शहरं
Join us  
Trending Stories
1
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
2
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
3
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
4
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
5
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
6
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
7
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
8
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
9
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
10
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
11
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
12
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
13
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
14
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
15
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
16
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
17
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
18
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
19
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
20
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!

मुख्यमंत्र्यांची आंदोलनाकडे पाठ, आंदोलनकर्ते नाराज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2021 04:27 IST

महाकाळा (अंकुशनगर) - मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी मागील १९ दिवसांपासून अंबड तालुक्यातील साष्टपिंपळगाव येथे राज्यव्यापी ठिय्या आंदोलन ...

महाकाळा (अंकुशनगर) - मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी मागील १९ दिवसांपासून अंबड तालुक्यातील साष्टपिंपळगाव येथे राज्यव्यापी ठिय्या आंदोलन सुरू आहे. त्यातच दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे औरंगाबाद येथे येऊन गेले. जवळ असूनही ते आंदोलनाकडे फिरकले नसल्याने आंदोलनकर्त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी शासनाकडून केली जाणारी टाळाटाळ पाहता, अंबड तालुक्यातील साष्टपिंपळगाव येथील ग्रामस्थांनी गावातच ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनाला राज्यभरातून पाठिंबा मिळत आहे. या आंदोलनाला १९ दिवसांत तब्बल १ हजारपेक्षा अधिक गावांतील ग्रामस्थांनी भेटी दिल्या आहेत. बहुतांश ठिकाणी दुचाकी रॅली काढून आंदोलनाला पाठिंबा देण्यात आला. सरकारला जागे करण्यासाठी अन्नत्याग आंदोलन देखील सुरू करण्यात आले; परंतु तरीही सरकारने दुर्लक्ष केले आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्यासह इतर मंत्र्यांनी आंदोलनाला भेटी देऊन पाठिंबा दर्शविला आहे. त्यातच राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे दोन दिवसांपूर्वीच औरंगाबाद येऊन गेले. जवळ येऊनही त्यांनी आंदोलनाला भेट न दिल्याने आंदोलनकर्त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. सरकारने आंदोलनाची दखल न घेतल्यास राज्यात तीव्र आंदोलन करू, असा इशारा मनोज जरांगे यांनी दिला आहे. त्यातच मागील २० दिवसांपासून सुरू असलेल्या आंदोलनाला जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी देखील भेट दिली नसल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले. यावेळी वैभव औताडे, अभिषेक पैठणे, विकास औटे, परमेश्वर कासुळे, अशोक घुमरे, श्याम तांबडे आदींची उपस्थिती होती.