शहरं
Join us  
Trending Stories
1
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
2
पिंपरी-चिंचवडमध्ये ठाकरेंची 'मशाल' विझली; शहराध्यक्ष संजोग वाघेरेंचा राजीनामा; भाजपमध्ये प्रवेश निश्चित
3
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
4
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
5
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
6
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
7
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिला सर्वोच्च सन्मान
8
१२ वर्षांपासून अंथरुणाला खिळून, तरुणाला इच्छामरण देण्याची आई-वडिलांची मागणी, सुप्रीम कोर्ट म्हणाले...
9
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
10
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
11
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
12
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
13
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
14
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
15
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
16
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
17
"आता काँग्रेस विसर्जित करायला हवी...!"; का आणावा लागला नवा कायदा? G RAM G संदर्भात शिवराज सिंह स्पष्टच बोलले
18
बुरखा न घातल्याने पत्नीसह २ लेकींची हत्या; चेहरा दिसू नये म्हणून १८ वर्षे काढलं नाही आधार कार्ड
19
मोठी बातमी! भारत-ओमानमध्ये मुक्त व्यापार करार; देशातील 'या' उद्योगांना थेट फायदा
20
हरियाणामधील भाजपा सरकार संकटात, काँग्रेसने आणला अविश्वास प्रस्ताव, उद्या होणार चर्चा, असं आहे बहुमताचं गणित
Daily Top 2Weekly Top 5

जगभर विनाश होईल, आर्थिक मंदी येईल...; बाबा वेंगाची भयानक भाकितं, जगाचा अंतही सांगून टाकला!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2025 10:59 IST

Baba Vanga Predictions : २०२५ सह पुढच्या काही वर्षांबद्दल बाबा वेंगा यांनी अनेक भयानक भाकिते केली आहेत. यात त्यांनी जगाचा अंत केव्हा होईल, याची देखील भविष्यवाणी केली आहे.

बाबा वेंगा यांनी केलेली भाकितं आजवर अनेकदा खरी ठरल्याचे सिद्ध झाले आहे. ९/११ चा दहशतवादी हल्ला, ब्रेक्झिट किंवा त्सुनामीचा विनाश, सोव्हिएत युनियनचे पतन, चेरनोबिल दुर्घटना आणि अगदी बराक ओबामा राष्ट्रपती होण्याची त्यांची भविष्यवाणी खरी ठरली. आता जग २०२५ मध्ये वावरत आहे. २०२५ सह पुढच्या काही वर्षांबद्दल बाबा वेंगा यांनी अनेक भयानक भाकिते केली आहेत. यात त्यांनी जगाचा अंत केव्हा होईल, याची देखील भविष्यवाणी केली आहे.

२०२५ सालासाठी बाबा वेंगा यांची भविष्यवाणीबाबा वेंगा यांनी २०२५ सालासाठी भाकीत केले आहे की, हे वर्ष आर्थिकदृष्ट्या अस्थिर असू शकते, राजकीय तणाव वाढेल, व्यापाराबाबत मोठ्या देशांमध्ये युद्धसदृश परिस्थिती निर्माण होईल, ज्यामुळे अर्थव्यवस्थेवर प्रतिकूल परिणाम होऊ शकतो. बिघडत्या आर्थिक परिस्थितीमुळे अनेक देशांना मंदीचा सामना करावा लागू शकतो, असेही त्यांनी म्हटले होते. यासोबतच, बाबा वेंगाच्या भाकितात असाही दावा केला आहे की, मानवतेचं पतन २०२५मध्ये सुरू होईल आणि ५०७९ पर्यंत जगाचा अंत होईल.

भाकितं ठरली खरी!बाबा वेंगाच्या सर्व भाकितांपैकी आतापर्यंत भूकंपाची भाकिते पूर्णपणे खरी होती. २८ मार्च रोजी म्यानमार आणि थायलंडच्या काही भागात ७.७ तीव्रतेचा भूकंप झाला आणि त्यात शेकडो लोकांचा मृत्यू झाला. 

२०२५ च्या सुरुवातीला चीन आणि अमेरिका यांच्यातील टॅरिफ वॉर तीव्र झाला. अमेरिकेने चिनी उत्पादनांवर १४५ टक्क्यांपर्यंत कर लादले. त्यामुळे दोन्ही देशांमध्ये तणाव निर्माण झाला आहे. अमेरिकेच्या या निर्णयाबाबत शेअर बाजारात अनिश्चितता सुरूच आहे. त्याच वेळी, पाकिस्तान आणि भारत यांच्यातील संघर्षावरून बाबा वेंगा यांचे २०२५ साठीचे भाकीत खरे ठरल्याचे स्पष्ट संकेत मिळले आहेत. 

बाबा वेंगा यांनी आणखी काय भाकितं केली?> २०२५ मध्ये युरोपमधील संघर्षामुळे खंडातील लोकांचे जीवन उद्ध्वस्त होईल.> २०२८ मध्ये, मानव ऊर्जा स्रोत म्हणून शुक्र ग्रहाचा शोध घेण्यास सुरुवात करतील.> २०३३ मध्ये, जगभरात समुद्राची पातळी वाढेल.> २०७६ मध्ये साम्यवाद जगभरातील देशांमध्ये पसरेल.> २१३० मध्ये, मानव परग्रही लोकांशी संपर्क साधू शकतात.> २१७० मध्ये भीषण दुष्काळ पडेल, ज्यामुळे मोठ्या प्रमाणात जीवित आणि मालमत्तेचे नुकसान होईल.> ३००५ पृथ्वी मंगळावरील संस्कृतीशी युद्ध करते.> ३७९७ मध्ये पृथ्वी रिकामी करावी लागेल कारण ती राहण्यायोग्य राहणार नाही.> तर, ५०७९ मध्ये या जगाचा अंत होईल.

टॅग्स :Internationalआंतरराष्ट्रीय