शहरं
Join us  
Trending Stories
1
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
2
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
3
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
4
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."
5
वादळी वाऱ्याने लग्नाचा मंडप उडाला; नवरदेव-नवरीला चिखलातून खांद्यावर न्यावे लागले
6
Raigad Accident: रायगडमध्ये विचित्र अपघात, भरधाव टेम्पोची सायकलसह दोन वाहनांना धडक, ३ जण ठार
7
“आमच्याकडे आजही सगळे नियोजन, महिलांना ३ हजार रुपये देऊ शकतो”; ठाकरे गटाचा मोठा दावा
8
बलुचिस्तानमधील बोलान येथे पाकिस्तानी सैन्याच्या वाहनावर हल्ला, एका अधिकाऱ्यासह ६ सैनिकांचा मृत्यू 
9
MI vs GT : 'पॉवरप्ले'मध्ये DSP सिराजचा धाक! पहिल्याच ओव्हरमध्ये साधला विकेट्सचा डाव
10
मशिदीत होता हजारोंचा जमाव, मौलानाने विचारलं भारताविरोधात कोण लढणार? हात वर करा, मग घडलं असं काही...
11
"धोनीसाठी हे सगळं करण्यात आलंय..."; सुनील गावसकरांचा IPL 2025च्या नियमावरून प्रचंड संताप
12
चीनला मोठा धक्का; iPhone चे सर्व मॉडेल्स भारतात तयार होणार, केंद्रीय मंत्र्यांची माहिती...
13
“आमचा युद्धसराव झालेला आहे, महापालिका निवडणुकांसाठी तयार”; संजय राऊतांचा निर्धार
14
वैभव सूर्यवंशी नंतर आणखी एका 14 वर्षीय स्फोटक खेळाडूने झळकावले द्विशतक, कोण आहे तो?
15
जीवघेण्या फंगसचा अलर्ट! वाढत्या तापमानामुळे येईल नवं संकट; तज्ज्ञांनी दिला धोक्याचा इशारा
16
पाकिस्तानने मर्यादा ओलांडल्या, आता अद्दल घडवावी लागेल..; काश्मीरमधून ओवेसींचा निशाणा
17
महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महायुती एकत्र लढणार का? CM फडणवीस म्हणाले...
18
कोहलीच्या पोस्टरसमोर बकऱ्याचा बळी, आरसीबीच्या ३ चाहत्यांना अटक, कारण ऐकूण पोलीसही चक्रावले
19
चीनचा पाकिस्तानसोबत डबल गेम! UN परिषदेत भेटी-गाठींचा देखावा; पण बाजूने एक शब्दही नाही बोलला
20
'ही' आहेत पाकिस्तानातील श्रीमंत शहरं? मुंबई-दिल्लीशी तुलना करायची झाली तर...

शरीफ यांनी उकरला पुन्हा ‘काश्मीर मुद्दा’

By admin | Updated: August 15, 2014 00:15 IST

पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी गुरुवारी काश्मीरचा मुद्दा पुन्हा उकरून काढला.

इस्लामाबाद : पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी गुरुवारी काश्मीरचा मुद्दा पुन्हा उकरून काढला. काश्मीरच भारत-पाक संबंधातील तणावाचा मुख्य स्रोत असल्याचे सांगत त्यांनी द्विपक्षीय संबंधांना चालना देण्याचे नवे मार्ग शोधण्यासाठी या मुद्यावर शांततापूर्ण तोडगा काढण्याची मागणी केली. इस्लामाबादेत मध्यरात्रीनंतर स्वातंत्र्यदिन संचलनाला मार्गदर्शन करताना ते बोलत होते. आम्हाला काश्मीरवर शांततापूर्ण तोडगा हवा आहे. तणावाचा हा मुख्य स्रोत दूर करून पाक-भारत त्यांच्यातील संबंधांना अधिक चालना देण्याचे नवे मार्ग शोधू शकतील, असे ते म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकवर भारताविरुद्ध छुपे युद्ध खेळत असल्याचा आरोप केल्यानंतर उभय देशांत झडलेल्या आरोप-प्रत्यारोपांच्या फैरीनंतर शरीफ यांचे हे वक्तव्य आले. ‘शेजाऱ्यांसोबत शांततापूर्ण संबंध हे आपल्या परराष्ट्र धोरणाचे प्रधान तत्त्व आहे’, असे शरीफ म्हणाले. अशांतता आणि पाक हे समीकरण झालेले असताना शरीफ यांनी आमचा देश हा शांततापूर्ण असल्याचे सांगितले. (वृत्तसंस्था)