शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
5
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
6
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
7
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
8
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
9
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
10
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
11
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
12
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
14
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
15
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
16
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
17
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
18
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
19
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
20
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली

६२ शेतकरी करणार मत्स्यपालनाचा व्यवसाय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2019 00:32 IST

६२ शेतकऱ्यांना शेततळ््यातील मत्स्यपालनाचे प्रशिक्षण रायगड जिल्ह्यातील कोकण येथे नुकतेच देण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : अवेळी पडणारा पाऊस. निसर्गाची शेतीवर होणारी अवकृपा. यामुळे दिवसेंदिवस शेती व्यवसाय तोट्यात चालला आहे. शेतीला पूरक व्यवसाय केल्याशिवाय शेतकऱ्यांची आर्थिक विस्कटलेली घडी नीट बसणार नाही. हीच बाब हेरून जिल्हा कृषी कार्यालायातील कृषी तंत्रणान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा व तारापोरवाला सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र यांच्या संयुक्त विद्यामाने जिल्ह्यातील ६२ शेतकऱ्यांना शेततळ््यातील मत्स्यपालनाचे प्रशिक्षण रायगड जिल्ह्यातील कोकण येथे नुकतेच देण्यातआले.हे प्रशिक्षण आत्माचे प्रकल्प संचालक बाळासाहेब शिंदे, उपसंचालक अनिरुद्ध मगर यांच्या मार्गदर्शनाखाली २१ ते २३ आॅगस्ट व २६ ते २८ आॅगस्ट या दोन टप्प्यामध्ये देण्यात आले. यात जिल्ह्यातील ६२ शेतकरी व ३ आत्माचे कर्मचारी उपस्थित होते. यात गोड्या पाण्यात मत्स्यपालन कसे करावे, माशांची काळजी कशी घ्यावी, मत्स्य खाद्य तयार करणे, मत्स्य बीज बनविणे, मास्यांवर येणा-या विविध रोगांची ओळख करून त्यावर उपाय कशे करावेत आदी. विषयांवर शेतक-यांना प्रशिक्षण देण्यातआले. कार्यक्रम यशस्वितेसाठी आत्माचे दत्तात्रय सूर्यवंशी, धैर्यशील पाटील, सचिन राठोड आदींनी प्रयत्न केले.शेतक-यांनी बांधली ८२५९ शेततळीजिल्ह्यातील जालना, भोकरदन, बदनापूर, अंबड, मंठा, घनसावंगी, परतूर आणि जाफराबाद या तालुक्यातील शेतक-यांनी मागेल त्याला शेततळी या योजनेअंतर्गत ८२५९ शेततळी बांधली आहेत. यातील असंख्य शेततळ््यांचे अस्तरीकरण देखील झालेले आहे. पाणी उपलब्ध असलेल्या शेततळ््यांत प्रशिक्षणार्थींना आता कटला, मृगल, रोहू आदी माशांचे मस्यपालन करता येणार आहे. परिणामी शेतक-यांच्या उत्पनात दुपटीने वाढ होण्यास मदत होणार आहे.

टॅग्स :fishermanमच्छीमारFarmerशेतकरीAgriculture Sectorशेती क्षेत्र