शहरं
Join us  
Trending Stories
1
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
2
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
3
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
4
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
5
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
6
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
7
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
8
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
9
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
10
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
11
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
12
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
13
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
14
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
15
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
16
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
17
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
18
‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी 
19
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
20
कसा आहे 'अवतार: फायर अँड ॲश'? सर्वात आधी चित्रपट पाहून राजामौली म्हणाले "थिएटरमध्ये बसलेल्या लहान मु
Daily Top 2Weekly Top 5

जालन्यात जिल्हाधिकारी कार्यालयावर बैलगाडी मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2017 22:59 IST

नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गासाठी काही शेतकºयांच्या जमिनी खरेदीस सुरुवात झाली असताना, विविध मागण्यांसाठी शेतकरी हक्क व बचाव कृती समितीने बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर बैलगाडी मोर्चा काढला.

ठळक मुद्देशेतकरी हक्क व बचाव कृती समितीचा ‘समृद्धी’ला विरोध

जालना : नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गासाठी काही शेतकºयांच्या जमिनी खरेदीस सुरुवात झाली असताना, ती बंद करण्याच्या मागणीसाठी शेतकरी हक्क व बचाव कृती समितीने बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर बैलगाडी मोर्चा काढला.गांधीचमन चौकातून दुपारी एक वाजता  बैलगाडीसह काढण्यात आलेल्या या मोर्चात गोकुळवाडी, अकोला, नीकळक, गुंडेवाडी, जामवाडी, पानशेंद्रा येथील शेतकºयांनी सहभाग घेतला. रेल्वेस्टेशन, उड्डाणपूल, अंबड चौफुली मार्गे मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर पोचला. दरम्यान, मोर्चा उड्डाणपुलावर आल्यानंतर जोरदार पाऊस सुरू झाला. मात्र,  न थांबता मोर्चात सहभागी शेतकरी तसेच पुढे गेले. मागण्यांचे  एक निवेदन कृती समितीने जिल्हाधिकाºयांना दिले. विहिरी, झाडे व कुपनलिका असलेल्या शेतकºयांना बागायती प्रमाणे मोबदला द्यावा, शहराजवळील जामवाडी, श्रीकृष्णनगर, गुंडेवाडी, निधोना, आंबेडकरनगर, खादगाव या गावांना औद्योगिक जमिनीप्रमाणे दर देण्यात यावे, नवनगरांचे आरक्षण रद्द करावे, शेतकºयांना जमीन खरेदीनंतर दिला जाणारा मोर्चा करमुक्त असावा आदी मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आल्या.