शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
2
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
3
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
4
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
5
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
6
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
7
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
8
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
9
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
10
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
11
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
12
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
13
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
16
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
17
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
18
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
19
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
20
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या

औरंगाबाद, जालना स्थानिक स्वराज्य मतदार संघासाठी आज मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2019 01:06 IST

औरंगाबाद, जालना स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघासाठी सोमवारी मतदान होणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : औरंगाबाद, जालना स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघासाठी सोमवारी मतदान होणार आहे. यासाठी प्रशासनाकडून आश्यक ती तयारी करण्यात आली आहे. जिल्ह्यातील आठ तालुक्यांमध्ये तहसील कार्यालयाच्या सभागृहात हे मतदान सकाळी ८ ते ४ या वेळेत होणारआहे.या निवडणुकीसाठी प्रत्येक तहसीलदार हे सहायक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहणार आहेत. त्यांच्या मदतीसाठी नायब तहसीलदारांना तैनात करण्यात आले आहे. जालना जिल्ह्यात एकूण २७२ मतदार आहेत. त्यात जालना जिल्हा परिषद ६४, भोकरदन- २०, जाफराबाद- १९, जालना न.प. ६७, बदनापूर १९, मंठा- १९, घनसावंगी - १९, परतूर- २३ आणि अंबड २२ असा समावेश आहे.जालना शहरातील मतदान हे तहसील कार्यालयात होणार असून, सकाळी ८ ते सायंकाळी ४ या वेळेत मतदान होणार आहे.यावेळी कुठलीही इलेक्ट्रॉनिक वस्तू, मोबाईल मतदारांना मतदान केंद्रात नेता येणार नाही. बॅलेट पेपरवर हे मतदान होणार आहे.शिवसेनेने खबरदारीचा उपाय म्हणून आपल्या सर्व नगरसेवकांना नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी येथे हलविले आहे. हे सहलीवर गेलेले नगरसेवक सोमवारी दुपारी १२ वाजेपर्यंत थेट मतदान केंद्रावर पोहोचतील, असे नियोजन केले आहे. भाजपाचे नगरसेवक यावेळी स्थानिक शहरातच दिसून आले. या निवडणुकीत युतीकडून अंबादास दानवे तर काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीकडून बाबुराव कुलकर्णी हे रिंगणात आहेत.

टॅग्स :Vidhan Parishad Electionविधान परिषद निवडणूकPoliticsराजकारणGovernmentसरकारElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोग