल्ह्यात दोन महिन्यापासून पावसाने हुलकावणी दिली आहे. पाण्याअभावी फळ खराब होण्याची भीती असते. यामुळे येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत मोसंबीची आवक वाढली आहे. दररोज चारशे ते पाचशे टन मोसंबी येत आहे. मात्र मोसंबीला योग्य भाव येत नसल्याने मोसंबी उत्पादक शेतकरी हैराण आहेत.आंबेबहराच्या मोसंबीची सध्या बाजारात आवक सुरु आहे. जालना, घनसावंगी, अंबड, भोकरदन आदी तालुक्यातून सध्या चारेश ते पाचशे टन मोसंबीची आवक येथील ्रकृषी उत्पन्न बाजार समितीत आवक आहे. जिल्ह्यात पावसाने दडी दिल्याने फळ झाडावरच खराब होण्याच्या धास्तीने शेतकरी मोठ्या प्रमाणात मोसंबी विक्रीस आणत आहेत. तर काही शेतकऱ्यांनी व्यापा-यांना थेट शेतातच भाव करुन बाग विक्री करण्याचा सपाटा सुरु केला आहे. मात्र बाजारात मोसंबीची आवक वाढूनही शेतक-यांना योग्य भाव मिळत नसल्याची खंत मोसंबी उत्पादक शेतकरी मुरलीधर गाढे यांनी व्यक्त केली. चांगल्या मोसंबीला १७ ते १३ हजार रूपये टन मोसंबीला भाव देण्यात येत असल्याने शेतकरी हैराण झाले आहेत. सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीपासून मोसंबीचे भाव प्रतिटन अवघे नऊ ते दहा हजार एवढाच होता. यात काही प्रमाणात वाढ होत असल्याचे शेतकरी समाधान व्यक्त केले. यात वाढ करण्याची गरज शेतक-यांनी व्यक्त केली.

टॅग्स :fruitsफळेMarketबाजार