शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"
2
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
3
आजचे राशीभविष्य, ४ मे २०२५: धनप्राप्तीसह आर्थिक स्तर मजबूत होईल, मान, प्रतिष्ठा वाढेल
4
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
5
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
6
पर्यटकच टार्गेटवर... गुप्तचरांचा होता इशारा; शोधमोहीम थांबविली त्याच दिवशी झाला हल्ला 
7
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी
8
तीन मुलींची हत्या करून आईने घेतला गळफास ; भिवंडीतील हृदयद्रावक घटना, कारण अस्पष्ट 
9
पुरंदर विमानतळाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीमार; अनेक जखमी
10
नव्या डम्पिंगसाठी लागतील दोन वर्षे; सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा किंवा पर्यायी जागेसाठी मुदतवाढ हाच महापालिकेकडे पर्याय 
11
७२ तासांच्या ‘त्या’ शपथेनंतर मजबूत राज्याची मुहूर्तमेढ : देवेंद्र फडणवीस
12
विमानांना पक्षी धडकण्याची शक्यता, उघड्यावरील प्राण्यांची कत्तल थांबवा; नवी मुंबई विमानतळ कंपनीला ‘डीजीसीए’चे आदेश
13
सात वर्षांची असताना आला बहिरेपणा, आता  २८ वर्षांनंतर ती पहिल्यांदाच ऐकणार आवाज
14
गोव्यात लईराईच्या जत्रेत चेंगराचेंगरी, ६ भाविक ठार
15
Romario Shepherd: ३७९ चा स्ट्राईक रेट, १४ चेंडूत अर्धशतक, चेन्नईविरुद्ध रोमारियो शेफर्डची वादळी खेळी
16
सोन्याचा भाव 6658 रुपयांनी घसरला, आता खरेदी करणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या काय सांगतायत एक्सपर्ट्स?
17
मुंबईतील विवाहित जोडप्याकडून खंडणी उकळणारे ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी निलंबित
18
लातुरच्या माहेश्वरी पतसंस्थेत झाला सव्वा आठ काेटींचा अपहार; फरार राेखपालाला पोलिसांनी पकडले!
19
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम, आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५००+ धावा करणारा पहिलाच
20
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं

पळसखेडा पिंपळे येथे जनजागृतीपर कार्यक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2021 04:30 IST

राजूर : जागतिक निसर्ग निधी व कृषी विज्ञान केंद्र खरपुडी यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या उत्कृष्ट कापूस पुढाकार प्रकल्पांतर्गत ...

राजूर : जागतिक निसर्ग निधी व कृषी विज्ञान केंद्र खरपुडी यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या उत्कृष्ट कापूस पुढाकार प्रकल्पांतर्गत भोकरदन तालुक्यातील पळसखेडा पिंपळे येथे जनजागृतीपर कार्यक्रम नुकताच घेण्यात आला. बीसीआय प्रकल्पाचे उत्पादक गट व्यवस्थापक पांडुरंग जऱ्हाड व क्षेत्रीय सहायक उद्धव बनकर, माधवी बनसोडे यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी जऱ्हाड यांनी येणाऱ्या हंगामात कापूस पिकावर पडणाऱ्या गुलाबी बोंडअळीचे नियंत्रण करण्यासाठी आतापासूनच शेतकऱ्यांनी तयारी करणे आवश्यक असल्याचे सांगितले. अळीच्या जीवनक्रमामध्ये खंड पडण्यासाठी शेतकऱ्यांनी सध्या शेतात उभे असलेले कपाशीचे पीक, कपाशीचे अवशेष लवकरात लवकर काढून घेणे आवश्यक असून, शेतकऱ्यांनी फरदड कापूस घेण्याचा मोह टाळून उभे पीक काढून टाकण्याची गरज असल्याचेही ते म्हणाले. दरम्यान, गावातील शेतकऱ्यांनी १५ जानेवारीपर्यंत शेतातील कपाशीचे पीक नष्ट करण्याची ग्वाही दिली. यावेळी परिसरातील शेतकऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

फोटो ओळ : पळसखेडा पिंपळे येथे शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना पांडुरंग जऱ्हाड व उद्धव बनकर.