शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
2
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
3
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
4
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
5
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
6
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
7
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
8
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
9
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
10
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
11
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
12
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
13
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
14
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
15
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
16
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
17
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
18
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक
19
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."
20
वादळी वाऱ्याने लग्नाचा मंडप उडाला; नवरदेव-नवरीला चिखलातून खांद्यावर न्यावे लागले

पुन्हा अक्षयतृतीयेचा मुहूर्त हुकला : लग्नसोहळे लॉकडाऊन?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2021 04:29 IST

गतवर्षापासून देशासह राज्यात कोरोनाने धु्माकूळ घातला आहे. कोरोनाला रोखण्यासाठी शासनाला वेळोवेळी लॉकडाऊनसह कडक निर्बंध लागू करावे लागत आहे. याचा ...

गतवर्षापासून देशासह राज्यात कोरोनाने धु्माकूळ घातला आहे. कोरोनाला रोखण्यासाठी शासनाला वेळोवेळी लॉकडाऊनसह कडक निर्बंध लागू करावे लागत आहे. याचा परिणाम व्यवहारावर होत असून, सर्वसामान्य नागरिक हैराण झाले आहेत. मध्यंतरी कमी झालेली रुग्णसंख्या मागील दोन महिन्यांपासून वाढत आहे. शासनाने ब्रेक द चेनअंतर्गत कडक निर्बंध लागू केले आहेत. त्यामुळे गतवर्षीप्रमाणेच याही वर्षी अक्षयतृतीयेचा मुहूर्त हुकला आहे. त्यामुळे वरपिता व वधूपिता चिंतेत आहेत.

नियमांचा अडसर

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने शासनाने ब्रेक द चेनअंतर्गत निर्बंध लागू करण्यात आले आहेत. काही कार्यक्रम घ्यायचा असल्यास शासनाने काही अटी घातल्या आहेत. त्यामुळे अनेक कार्यक्रम रद्द करीत आहेत. काही जण मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत लग्नसोहळे उरकून घेत आहेत.

मे महिन्यातील मुहूर्त

मे महिन्यात ११ शुभमुहूर्त आहेत. यात ४, १०, १३, १४, १८, २०, २१, २२, २५, २७ मे रोजी शुभमुहूर्त आहेत.

मंगल कार्यालयाचे गणित बिघडले

सलग दुसऱ्या वर्षीही कोरोनाने थैमान घातले आहे. त्याचा सर्वच व्यवहारांवर परिणाम झाला आहे. शिवाय, काही जणांनी मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत लग्नसोहळे उरकून घेतले, तर काहींनी रद्द केले आहे. त्यामुळे मंगल कार्यालय चालकांचे गणित बिघडले आहे. मंगल कार्यालयात लग्नसोहळे होत नसल्याने केटरिंग, बॅण्डवाले, मंडपवाले यांच्यावरही उपासमारीची वेळ आली आहे. शासनाने आर्थिक मदत करावी, अशी मागणी होत आहे.