शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

महावितरणला ३० हजाराचा दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2018 00:50 IST

विना परवाना वीज वापर केल्यास वीज वितरणकडून दंड आकारल्याच्या असंख्य घटना आहेत. परंतु कोटेशन भरूनही वीज जोडणी न केल्याने वीज वितरणला जिल्हा ग्राहक मंचाने ३० हजारांचा दंड ठोठावला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्ककुंभार पिंपळगाव : विना परवाना वीज वापर केल्यास वीज वितरणकडून दंड आकारल्याच्या असंख्य घटना आहेत. परंतु कोटेशन भरूनही वीज जोडणी न केल्याने वीज वितरणला जिल्हा ग्राहक मंचाने ३० हजारांचा दंड ठोठावला आहे.श्रीपत धामणगाव येथील शेतकरी सरोजबाई रामेश्वर शिंदे (५५) यांनी आपल्या शेतात विहीर खोदली. मात्र, बागायती करण्यासाठी व कृषीपंपाने पाणी उपसण्यासाठी वीज नसल्याने जानेवारी २०१२ मध्ये वीज जोडणीसाठी त्यांनी कोटेशन भरले. मात्र महावितरणच्या दिरंगाईमुळे शेतकऱ्याला गेल्या सहा वर्षापासून वीज जोडणी मिळाली नसल्याने शेतक-याने जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाकडे फेब्रुवारी २०१८ मध्ये तक्रार दाखल केली. त्यानूसार साक्ष, पुरावे सादर झाल्यानंतर ग्राहक तक्रार निवारण मंचाने शेतकºयाच्या बाजूने निकाल दिला असून वीज वितरण कंपनीला तीस हजारांचा दंड ठोकत तीस दिवसांच्या आत वीज जोडणी देण्याचे सांगितले आहे.दरम्यान, काही महिन्यापूर्वी वीजबिल थकबाकीदार असलेल्या कृषीपंपाचा विद्युत पुरवठा शेतक-यांना कोणतीही पूर्वसूचना न देता खंडित करण्यात आला. त्यानंतर अनेक दिवसांनी पाठपुरावा आणि तडजोडीअंती महावितरणकडून खंङित पुरवठा सुरळीत करण्यात आला.

टॅग्स :Courtन्यायालयmahavitaranमहावितरण