शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
7
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
8
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
9
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
10
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
11
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
12
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
13
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
14
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
15
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
16
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
17
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
18
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
19
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
20
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!

५८ हजार शेतकऱ्यांना ३६० कोटींचे पीककर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2018 01:03 IST

जिल्ह्यात पीककर्ज वाटपाच्या कामाला आता गती आली आहे, असे म्हटल्यास वावगे ठरू नये. महिन्याभरापूर्वी शंभर कोटीच्या आसपास असलेला पीककर्ज वाटपाचा आकडा आता साडेतीनशे कोटीच्यावर पोहचला आहे. जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी सहकारी तसेच महसूल आणि बँक यांना एकत्रित करून तालुका पातळीवर जे मेळावे दर आठवड्याला आयोजित केले आहेत, त्याचा सकारात्मक परिणाम झाल्याचे दिसून आले.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जिल्ह्यात पीककर्ज वाटपाच्या कामाला आता गती आली आहे, असे म्हटल्यास वावगे ठरू नये. महिन्याभरापूर्वी शंभर कोटीच्या आसपास असलेला पीककर्ज वाटपाचा आकडा आता साडेतीनशे कोटीच्यावर पोहचला आहे. जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी सहकारी तसेच महसूल आणि बँक यांना एकत्रित करून तालुका पातळीवर जे मेळावे दर आठवड्याला आयोजित केले आहेत, त्याचा सकारात्मक परिणाम झाल्याचे दिसून आले.राज्य सरकारने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजने अंतर्गत जाहीर केलेल्या कर्जमाफीमुळे जवळपास ९६ हजार शेतक-यांना नव्याने कर्ज मिळणार आहे. असे असतानाच पीककर्ज वाटपसाठी काही तांत्रिक अडचणी येत होत्या. त्या दूर करण्यासाठी महसूल, बँक आणि सहकार विभागाने एकत्रित येऊन जे प्रयत्न केले त्याला आता कुठे यश येत असल्याचे चित्र आहे.जिल्ह्यात १० जुलैपर्यंत पीककर्जाचा आढावा घेतला असता, जवळपास ५८ हजार शेतक-यांना ३६० कोटी रूपयांचे पीककर्ज वाटप करण्यात आले आहे. पीककर्जाचा वेळावेळी आढावा जिल्हाधिकाही घेत आहेत.जालना : बँकेतील अधिकारी, कर्मचा-यांची कसरत...एकीकडे खरीप हंगामात पीककर्ज मिळावे म्हणून शेतक-यांच्या बँकेत रांगा लागत असून, याच दरम्यान पीकविमा भरण्यासाठीची लगबग सुरू आहे. पीकविमा भरण्याची तारीख ही २४ जुलै अंतिम असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे पीकविमा भरण्यासाठी देखील शेतकरी बँकेत गर्दी करत आहे. या दोन्ही महत्वाच्या बाबींसाठी शेतक-यांची गर्दी होत असली तरी, बँकांकडे पुरेसे मनुष्यबळ नसल्याने त्यांनी नगर, नाशिक येथून अधिकारी, कर्मचा-यांना पाचारण केले असल्याची माहिती अग्रणी बँकेचे व्यवस्थापक इलमकर यांनी दिली.

टॅग्स :Banking Sectorबँकिंग क्षेत्रCrop Loanपीक कर्ज