शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
2
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
3
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
4
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
5
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
6
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

स्टाँगरूमच्या सुरक्षेसाठी २०० पोलीस तैनात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2021 04:27 IST

जालना : जिल्ह्यातील ४४६ ग्रामपंचायतींसाठी शुक्रवारी मतदान प्रक्रिया पार पडली. ईव्हीएम मशीन ठेवण्यासाठी प्रत्येक तालुक्यात स्टाँगरूम तयार करण्यात ...

जालना : जिल्ह्यातील ४४६ ग्रामपंचायतींसाठी शुक्रवारी मतदान प्रक्रिया पार पडली. ईव्हीएम मशीन ठेवण्यासाठी प्रत्येक तालुक्यात स्टाँगरूम तयार करण्यात आल्या आहेत. या स्टाँगरूमच्या सुरक्षेसाठी २०० पोलीस अधिकारी व कर्मचारी तैनात करण्यात आल्याची माहिती पोलीस विभागाकडून देण्यात आली.

जिल्ह्यात शुक्रवारी ४४६ ग्रामपंचायतींसाठी शुक्रवारी मतदान पार पडले. नागरिकांनी मतदानासाठी सकाळपासूनच रांगा लावल्या होत्या. जिल्ह्यात तब्बल ८२.३२ टक्के मतदान झाले. मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर सर्व मतदान अधिकारी व कर्मचाऱ्यांना एसटी बसने सोडण्यात आले. १८ जानेवारी रोजी निकाल जाहीर होणार असल्याने ईव्हीएम मशीन ठेवण्यासाठी प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी स्टॉगरूम तयार करण्यात आल्या आहेत. या काळात काही गरबड होऊ नये, यासाठी कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. स्टाँगरूमच्या सुरक्षेसाठी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयातर्फे प्रत्येक ठिकाणी २५ पोलीस अधिकारी व कर्मचारी ठेवण्यात आले आहेत. संबंधित पोलीस ठाण्यातर्फे कर्मचारी तैनात करण्यात आले आहे. भोकरदन येथील स्टाँगरूम येथे उपविभागीय पोलीस अधिकारी इंदलशिग बहुरे, पोलीस निरीक्षक चतुर्भुज काकडे यांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे. या ठिकाणी तीन अधिकारी, २० पोलीस कर्मचारी व १० होमगार्ड तैनात करण्यात आले.