शहरं
Join us  
Trending Stories
1
"निवृत्त होऊन ८ मिहिने झाले, तरी माजी CJI चंद्रचूड यांनी सोडला नाही बंगला"; सर्वोच्च न्यायालयाचं सरकारला पत्र
2
टेक्सासमध्ये महापूर! ५१ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता; ट्रम्प यांच्या 'त्या' निर्णयामुळे संकट ओढावलं?
3
लिव्हरला सूज, हाताला सलाईन; रुग्णालयात उपचार सुरू असतानाही चिमुकल्याने तुळशीच्या पानावर साकारले विठूरायाचे चित्र 
4
Maharashtra Rain: पाऊस झोडपणार! पुणे जिल्ह्याला रेड अलर्ट! ठाणे, नाशिकसह ८ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
5
इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
6
गळा कापल्यानंतरही क्रिश जिवंत होता! दिल्लीतील दुहेरी हत्याकांडात आरोपीकडून धक्कादायक खुलासा
7
पैसा दुप्पट करण्याची सुवर्णसंधी! पोस्ट ऑफिसची 'ही' योजना ११५ महिन्यांत तुमचे पैसे करेल डबल
8
देशात ७० तास कामाची चर्चा; पण 'या' राज्याने घेतला मोठा निर्णय; आता फक्त १० तास काम, जास्त केलं तर...
9
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
10
प्रेम करणं महागात पडलं! आधी मुलीच्या घरच्यांनी पकडलं तोंडाला काळं फासलं अन्...; बॉयफ्रेंडची केली 'अशी' अवस्था 
11
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
12
"छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
13
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
14
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
15
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
16
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
17
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
18
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
19
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
20
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद

...म्हणे, शांती प्रक्रियेत भारताचे सहकार्य नाही

By admin | Updated: August 30, 2015 00:37 IST

भारत आणि पाकिस्तानमध्ये मैत्रीपूर्ण संबंध राहण्यासाठी आणि शांतता प्रस्थापित करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत; पण भारताचे सहकार्य मिळत नाही, असा अजब दावा पाकिस्तानचे गृहमंत्री निसार

इस्लामाबाद : भारत आणि पाकिस्तानमध्ये मैत्रीपूर्ण संबंध राहण्यासाठी आणि शांतता प्रस्थापित करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत; पण भारताचे सहकार्य मिळत नाही, असा अजब दावा पाकिस्तानचे गृहमंत्री निसार अली खान यांनी केला आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील द्विपक्षीय चर्चा रद्द झाल्यामुळे उभय देशांतील संबंधात दरी निर्माण झालेली असतानाच पाकिस्तानचे गृहमंत्री निसार अली खान यांनी हे वक्तव्य केले आहे, हे विशेष. ते म्हणाले की, काश्मीरमधील नेत्यांसोबत आमच्या संभाव्य चर्चेबाबत भारत सरकारने घेतलेला आक्षेप योग्य नव्हता. तथापि, दोन्ही देशांतील चर्चेदरम्यान काश्मीरच्या मुद्यावर आक्षेप नोंदवत भारताने एक प्रकारे सुरक्षा आणि स्थिरताच अडचणीत आणल्याचा अजब दावाही निसार अली खान यांनी केला आहे.दरम्यान, पाकिस्तानचे गृहमंत्री निसार अली खान यांनी काल ब्रिटनचे विदेश सचिव फिलिप हेमंड यांची लंडनमध्ये भेट घेतली. सद्य परिस्थितीची त्यांना माहिती दिल्याचे सांगून निसार अली खान म्हणाले की, भारत आणि पाकिस्तान यांच्यात शांतता प्रस्थापित करण्यासाठी काश्मीर मुद्दा हा महत्त्वाचा आहे. तथापि, हाच मुद्दा अडथळाही ठरत आहे. संयुक्त राष्ट्रसंघाने उभयदेशांना चर्चेद्वारे समस्या सोडविण्याचे आवाहन केले आहे. (वृत्तसंस्था)