शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

दोन भारतीय पत्रकारांना पाक सोडण्याचे आदेश

By admin | Updated: May 15, 2014 04:19 IST

पाकिस्तानमध्ये कार्यरत दोन भारतीय पत्रकारांना तेथील सरकारने कोणतेही कारण न देता देश सोडून जाण्यास सांगितले आहे.

इस्लामाबाद/नवी दिल्ली : पाकिस्तानमध्ये कार्यरत दोन भारतीय पत्रकारांना तेथील सरकारने कोणतेही कारण न देता देश सोडून जाण्यास सांगितले आहे. ‘पीटीआय’चे स्नेहेश अ‍ॅलेक्स फिलिप आणि ‘द हिंदू’च्या मीना मेनन यांना पाकिस्तान सरकारने एक पत्र पाठवून त्यांच्या व्हिसाची मुदत वाढविण्यात येत नसल्याचे कळविले आहे. हे दोन्ही पत्रकार गेल्या नऊ महिन्यांपासून राजधानी इस्लामाबादेत कार्यरत होते. भारत सरकार पाक सरकारकडे हा मुद्दा उपस्थित करण्याचा विचार करत आहे. पाकिस्तान सरकार किंवा दिल्लीतील त्यांच्या उच्चायुक्तालयाने या घडामोडींची आगाऊ सूचना दिली नव्हती, असे भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे. या दोन्ही पत्रकारांना २० मे पर्यंत देशातून जाण्यास सांगण्यात आले आहे. पाकिस्तानकडून यासंदर्भात कोणतेही कारण दिले गेलेले नाही. पाक सरकारच्या या पावलानंतर भारत व पाकिस्तानात परस्परांचे पत्रकार नसण्याची ही पहिलीच वेळ असेल, असे दिल्लीतील सरकारी सूत्रांनी सांगितले. (वृत्तसंस्था/ लोकमत न्यूज नेटवर्क)