शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
2
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
3
अभिनेत्री मुक्ता बर्वे व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्काराने सन्मानित, भावना व्यक्त करत म्हणाली...
4
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
5
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
6
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
7
Dharali floods: 43 किमी वेग... 1230 उंच डोंगरावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
8
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
9
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
10
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
11
VIDEO: साडी नेसून.. डोक्यावर पदर घेऊन... 'देसी भाभी'चा शकिराच्या 'हिप्स डोन्ट लाय' वर भन्नाट डान्स
12
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
13
₹500 नोट एटीएममधून मिळणे बंद होणार? मोदी सरकारने संसदेत दिले उत्तर
14
मुलगा वापरायचा मृत आईचं बँक खातं, अचानक खात्यात आले १०० कोटी रुपये, त्यानंतर...
15
निळेशार डोळे असलेल्या मॉडेलचं डोनाल्ड ट्रम्प का करतायत तोंडभरून कौतुक? कारण खूपच खास
16
Vivo Y400 5G: एमोलेड डिस्प्ले, ६००० mAh बॅटरी आणि बरेच काही; विवो व्हाय ४०० भारतात लॉन्च!
17
Video - "पळ भावा पळ..."; ढिगाऱ्यात अडकलेल्या दोघांनी मृत्यूला दिला चकवा, पुरात चमत्कार
18
कबुतरांना खाद्य मिळण्याचा मार्ग मोकळा; कबुतरखान्यांबद्दल CM फडणवीसांचा महत्त्वाचा निर्णय
19
भारताला धमकी मिळाल्यानंतर रशिया संतापला; अमेरिकेला सांगितलं, 'धमकी देऊ नका'
20
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?

चिनी भातशेतीला दहा हजार वर्षांचा इतिहास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2017 00:31 IST

जगात भात खाणाऱ्यांची संख्या खूप मोठी आहे. त्यामुळे त्याचे पीकही मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. आज जगात तांदूळ दुसऱ्या क्रमांकाचे

जगात भात खाणाऱ्यांची संख्या खूप मोठी आहे. त्यामुळे त्याचे पीकही मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. आज जगात तांदूळ दुसऱ्या क्रमांकाचे सर्वाधिक क्षेत्रफळावर घेतले जाणारे पीक आहे. जगात भारत तांदळाचे पीक घेणारा दुसऱ्या क्रमांकाचा देश आहे. अनेक मोठ्या राज्यांत तांदळाचे मोठ्या प्रमाणावर पीक घेतले जाते. विशेष म्हणजे पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश, बिहार, मध्यप्रदेश, छत्तीसगढ, तामिळनाडू, कर्नाटक, ओडिशा, आसाम व पंजाब राज्यांना तांदळाचे पीक घेणारे राज्य समजले जाते.दक्षिण भारतात तांदूळ हे मोठ्या संख्येतील लोकांचे मुख्य अन्न आहे. त्याच्या पिकाबद्दल लोकांमध्ये अनेक मतमतांतरे आहेत; परंतु नुकतेच चीनचे लू होउयुआन यांनी आपल्या संशोधनात मोठा खुलासा केला आहे. लू होउयुआन इन्स्टिट्यूट आॅफ जिओलॉजी अँड जिओफिजिक्समध्ये संशोधन करतात. त्यांच्या संशोधनात एक बाब स्पष्ट झाली की, जेव्हा युग परिवर्तन घडत होते. पृथ्वी जेव्हा जुने युग म्हणजे प्लाइस्टसीनमधून नवे युग म्हणजे हेलोसीनमध्ये परिवर्तीत होत होते त्यावेळी परिस्थिती खूप गंभीर होती. पर्यावरणीय व भौगोलिक परिवर्तन वेगाने घडत होते.अशा त्या काळात दहा हजार वर्षे आधी हेलोसीनमध्ये नव्या वनस्पतीही विकसित झाल्या होत्या. त्यात तांदळाचीही उत्पत्ती झाली. या दरम्यान चीनने आपले देशांतर्गत उत्पादन सगळ्यात आधी सुरू केले. त्याने मोठ्या प्रमाणावर त्याची शेती सुरू केली होती. नुकतेच त्यांचे हे संशोधन नॅशनल अकॅडमी आॅफ सायन्सेसचे यूएस प्रोसिडिंग्जमध्ये प्रसिद्ध झाले. चीनच्या झिंझियांग प्रांतचे चिनी विज्ञान अकॅडमीमध्ये अवशेष आणि पुरातत्व संस्थान, भौगोलिक विज्ञान संस्थान आणि नैसर्गिक संसाधन अनुसंधान संस्थानमध्ये या विषयात बऱ्याच दिवसांपासून चर्चा सुरू आहे. त्यावर तांदळाची शेती सगळ्यात आधी कुठे सुरू झाली, यावर भर आहे.