शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

कृषी विभागाचा कारवाईचा बडगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2018 00:34 IST

कृषी विभागाच्या गुणनियंत्रण पथकाने बदनापूर तालुक्यातील राजूर, दाभाडी येथे गुरूवारी भेट देऊन तपासणी केली असता, कृषी विक्रेत्यांनी आपली दुकाने बंद केली. यामुळे दाभाडी येथील १४ तर अन्य तीन कृषी परवाने निलंबित करण्यात आली.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : येथील कृषी विभागाच्या गुणनियंत्रण पथकाने बदनापूर तालुक्यातील राजूर, दाभाडी येथे गुरूवारी भेट देऊन तपासणी केली असता, कृषी विक्रेत्यांनी आपली दुकाने बंद केली. यामुळे दाभाडी येथील १४ तर अन्य तीन कृषी परवाने निलंबित करण्यात आली.कृषी विभागाच्या वतीने बियाणे विक्रेत्यांच्या दुकानामध्ये कोणकोणत्या कंपनीचे उत्पादन विक्रीसाठी ठेवले आहे. याची नियमीतपणे तपासणी केली जाते. याचाच एक भाग म्हणून कृषी अधीक्षक विजय माईनकर यांच्या मार्गदर्शनाखाली विभागीय गुणनियंत्रक डी. एम. वडकुते आणि जालना येथील गुणनियंत्रक सयप्पा गरांडे यांनी दाभाडीत भेट दिली. त्यावेळी कीटकनाशक, रासायनिक खते तसेच बियाणांची तपासणी करत असल्याची इतर बियाणे विक्रेत्यांना कळाली. कुठलेतरी भरारी पथक आल्याची कुणकुण लागल्याने दाभाडी येथील सर्व बियाणे विक्रेत्यांनी आपली दुकाने बंद करून तेथून पळ काढला.या व्यापाऱ्यांच्या कारवाईमुळे बियाणांची तपासणी करणारे गुणनियंत्रक पथकाला काहीही हाती लागले नाही. ही एक प्रकारची कायदेशीरदृष्ट्या गंभीर बाब आहे.दाभाडी येथील बियाणे विक्रेत्यांनी अशी कृती केल्याची माहिती गुणनियंत्रण पथकाने कृषी अधीक्षक माईनकर यांना कळविली. त्यांनी तातडीने निर्णय घेत १७ बियाणे विक्रेत्यांचे परवाने निलंबित केल्याने खळबळ उडाली आहे.

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रJalanaजालना