शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Policy: कर्जदारांना खूशखबर, हप्ता कमी होणार; दरकपात का होणार?
2
पाकिस्तानी निमलष्करी दलाच्या तळावर हल्ला, बॉम्बस्फोट; तीन जण ठार
3
आजपासून संसदेचे अधिवेशन! पान मसाला, सिगारेट, तंबाखु महागणार; सरकार विधेयक सादर करणार
4
Nepal Earthquake: भारताच्या शेजारी देशात ४.४ तीव्रतेचा भूकंप; नागरिकांमध्ये घबराट!
5
Philippines Protest 2025: फिलिपिन्समध्ये लोक रस्त्यावर; भ्रष्टाचाराविरोधात देशभरात आंदोलन पेटले
6
Bigg Boss Marathi: रितेश देशमुखच असणार 'बिग बॉस मराठी'चा होस्ट, सलमान खान म्हणाला- "भाऊ तुम्ही..."
7
आजचे राशीभविष्य, १ डिसेंबर २०२५: भविष्यासाठी आर्थिक नियोजन करण्यास आजचा दिवस अनुकूल
8
Local Body Elections: नगरांच्या निवडणुकांमध्ये 'दुसरा' टप्पा, काही ठिकाणी २० डिसेंबरला मतदान
9
अग्रलेख : शेवटी मरण कार्यकर्त्यांचेच! अधिकाऱ्यांवर काय कारवाई होणार?
10
फोनमध्ये सिम नसल्यास ॲप्स वापरता येणार नाहीत; दर सहा तासांनी व्हॉट्सॲप्स वेब थेट लॉगआउट होणार!
11
नगर परिषद, नगर पंचायत निवडणूक २०२५:  रात्री दहापर्यंत पडणार आश्वासनांचा 'पाऊस'!
12
विशेष लेख: इम्रान खान जिवंत आहेत की नाहीत?
13
Vande Bharat Depot: पुण्यासह राज्यात तीन ठिकाणी वंदे भारत 'कोचिंग डेपो' वाढविणार
14
मध्य रेल्वेवर लवकरच २० प्लॅटफॉर्म वाढणार, कोकणसाठी अतिरिक्त मेल, एक्स्प्रेस चालवणे शक्य
15
IND vs SA 1st ODI : टॉस गमावला, पण मॅच जिंकली! कसोटीतील बिघाडीनंतर टीम इंडियाची वनडे मालिकेत आघाडी
16
हाताला सलाइन, नाकाला ऑक्सिजन पाइप; छगन भुजबळांचा रुग्णालयातून प्रचार, भावनिक होत म्हणाले...
17
“कितीही करा कल्ला, मालवण शिवसेनेचाच बालेकिल्ला”: एकनाथ शिंदे; निलेश राणेंचेही केले कौतुक
18
“मुंबईत ठाकरेंचे काही चालणार नाही, उद्धव यांनी राज यांना सोबत घेऊन चूक केली”; कुणाचा दावा?
19
“नवरा १००₹ देत नव्हता, पण देवाभाऊ लाडक्या बहिणींना १५०० देतात”; भाजपा नेत्यांचे विधान चर्चेत
20
SIR तपासात गडबड उघड! गोव्यात ९० हजार मतदारांवरील मोठी विसंगती आली समोर; अधिकारी म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

विनाचालक रेल्वे धावली २६ किलोमीटर मागे

By admin | Updated: April 13, 2015 04:37 IST

ना ड्रायव्हर ना गार्ड तरीही रेल्वेने मागच्या दिशेने केला तब्बल २६ किलोमीटरचा प्रवास. ही घटना रविवारी बांगलादेशात घडली.

ढाका : ना ड्रायव्हर ना गार्ड तरीही रेल्वेने मागच्या दिशेने केला तब्बल २६ किलोमीटरचा प्रवास. ही घटना रविवारी बांगलादेशात घडली.राजबरही स्टेशन मास्टर कमरुज्जमा यांनी सांगितले की, राजबरहीहून फरीदपूरला जाणारी सहा डब्यांची ही रेल्वे प्लॅटफॉर्मवर उभी होती व तीत २३ प्रवासी होते. अचानक इंजिन आॅटोगियरमध्ये गेले व रेल्वे मागच्या दिशेने निघाली. रेल्वेचा ड्रायव्हर चहा पिण्यासाठी खाली उतरला; परंतु त्याने इंजिन बंद केले नव्हते व गाडीत तेव्हा गार्डही नव्हता. तिकीट कलेक्टर अन्वर हुसेन यांनी कसे तरी दोन डब्यातील व्हॅक्यूम ब्रेकच्या पाईपला वेगळे केले व रेल्वे बाबूबाजार पुलावर थांबली, असे ते म्हणाले. नंतर रेल्वेला दुसऱ्या इंजिनाने राजबरही स्टेशनवर आणले. रेल्वेचा ड्रायव्हर व गार्डला तात्पुरते निलंबित केले असून याच्या चौकशीसाठी समिती स्थापन केली. (वृत्तसंस्था)