शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
3
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
4
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
5
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
6
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
7
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
8
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
9
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
10
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
11
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
12
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
13
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
14
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
15
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
16
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
17
"मला मारताहेत, जबरदस्तीने काहीतरी खायला..."; विवाहितेचा ढसाढसा रडत आईला शेवटचा कॉल
18
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
19
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
20
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
Daily Top 2Weekly Top 5

शरीफ यांनी उकरला पुन्हा ‘काश्मीर मुद्दा’

By admin | Updated: August 15, 2014 00:15 IST

पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी गुरुवारी काश्मीरचा मुद्दा पुन्हा उकरून काढला.

इस्लामाबाद : पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी गुरुवारी काश्मीरचा मुद्दा पुन्हा उकरून काढला. काश्मीरच भारत-पाक संबंधातील तणावाचा मुख्य स्रोत असल्याचे सांगत त्यांनी द्विपक्षीय संबंधांना चालना देण्याचे नवे मार्ग शोधण्यासाठी या मुद्यावर शांततापूर्ण तोडगा काढण्याची मागणी केली. इस्लामाबादेत मध्यरात्रीनंतर स्वातंत्र्यदिन संचलनाला मार्गदर्शन करताना ते बोलत होते. आम्हाला काश्मीरवर शांततापूर्ण तोडगा हवा आहे. तणावाचा हा मुख्य स्रोत दूर करून पाक-भारत त्यांच्यातील संबंधांना अधिक चालना देण्याचे नवे मार्ग शोधू शकतील, असे ते म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकवर भारताविरुद्ध छुपे युद्ध खेळत असल्याचा आरोप केल्यानंतर उभय देशांत झडलेल्या आरोप-प्रत्यारोपांच्या फैरीनंतर शरीफ यांचे हे वक्तव्य आले. ‘शेजाऱ्यांसोबत शांततापूर्ण संबंध हे आपल्या परराष्ट्र धोरणाचे प्रधान तत्त्व आहे’, असे शरीफ म्हणाले. अशांतता आणि पाक हे समीकरण झालेले असताना शरीफ यांनी आमचा देश हा शांततापूर्ण असल्याचे सांगितले. (वृत्तसंस्था)