शहरं
Join us  
Trending Stories
1
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
2
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
3
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
4
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
5
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
6
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
7
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
8
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
9
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
10
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
11
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
12
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
13
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
14
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
15
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
16
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
17
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
18
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
19
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
20
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
Daily Top 2Weekly Top 5

३०० रोहित्रांची वीज गुल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2021 04:36 IST

फकिरा देशमुख भोकरदन : थकीत वीज बिल वसूल करण्यासाठी महावितरणकडून तालुक्यातील ३०० रोहित्रांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. परिणामी ...

फकिरा देशमुख

भोकरदन : थकीत वीज बिल वसूल करण्यासाठी महावितरणकडून तालुक्यातील ३०० रोहित्रांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. परिणामी पाण्याअभावी हातातोंडाशी आलेली पिके वाया जाण्याची भीती व्यक्त केली जात असून, शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

महावितरण कंपनीच्या वतीने शेतकऱ्यांकडील थकीत वीज बिलाच्या वसुलीसाठी मोहीम हाती घेतली आहे. तालुक्यात शेतकरी ग्राहकांची संख्या २५ हजार ३३० एवढी असून, एकूण थकबाकी ३२७ कोटी रुपये आहे. तालुक्यातील २ हजार ५०० रोहित्रांपैकी ३०० रोहित्रांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. ऐन पीक शेतकऱ्यांच्या हाताशी आलेले असताना महावितरणने वीजपुरवठा खंडित करून शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम केले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांत अत्यंत संतापाची लाट निर्माण झाली आहे. तालुक्यात मका, गहू, कांदा सिड्स, बाजरी, ज्वारी, हरबरा ही पिके मोठ्या प्रमाणात घेण्यात आली आहेत. सदर पिके हे दाणे भरण्याच्या परिस्थितीत आहेत. नेमके अशाच परिस्थितीत महावितरण कंपनीने वीज पुरवठा खंडित केल्यामुळे शेतकऱ्यांच्या हाताशी आलेला घास वाळून जाण्याची स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे सरकारच्या या वीज बिल वसुली मोहिमेबाबत शेतकऱ्यांत तीव्र संतापाची लाट निर्माण झाली आहे.

शेतकऱ्यांनी वीज बिल भरावे

शासकीय योजनेनुसार शेतकऱ्यांनी अर्धे थकीत वीज बिल भरले तर अर्धे थकीत वीज बिल माफ होणार आहे. तालुक्यातील अडीच हजार राेहित्रांपैकी ३०० रोहित्रांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. वीज बिल वसुलीचे तीन कोटी रूपयांचे उद्दिष्ट देण्यात आले असून, आजवर १३ लाख रूपये वसूल झाले आहेत. शेतकऱ्यांनी शासकीय योजनेचा लाभ घेऊन थकीत वीज बिल भरणे गरजेचे आहे.

दीपक तुरे, उप कार्यकारी अभियंता