शहरं
Join us  
Trending Stories
1
९ जुलैला भारत बंद, २५ कोटी कामगार संपावर; शाळा, कॉलेज, बँका आणि बाजारासह काय-काय बंद राहणार? जाणून घ्या
2
तिरुपतीला गेलेल्या अहिल्यानगरच्या तिघांचा दुर्वैवी मृत्यू; कार उलटल्याने झाला भीषण अपघात
3
'भारतासह ब्रिक्स देशांना द्यावा लागणार अतिरिक्त १० टक्के कर"; व्यापार करारापूर्वी ट्रम्प यांचे विधान
4
"एक स्पष्ट आदेश... पक्षातील कोणीही..."; मराठीचा मुद्दा गाजत असतानाच राज ठाकरेंची फेसबूक पोस्ट
5
"रेल्वे कर्मचाऱ्याला तमीळ येत नव्हतं, म्हणून दुर्घटना घडली", आता तामिळनाडू रेल्वे-व्हॅन अपघातातही भाषेची एन्ट्री!
6
२ कोटींच्या विम्यासाठी मित्राला गाडीत जिवंत जाळलं; नऊ महिने सुरु होती प्लॅनिंग, पत्नीचाही सहभाग
7
भारताचे INS महेंद्रगिरी शत्रूला पाणी पाजायला तयार! चीन-पाकिस्तानची झोप उडणार, काय आहे यात खास? जाणून थक्क व्हाल!
8
ठाकरे बंधूंची युती होईल का, किती टिकेल? स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींची मोठी भविष्यवाणी
9
मराठी शाळा बंद, ५००० शिक्षकाचं आंदोलन, मुख्यमंत्र्यांनी त्याकडे लक्ष द्यावं- सुप्रिया सुळे
10
“ज्येष्ठ कलाकार मनमोहन माहिमकर यांना बेघर होऊ देणार नाही”; DCM एकनाथ शिंदेंनी दिली ग्वाही
11
महाराष्ट्रातील सीईटी कक्षाकडून घेण्यात येणाऱ्या प्रवेश नोंदणीला मुदतवाढ; विद्यार्थी हितासाठी निर्णय!
12
टॉप 10 अब्जाधिशांच्या यादीतून बिल गेट्स बाहेर, संपत्तीत मोठी घसरण
13
कोट्यवधी लोकांना खूशखबर, पीएफच्या खात्यात जमा झाले व्याजाचे पैसे, असा तपासा बॅलन्स
14
१४ वर्षांच्या पोराचा आणखी एक पराक्रम! आता वैभव सूर्यंवशीनं मोडला शुबमन गिलचा विक्रम
15
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
16
येमेनमध्ये भारतीय नर्स निमिषा प्रियाला फाशीची शिक्षा; न्यायालयाने तारीख ठरवली
17
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
18
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
19
भारतीय क्रिकेटर स्मृती मन्धानाला इंग्लंडमध्ये मिळाला 'लाल गुलाब'; फोटो व्हायरल, रंगली चर्चा
20
गोपाल खेमका हत्याकांडात मोठा गौप्यस्फोट, एका व्यावसायिकानेच दिली होती सुपारी, समोर आलं असं कारण

मुलांच्या भावविश्वात रमण्यात निखळ आनंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2017 01:04 IST

बालकुमार महोत्सवासारख्या उपक्रमातून मुलांच्या भावविश्वात रमण्यासारखा निर्मळ आनंद पैशाने मोजता येत नाही, असे प्रतिपादन बालसाहित्यिक प्रशांत गौतम यांनी सोमवारी येथे केले.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : बालकुमार महोत्सवासारख्या उपक्रमातून मुलांच्या भावविश्वात रमण्यासारखा निर्मळ आनंद पैशाने मोजता येत नाही, असे प्रतिपादन बालसाहित्यिक प्रशांत गौतम यांनी सोमवारी येथे केले.अखिल भारतीय सानेगुरुजी कथामाला जालनातर्फे येथील सरस्वती भुवन महाविद्यालयात आयोजित बालकुमार महोत्सवाची सोमवारी सांगता झाली. त्या वेळी ते बोलत होते.यावेळी महोत्सवाच्या अध्यक्षा डॉ. छाया महाजन, रौप्य महोत्सव समितीचे सल्लागार विजय देशमुख, गणेश जळगावकर, डॉ. नारायण बोराडे, कल्पना हेलसकर, डॉ. सुजाता देवरे, जिल्हाध्यक्ष डॉ. सुहास सदाव्रते, कार्यवाह आर. आर. जोशी, जगत घुगे, डॉ. यशवंत सोनुने, बाबासाहेब हेलसकर, संतोष मुसळे यांची प्रमुख उपस्थिती होती.गौतम म्हणाले की, आज तंत्रज्ञानाच्या युगात माणसामाणसातील संवाद हरवत चालला आहे. एकीकडे व्हॉटसअप, फेसबुक, इंटरनेटसारखी माध्यमे असली तरी संवाद हरवत चालल्याने माणूस हरवतो की काय, अशी स्थिती आहे.कुटूंब, समाज आणि समूहातील विसंवाद कमी होऊन सुसंवाद व्हावा यासाठी प्रयत्न होणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले.बालकुमार समारोप समारंभात राज्य शासनाचा बालसाहित्यिक पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल डॉ. विशाल तायडे यांचा सत्कार करण्यात आला. चित्रकार मुकुंद दुसे, चित्रकार सुनील पवार, संतोष जोशी, रामदास कुलकर्णी, जगदीश कुडे या मान्यवरांचा या प्रसंगी सत्कार करण्यात आला.संतोष लिंगायत यांनी सूत्रसंचालन केले, तर आर.आर. जोशी यांनी आभार मानले. बालकुमार महोत्सव आयोजनासाठी संतोष मुसळे, संदीप इंगोले, पांडुरंग वाजे, शुभांगी लामधाडे, सुवर्णा मगर, अख्तरजहॉ कुरेशी आदींनी प्रयत्न केले.महोत्सवात घेण्यात आलेल्या अभिनय संवाद स्पर्धेत वैष्णव वाढेकर याने प्रथम, वरद जोशी याने द्वितीय, तनिष्का खेरुडकर हिने तृतीय क्रमांक पटकावला. निबंध स्पर्धेत संस्कार प्रबोधिनी विद्यालयाची विद्याथीर्नी वैष्णवी इंगळे हिने प्रथम क्रमांक मिळविला.तनिष्का खेरुडकर हिने द्वितीय तर बद्रीनारायण बारवाले विद्यालयाचा विद्यार्थी वैभव चंद याने तृतीय क्रमांक मिळविला. रंगभरण स्पर्धेत दीपाली मगर, प्रितेश लिंगायत, रुचिरा जोशी, श्रावणी हेलसकर, ऐश्वर्या पाडोळे, साक्षी गायकवाड, पार्थ मगर, वैष्णवी खंदारे, तनिष्का खेरुडकर, वैष्णवी इंगळे, प्रियंका पघळ, माया पाडळे यांनी पारितोषिके पटकावली.युवक कीर्तनकार भक्ती दीपक रणनवरे हिने केलेल्या सानेगुरुजींच्या जीवनावरील कीर्तनाने महोत्सवात अधिक रंगत आली. स्पधेर्चे परीक्षण डॉ. यशवंत सोनुने, संजय निकम, प्रा. दत्ता देशमुख, मुकुंद दुसे, संतोष जोशी यांनी केले.