शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

रेल्वेगाडी कलती करून प्रवाशाची सुटका

By admin | Updated: August 7, 2014 08:29 IST

मुंबईतील उपनगरी रेल्वेच्या संवेदनशून्य प्रशासनाने धडा घ्यावा अशी घटना ऑस्ट्रेलियाच्या पर्थ शहरात घडली आहे.

पर्थ : गाडी पकडताना किंवा गाडीतून उतरताना गाडी आणि फलाट यांच्यामधील फटीमध्ये पडून काही प्रवाशांनी प्राण गमावले व अनेकांचे हात-पाय तुटले तरी स्वत:ची जबाबदारी झटकणा:या मुंबईतील उपनगरी रेल्वेच्या संवेदनशून्य प्रशासनाने धडा घ्यावा अशी घटना ऑस्ट्रेलियाच्या पर्थ शहरात घडली आहे. 
तेथेही मुंबईतील प्रवाशांप्रमाणोच एकाचा पाय गाडीत चढत असताना गाडी व फलाट यांच्यामधील फटीत अडकला. पण, रेल्वे कंपनीने गाडी तशीच पुढे न दामटता योग्य सूचना देऊन प्रवाशांकडून फलाटावर उभी असलेली गाडी ढकलून थोडी कलती करून घेतली आणि पाय अडकलेल्या त्या प्रवाशाची सुटका केली. पर्थमधील रेल्वेसेवा चालवणा:या ट्रान्सपर्थ कंपनीने अधिकृतपणो पत्रक काढून या अनोख्या घटनेची माहिती दिली असून प्रवासी जनतेने दाखवलेल्या भ्रातृभावाचे मुक्तकंठाने कौतुक केले आहे. ऑस्ट्रेलियातील रेल्वेगाडय़ा सुरू होण्यापूर्वी सर्व डब्यांचे दरवाजे आपोआप बंद होणारे असतात व त्यांच्यात असलेल्या ‘पब्लिक अॅड्रेस सिस्टिम’वरून गाडीचा ड्रायव्हर सर्व डब्यांमधील प्रवाशांशी संवाद साधू शकतो. मंगळवारी पर्थ रेल्वे स्टेशनमध्ये गाडीत चढताना निक नावाच्या प्रवाशाचा पाय गाडी व फलाट यांच्यातील चार इंची फटीत अडकून बसला. हे लक्षात येताच ड्रायव्हरने प्रवाशांना डब्यातून खाली उतरायला सांगितले व गाडी कलती करून त्याचा पाय सुखरूप बाहेर काढून घेतला. (वृत्तसंस्था)