शहरं
Join us  
Trending Stories
1
जगदीप धनखड यांचा उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा; प्रकृतीच्या कारणास्तव निर्णय
2
आजचे राशीभविष्य, २२ जुलै २०२५: 'या' २ राशींसाठी लाभदायी दिवस, अचानक धनलाभ होईल
3
पहिला दिवस गोंधळाचा; विरोधक झाले आक्रमक; पहलगाम हल्ला ते बिहार मतदारयादीवरून गोंधळ 
4
शाळेवर विमान कोसळून २० ठार; बांगलादेशात अहमदाबादची पुनरावृत्ती!
5
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
6
मुख्यमंत्र्यांनी कोकाटेंना सुनावले; जे काही घडले ते भूषणावह नाही!
7
भाजपचा नवा फॉर्म्युला; प्रत्येक आमदाराची पाच कामे होणार! पालिका निवडणुकीसाठी रणनीती
8
विधवा महिलेस १.२० लाखात गुजरातेत विकले, दोन वर्षांनी पुत्रप्राप्तीनंतर आणून गावात सोडले!
9
शेअर ट्रेडिंगच्या बहाण्याने वृद्धेसह पायलटला १० कोटींचा गंडा; बनावट ॲपचा वापर करून लावला चुना
10
६३ खासदार म्हणतात, न्या. वर्मांना पदावरून हटवा! कारण काय?
11
महाराष्ट्रातील ४ लाख शेतकरी लाभार्थी यादीतून झाले गायब; लाभार्थी १०.२ लाखांवरून केवळ १५ हजारांवर
12
स्थानके चकाचक, डेपो मात्र घाण; एस.टी.च्या स्वच्छता अभियानात १४९ बसस्थानके नापास
13
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
14
सूरज चव्हाण यांची अखेर हकालपट्टी; छावा कार्यकर्त्यांना मारहाण भोवली
15
आम्हाला तोंड उघडण्यास भाग पाडू नका; ईडी.. तुमचा राजकीय वापर का हाेतोय?
16
हनी ट्रॅपप्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी; ‘त्या’ हॉटेल व्यावसायिकाचे जमीन व्यवहार तपासणार
17
मंत्री शिरसाट यांच्या घरात शिरला खतरनाक गुन्हेगार; सुपारी दिल्याचा संशय 
18
मुंबई उच्च न्यायालयाच्या वांद्र्यातील नव्या इमारतीसाठी जमीन ताब्यात!
19
शाळकरी मुलीच्या गळ्याला लावला चाकू; पंधरा मिनिटांच्या थरारानंतर मुलीची सुटका
20
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा

समुद्रावरच घर बांधून राहाणारे लोक

By admin | Updated: April 4, 2017 05:25 IST

हे आहे चीनमधील शहर. याचे वैशिष्ट्य म्हणजे या शहरातील एका भागातील लोक चक्क समुद्रावरच राहातात.

बीजिंग : हे आहे चीनमधील शहर. याचे वैशिष्ट्य म्हणजे या शहरातील एका भागातील लोक चक्क समुद्रावरच राहातात. दक्षिण पूर्व चीनच्या निंगडे सिटीजवळचे दृश्य पाहून कुणीही अचंबित झाल्याशिवाय राहत नाही. या वस्तीतील ८५०० लोक समुद्रातच घर करून राहत आहेत. आपल्या बोटीवरच अनेकांनी संसार मांडला आहे. ते ना किनाऱ्यावर येतात ना किनारा पार करण्याचा प्रयत्न करतात. या ठिकाणी राहाणारे सर्व लोक मच्छीमार असून ते टांका जमातीचे आहेत. असे सांगितले जाते की, तत्कालीन शासनाच्या त्रासाला कंटाळून हे लोक समुद्रकिनारी आले आणि नंतर येथेच स्थिरावले. असेही सांगण्यात येते की, इस. ७०० मध्ये येथे तांग राजवंशाचे शासन होते. युद्धापासून वाचण्यासाठी हे लोक या भागात आले आणि येथेच रमले.