शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! ऑपरेशन सिंदूरला सुरुवात; भारताचा पाकिस्तान, पीओकेवर हवाई हल्ला 
2
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
3
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
4
पांड्या तुला सूर्यावर भरवसा नाय काय? मुंबई इंडियन्सनेच जिंकली असती मॅच, पण... (VIDEO)
5
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
6
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
7
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
8
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
9
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
10
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
11
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
12
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
13
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
14
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
15
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
16
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
17
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
18
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
19
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
20
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”

‘तालिबान राजवटीस मान्यता देणे ही चूक’

By admin | Updated: December 6, 2014 00:05 IST

अफगाणिस्तानातील तालिबान राजवटीला पाकिस्तानने मान्यता दिली होती. पाकिस्तानची ही मोठी चूक होती, असे आता माजी लष्करशहा परवेझ मुशर्रफ म्हणत आहेत.

कराची : अफगाणिस्तानातील तालिबान राजवटीला पाकिस्तानने मान्यता दिली होती. पाकिस्तानची ही मोठी चूक होती, असे आता माजी लष्करशहा परवेझ मुशर्रफ म्हणत आहेत. अल काईदाचा उदय पाश्चिमात्य राष्ट्रांमुळे झाला, असा ठपकाही त्यांनी ठेवला आहे. कराची येथे ते युथ पार्लमेंटमध्ये मुशर्रफ बोलत होते. अफगाणिस्तानात १९९६ ते २००१ या कालावधीत तालिबान राजवट होती. या राजवटीला मान्यता देणारा जगातील एकमेव देश म्हणजे पाकिस्तान होता. सौदी अरेबिया व अरब अमिरात यांनी सुरुवातीला तालिबान राजवटीला पाठिंबा दिला; पण नंतर तो मागे घेतला. तालिबान राजवटीला पाठिंबा दिल्यानंतर १८ वर्षांनी मुशर्रफ यांनी तालिबानच्या क्रूर राजवटीला मान्यता देणे ही मोठी चूक ठरल्याचे मान्य केले आहे. अफगाणिस्तानवर सोविएत युनियनने आक्रमण केले होते. या आक्रमणाने जगातील राजकीय वातावरण बदलले. त्या काळात अमेरिकेने तीन महाचुका केल्या. (वृत्तसंस्था)रशियाने माघार घेतल्यानंतर अमेरिकेनेही माघार घेतली ही एक त्यातील चूक आहे, असे मुशर्रफ (७१) म्हणाले. पाकिस्तानात मुशर्रफ यांनी १९९९-२००८ पर्यंत सत्ता राबविली. अमेरिकेच्या महाचुका १) रशियाशी लढणाऱ्या २५ हजार अफगाण मुजाहिदीनांचे पुनर्वसन न करणे२) तालिबानला संघटना म्हणून मान्यता न देणे. पाकिस्तानने तालिबान राजवटीला मान्यता दिल्यामुळे जगात पाकिस्तानची प्रतिमा नकारार्थी झाली. ३ ) अमेरिका व नाटो सैन्याने अफगाणिस्तानवर हल्ला केल्यामुळे तालिबान व इतर दहशतवादी डोंगराळ भागाकडे गेले. तालिबानची निर्मिती अफगाणिस्तानातील परिस्थितीमुळे झाली. तालिबान हे पाकिस्तानचे पुत्र असल्याचा आरोप चुकीचा आहे, असेही मुशर्रफ यावेळी म्हणाले.