शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
3
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
4
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
5
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
6
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
7
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
8
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
9
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
10
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
11
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
12
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
13
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
14
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
15
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
16
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
17
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
18
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...
19
"आई...मी त्याला मारून टाकलं, खोलीत बॉडी पडलीय"; मोठ्या बहिणीनं छोट्या भावाला का मारले?
20
ललित प्रभाकर-हृता दुर्गुळेची रोमँटिक केमिस्ट्री, 'आरपार' सिनेमाचं पहिलं गाणं रिलीज

२२ हजार कुटुंबांची धुरापासून मुक्ती !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2017 00:50 IST

दारिद्र्य रेषेखालील कुुटुंबांना स्वयंपाकाच्या गॅसची मोफत जोडणी देण्यासाठी केंद्रामार्फत उज्ज्वला गॅस योजना राबविण्यात येत आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील २२ हजार ४३७ कुटुंबांना या योजनेअंतर्गत गॅस वाटप करण्यात आल्यामुळे या कुटुंबांना चुलीच्या धुरापासून मुक्ती मिळाली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : दारिद्र्य रेषेखालील कुुटुंबांना स्वयंपाकाच्या गॅसची मोफत जोडणी देण्यासाठी केंद्रामार्फत उज्ज्वला गॅस योजना राबविण्यात येत आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील २२ हजार ४३७ कुटुंबांना या योजनेअंतर्गत गॅस वाटप करण्यात आल्यामुळे या कुटुंबांना चुलीच्या धुरापासून मुक्ती मिळाली आहे.ग्रामीण भागात आजही बहुतांश घरामध्ये महिला लाकडे, गव-या व अन्य पालापाचोला गोळा करून चुलीवर स्वयंपाक करतात. गरीब घटकातील महिलांना चुलीसाठी लागणाºया जळतणासाठी रानावनात फिरावे लागते.तसेच चुलीवर स्वयंपाक करताना धुरामुळे महिलांच्या आरोग्यावरही विपरित परिणाम होतो. विशेषत : डोळ्यांचे आजार जडतात. यापासून गरीब कुटुंबांना, विशेष महिलांना मुक्ती मिळावी या उद्देशाने केंद्रमार्फत प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजना राबविण्यात येत आहे. या योजनेच्या माध्यमातून ज्या कुटुंबांकडे गॅस जोडणी नाही, अशा कुटुुंबांना मोफत गॅस वाटप केले जात आहे. विविध गॅस एजन्सीच्या माध्यमातून ग्रामीण भागात ही योजना राबवली जात आहे.आजापर्यंत जिल्ह्यातील साडेबावीस हजार कुटुंबांना या योजनेचा लाभ मिळाला आहे. यामध्ये जालना तालुक्यातील सर्वाधिक ५०१६ लाभार्थ्यांचा समावेश आहे.भोकरदन तालुक्यात उज्ज्वला गॅस योजनेच्या लाभार्थ्यांची संख्या केवळ ४५५ इतकी आहे. उज्ज्वला गॅस योजना २०१९ पर्यंत राबविण्यात येणार असल्यामुळे जिल्ह्यातील लाभार्थी कुटुंबांच्या संख्येत आणखी वाढ होईल, असे सूत्रांनी सांगितले.