शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
3
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
4
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
5
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
6
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
7
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
8
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
9
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
10
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
11
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
12
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
13
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
14
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
15
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
16
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
17
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
18
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
19
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
20
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या

पर्यटन बोटीला आग

By admin | Updated: January 2, 2017 01:17 IST

प्रवासी बोटीला रविवारी सकाळी लागलेल्या आगीत किमान २३ जण ठार तर १७ जण बेपत्ता आहेत. जाकार्तानजीक ही दुर्घटना घडल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

जाकार्ता : प्रवासी बोटीला रविवारी सकाळी लागलेल्या आगीत किमान २३ जण ठार तर १७ जण बेपत्ता आहेत. जाकार्तानजीक ही दुर्घटना घडल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. जाकार्ताहून सुमारे २०० प्रवाशांना घेऊन बोट तिदुंग बेटाकडे सकाळी निघाली होती. तिदुंग हे जाकार्तापासून ५० किलोमीटरवर असून, ते पर्यटकांमध्ये प्रसिद्ध आहे. १९४ जणांना वाचवण्यात आले असून, आणखी १०० जण त्यात असल्याचे बोटीच्या कागदपत्रांत म्हटले आहे. अर्थात, हे चूक असले, तरी आम्ही बेपत्ता प्रवाशांचा शोध घेत आहोत, असे आपत्ती निवारण यंत्रणेच्या प्रवक्त्याने सांगितले. इंडोनेशिया हा १७ हजारांपेक्षा जास्त बेटांचा समूह असून, तो वाहतुकीसाठी बोटींवरच जास्त अवलंबून आहे. सुरक्षेबद्दल बेपर्वा असून, जीवघेऊ अपघात नेहमी होतात. (वृत्तसंस्था)