शहरं
Join us  
Trending Stories
1
ड्रीम-11ने भारतीय संघाची स्पॉन्सरशिप सोडली! आशिया कपपूर्वीच BCCI ला मोठा धक्का; किती पैसा मिळायचा?
2
म्हणे, परमेश्वराचे बोलावणे आले, आम्ही ८ सप्टेंबरला देहत्याग करणार, अनंतपुरात २० भाविकांच्या निर्णयाने प्रशासनात खळबळ
3
Dream 11 आता सुरू करणार 'हा' नवा बिझनेस; ऑनलाइन मनी गेमिंग बॅननंतर नव्या क्षेत्रात एन्ट्री घेण्याची तयारी
4
१७ चौकार, पाच षटकार.. १४२ धावांचा धमाका; ऑस्ट्रेलियन 'हेड'मास्तरांनी घेतली आफ्रिकेची शाळा
5
शेअर बाजाराची जबरदस्त सुरुवात; मोठ्या तेजीसह उघडले 'या' कंपन्यांचे शेअर्स
6
भटक्या कुत्र्यांचे प्रकरण: SC आदेशानंतर केंद्राचे राज्यांना निर्देश; ७० टक्के श्वानांचे लसीकरण अनिवार्य
7
'चांगली डील मिळेल तिथूनच तेल खरेदी करू'; अमेरिकेच्या टॅरिफवर भारताची रोखठोक भूमिका
8
जनावरासारखी कोंबली होती माणसं; भाविकांच्या ट्रॉलीला कंटेनरची धडक, ८ मृत्यूमुखी, ४३ गंभीर जखमी
9
Wife सोबत एकत्र Post Office च्या 'या' स्कीममध्ये करा गुंतवणूक, महिन्याला मिळेल ₹९२५० चं फिक्स व्याज
10
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना सकारात्मक, विविध लाभ; ६ राशींना संमिश्र; पैसे उसने देऊ नये!
11
आजचे राशीभविष्य, २५ ऑगस्ट २०२५: आजचा दिवस लाभदायी, वाद-विवाद टाळा, वाणीवर संयम ठेवा !
12
'निवडणूक आयोग-भाजपचे साटेलोटे; मतांची चोरी करू देणार नाही', राहुल गांधींनी ठणकावले
13
साहेब ! पाचवीतील विद्यार्थ्याचा पास संपला म्हणून त्यास भर पावसात बसमधून खाली उतरणार का?
14
विशेष लेख: जरा संभलके, बडे धोखे है इस राह में...
15
भारताने रशियाच्या तेलाबद्दल ट्रम्प यांचे मत गांभीर्याने घ्यावे, निक्की हेली यांचं विधान
16
झारखंडचे माजी मुख्यमंत्री चंपई सोरेन नजरकैदेत, नेमके प्रकरण काय? 
17
मंदिरांत राजकीय उपक्रम नकोत; खातरजमा करा, केरळमधील देवस्वोम मंडळांना कोर्टाचे निर्देश
18
युक्रेनने रशियावर मोठा हल्ला केला, अणुऊर्जा प्रकल्पाजवळ ड्रोन हल्ला; स्वातंत्र्यदिनी मोठी कारवाई केली
19
अधिक काम करतो, पण मोबदलाही द्या; वाढत्या कामामुळे होतोय जगण्यावर नकारात्मक परिणाम
20
दिल्ली पोलिसांचे वॉरंट्स आता व्हॉट्सॲपद्वारे, पोलिस ठाण्यातून व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे साक्ष 

काश्मीर प्रश्नाशिवाय भारताशी चर्चा करणे निरर्थकच - शरीफ

By admin | Updated: August 25, 2015 14:55 IST

भारत - पाकिस्तानमधील चर्चा रद्द झाली असतानाच भारतासोबत काश्मीर प्रश्न वगळून कोणतीही चर्चा करणे निरर्थक असल्याचे पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी म्हटले आहे.

ऑनलाइन लोकमत 

इस्लामाबाद, दि. २५ - भारत - पाकिस्तानमधील चर्चा रद्द झाली असतानाच भारतासोबत काश्मीर प्रश्न वगळून कोणतीही चर्चा करणे निरर्थक असल्याचे पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी म्हटले आहे. काश्मीरमधील फुटिरतावादी नेते हे चर्चेतील तिसरा पक्ष नसून एक महत्त्वाचा पक्ष आहे असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. 
भारत - पाकमध्ये दहशतवाद्याच्या मुद्द्यांवरच चर्चा होणार असे भारताने खडसावल्यानंतर पाकिस्तानने राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार स्तरावरील चर्चा रद्द केली होती. काश्मीर प्रश्नावरही चर्चा करण्याचे पाकचे म्हणणे होते व भारताने पाकचा हा प्रयत्न हाणून पाडला होता. या पार्श्वभूमीवर शरीफ यांनी इस्लामाबादमध्ये मंत्रिमंडळाच्या बैठकीत भारतविरोधी भूमिका घेतली. काश्मीरमधील फुटिरतावादी नेत्यांचे मत जाणून घेतल्याशिवाय काश्मीर प्रश्नावर चर्चा होणे अशक्य असल्याचे त्यांनी सांगितले. नवाझ शरीफ यांच्या या भूमिकेवर भारताकडून काय प्रतिक्रिया दिली जाते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.