शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
2
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
3
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
4
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
5
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
6
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
7
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
8
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
9
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
10
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
11
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
12
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
13
पाकिस्तानचं आर्थिक कंबरडं मोडणार? हल्ल्याच्या भीतीने शेअर बाजार धडाम; काय आहे परिस्थिती?
14
अभिनेत्री लग्नानंतर ६ वर्षांनी होणार आई, व्हिडिओ शेअर करत दिली गुडन्यूज; पतीही आहे अभिनेता
15
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
16
राधाकृष्ण विखे पाटलांना दणका; फसवणुकीप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
17
Nashik Crime: हर्षद पाटणकरच्या सांगण्यावरून करण चौरेची हत्या; तपासातून समोर आली खबळजनक माहिती
18
LoC Tensions Escalate: तणाव वाढताच पाकिस्तानी जवानांनी सीमेवरील चौक्या सोडल्या, झेंडेही हटवले
19
मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन पुन्हा अडचणीत; आता ₹2000 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप
20
भारत-पाकिस्तान युद्ध झालेच तर पाकिस्तानच्या बाजुने कोणते देश? भारताला कोण मदत करू शकतो...

चिनी भातशेतीला दहा हजार वर्षांचा इतिहास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2017 00:31 IST

जगात भात खाणाऱ्यांची संख्या खूप मोठी आहे. त्यामुळे त्याचे पीकही मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. आज जगात तांदूळ दुसऱ्या क्रमांकाचे

जगात भात खाणाऱ्यांची संख्या खूप मोठी आहे. त्यामुळे त्याचे पीकही मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. आज जगात तांदूळ दुसऱ्या क्रमांकाचे सर्वाधिक क्षेत्रफळावर घेतले जाणारे पीक आहे. जगात भारत तांदळाचे पीक घेणारा दुसऱ्या क्रमांकाचा देश आहे. अनेक मोठ्या राज्यांत तांदळाचे मोठ्या प्रमाणावर पीक घेतले जाते. विशेष म्हणजे पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश, बिहार, मध्यप्रदेश, छत्तीसगढ, तामिळनाडू, कर्नाटक, ओडिशा, आसाम व पंजाब राज्यांना तांदळाचे पीक घेणारे राज्य समजले जाते.दक्षिण भारतात तांदूळ हे मोठ्या संख्येतील लोकांचे मुख्य अन्न आहे. त्याच्या पिकाबद्दल लोकांमध्ये अनेक मतमतांतरे आहेत; परंतु नुकतेच चीनचे लू होउयुआन यांनी आपल्या संशोधनात मोठा खुलासा केला आहे. लू होउयुआन इन्स्टिट्यूट आॅफ जिओलॉजी अँड जिओफिजिक्समध्ये संशोधन करतात. त्यांच्या संशोधनात एक बाब स्पष्ट झाली की, जेव्हा युग परिवर्तन घडत होते. पृथ्वी जेव्हा जुने युग म्हणजे प्लाइस्टसीनमधून नवे युग म्हणजे हेलोसीनमध्ये परिवर्तीत होत होते त्यावेळी परिस्थिती खूप गंभीर होती. पर्यावरणीय व भौगोलिक परिवर्तन वेगाने घडत होते.अशा त्या काळात दहा हजार वर्षे आधी हेलोसीनमध्ये नव्या वनस्पतीही विकसित झाल्या होत्या. त्यात तांदळाचीही उत्पत्ती झाली. या दरम्यान चीनने आपले देशांतर्गत उत्पादन सगळ्यात आधी सुरू केले. त्याने मोठ्या प्रमाणावर त्याची शेती सुरू केली होती. नुकतेच त्यांचे हे संशोधन नॅशनल अकॅडमी आॅफ सायन्सेसचे यूएस प्रोसिडिंग्जमध्ये प्रसिद्ध झाले. चीनच्या झिंझियांग प्रांतचे चिनी विज्ञान अकॅडमीमध्ये अवशेष आणि पुरातत्व संस्थान, भौगोलिक विज्ञान संस्थान आणि नैसर्गिक संसाधन अनुसंधान संस्थानमध्ये या विषयात बऱ्याच दिवसांपासून चर्चा सुरू आहे. त्यावर तांदळाची शेती सगळ्यात आधी कुठे सुरू झाली, यावर भर आहे.