शहरं
Join us  
Trending Stories
1
आता बिगुल वाजणार! "४ आठवड्यांच्या आत..."; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबद्दल SC चा महत्त्वाचा निकाल
2
Cashless Treatment Scheme: अपघातातील जखमींवर होणार कॅशलेस उपचार, नवी योजना लागू; केंद्राने काढली अधिसूचना
3
पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या स्मृतीस्थळ विकासासाठी ६८१ कोटींचा आराखडा; CM फडणवीसांची चौंडीत घोषणा
4
"मला वास्तवासोबत..."; बिग बॉस फेम अभिनेत्रीने सोडली इंडस्ट्री, निवडला अध्यात्माचा मार्ग
5
CID Recruitment: परीक्षा न देता सरकारी नोकरी, सीआयडीमध्ये 'या' पदासाठी भरती, 'इतका' पगार मिळणार!
6
पुन्हा सुरु होणार जीवघेणा खेळ! 'Squid Game 3' चा टीझर आऊट; रिलीज डेटही समोर
7
भारताने दहशतवादाविरोधात लढा द्यावा, आम्ही सोबत आहोत; अमेरिकेचा भारताला पाठिंबा...
8
दरमहा ५००० रुपयांची SIP केली तर किती वर्षात १ कोटी रुपये जमा होतील? गणित समजून घ्या
9
Noida Dog Attack: वॉक करणाऱ्या महिलेवर पाळीव कुत्र्याचा हल्ला; जीव वाचवायला गेली आणि अन्...
10
भारतीय अब्जाधीशाला दुबईमध्ये तुरुंगवास, मुलासह ३२ जणांना शिक्षा; कोण आहे व्यक्ती, प्रकरण काय?
11
७ मे रोजी देशभरात वॉर मॉक ड्रिल; सामान्य नागरिक म्हणून आपण करायच्या 'या' १० गोष्टी 
12
जातीय जनगणनेबाबत मल्लिकार्जुन खरगे यांचे पीएम मोदींना पत्र; केल्या तीन महत्वाच्या सूचना...
13
नवऱ्यासोबत पहिल्यांदाच काम करणार मराठी अभिनेत्री; आनंद व्यक्त करत म्हणाली, "तो दिग्दर्शक..."
14
UNSC बैठकीत अमेरिका, फ्रान्सनं पाकिस्तानला फटकारलं; चीननेही दिला गुलीगत धोका
15
"आम्हाला सैन्यात भरती करा, बॉर्डरवर लढू"; पाकिस्तानला गेली गर्भवती पत्नी, तरुणाची मोठी मागणी
16
सिंधु करार मोडून भारताने उचललं मोठं पाऊल! पाकिस्तानात नेमकी किती पाणी टंचाई भासणार?
17
पाकिस्तान विरोधात मोठी तयारी! अजित डोवाल यांनी २४ तासांत दुसऱ्यांदा पंतप्रधान मोदींची भेट घेतली
18
३२८ रुपयांवर लिस्ट झाला Ather Energy IPO; लिस्टिंगनंतर शेअर जोरदार आपटला, शेअर विकायला रांग
19
टीसीएसमध्ये पगारवाढ नाही! पण, ७० टक्के कर्मचाऱ्यांना मिळाली गुड न्यूज; काय आहे कारण?
20
रशियाकडून भारताकडे युद्धनौका निघणार, याच महिन्यात पोहोचणार; रडारही पकडू शकणार नाही, ब्राह्मोस क्षेपणास्त्र डागणार...

पाकसोबतच्या चर्चेत दहशतवादाचा मुद्दा

By admin | Updated: March 4, 2015 00:11 IST

भारत आणि पाकिस्तानने सात महिन्यांच्या खंडानंतर चर्चा सुरू करताना बुधवारी परस्परांच्या चिंता आणि हितांबाबत विचारांची देवाण-घेवाण केली.

इस्लामाबाद : भारत आणि पाकिस्तानने सात महिन्यांच्या खंडानंतर चर्चा सुरू करताना बुधवारी परस्परांच्या चिंता आणि हितांबाबत विचारांची देवाण-घेवाण केली. परराष्ट्र सचिव एस. जयशंकर यांनी पाक समपदस्थांबरोबरच्या बैठकीत मुंबई हल्ल्यासह दहशतवादाचा मुद्दा उपस्थित केला. सार्क (दक्षिण आशियाई प्रादेशिक सहकार्य संघटना) दौऱ्यादरम्यान सकाळी येथे पोहोचलेले जयशंकर यांनी एजाज चौधरी यांच्याशी चर्चा केली. भारत शेजारी देशांसोबत सहकार्याचे संबंध निर्माण करू इच्छितो तसेच त्याला सार्ककडून मोठ्या आशा असल्याचे जयशंकर यांनी चौधरींना सांगितले. ‘माझ्या दौऱ्याने आमच्या द्विपक्षीय संबंधांबाबत चर्चेची संधी उपलब्ध करून दिली आहे. आम्ही एकमेकांच्या चिंता व हितांबाबत मनमोकळेपणे चर्चा केली. आम्ही संयुक्त आधार शोधून मतभेद कमी करण्यासाठी एकत्र काम करण्यावर सहमत झालो, असे जयशंकर यांनी सांगितले. चौधरींसोबतच्या चर्चेनंतर ते बोलत होते. (वृत्तसंस्था)