शहरं
Join us  
Trending Stories
1
BEST Election Results 2025: उद्धवसेना-मनसे युतीचा २१-० ने पराभव; राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया आली
2
राज ठाकरे शिवतीर्थावर परतताच CM देवेंद्र फडणवीसांनी केला उद्धव ठाकरेंना फोन; नेमके कारण काय?
3
रामललांच्या भक्तांना दिवाळीपूर्वीच मिळणार खास गिफ्ट! राम मंदिर ट्रस्ट देणार विशेष भेट, जाणून घ्या सविस्तर
4
UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! १ ऑक्टोबरपासून 'हे' महत्त्वाचे फीचर कायमस्वरूपी बंद होणार
5
हा पी अर्जुन तेंडुलकर कोण? तुफानी खेळीत १२ चेंडूत ३ चौकार, ३ षटकार ठोकले; मुंबई इंडियन्सच्या नजरेत भरला?...
6
रोज इथे माणसं आदळत आहेत, झोपड्या वाढताहेत, 'अर्बन नक्षल'पेक्षा...; राज ठाकरेंचं 'मिशन मुंबई'
7
विद्यार्थ्याच्या हत्येवरून अहमदाबाद तापले, रस्त्यावर उतरले हजारो लोक, पोलीस आणि NSUI मध्ये वादावादी
8
छत गळतेय, उंदीर फिरतात आणि वीज नसते; इमरान खान यांच्या पत्नी बुशरा बीबींची तुरुंगात दयनीय अवस्था
9
Viral Video: लोणावळ्यात मद्यधुंद महिलांमध्ये फ्री-स्टाईलमध्ये हाणामारी; पोलीस आल्यानंतरही थांबल्या नाहीत!
10
Ajinkya Rahane : हीच ती वेळ! सोशल मीडियावरुन पोस्ट शेअर करत अजिंक्य रहाणेनं खांद्यावरील ओझे केले हलके; म्हणाला...
11
इस्रायल-हमास युद्धावरून मायक्रोसॉफ्टच्या मुख्यालयात जोरदार राडा; कंपनीवर गंभीर आरोप
12
आशिया कपसाठी श्रेयस अय्यर संघात का नाही? या चर्चेत BCCI नं पुडी सोडली, की खरंच तो कॅप्टन होणार?
13
"राष्ट्रीय पुरस्कार उचलण्यासाठी माझा एकच हात...", शाहरुख खानचा अफलातून सेन्स ऑफ ह्युमर
14
बेस्ट निवडणूक २०२५: पहिल्यांदाच युती अन् ठाकरे बंधूंचा दारुण पराभव; ‘ही’ आहेत ५ मोठी कारणे
15
शाळेच्या गेटजवळ स्फोटके आढळली; १० वर्षाच्या विद्यार्थ्याने उचलून फेकलं आणि...
16
'हे अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात मूर्खपणाचं पाऊल..,' ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ म्हणाले, "ट्रम्प टॅरिफनेच ब्रिक्सला विजय मिळवून दिला.."
17
"आम्हाला त्रास झालाय का? आम्हाला माहीत आहे, काय आहे ते?"; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर संजय राऊत स्पष्टच बोलले
18
पाकिस्तान अनेक हवाई मार्ग करत आहे बंद! नेमकं कारण तरी काय?मोठे नियोजन सुरू असल्याची शक्यता
19
“ठाकरे ब्रँड कोमात, स्वदेशी देवाभाऊ जोमात”; बेस्ट निवडणूक निकालावर शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
20
बांगलादेशला पुन्हा पूर्व पाकिस्तान करण्याचा मुनीरचा डाव, ट्रम्प यांना दाखवली अशी लालूच, भारतासाठी धोका वाढला

पाकने १५१ कैद्यांना भारताकडे सोपविले

By admin | Updated: May 27, 2014 05:52 IST

पाकिस्तान सरकारने कारावासात असलेल्या १५१ कैद्यांना सोमवारी वाघा सीमेवर भारतीय अधिकार्‍यांकडे सोपविले.

लाहोर : पाकिस्तान सरकारने कारावासात असलेल्या १५१ कैद्यांना सोमवारी वाघा सीमेवर भारतीय अधिकार्‍यांकडे सोपविले. नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी सोहळ््यात पंतप्रधान नवाझ शरीफ सहभागी होणार आहेत. या अनुषंगाने पाक सरकारने सद्भावनावृद्धीच्या दृष्टीने हे पाऊल उचलले आहे. कराची येथून ५९ आणि हैदराबाद येथून ९२ भारतीय कैद्यांची रविवारी सुटका करण्यात आली. यामध्ये १५० मच्छीमार आणि एका अन्य कैद्याचा समावेश आहे. चुकीने पाकिस्तानच्या सीमेत गेल्याच्या कारणावरून त्यांना तुरुंगात ठेवण्यात आले होते. या सर्वांना कराची येथून एका वातानुकूलित बसच्या मदतीने वाघा सीमेवर आणण्यात आले होते. सीमा सुरक्षा दलाकडे त्यांना सोपविण्यात आले. पाकिस्तान रेंजर्सच्या एका अधिकार्‍याने वृत्तसंस्थेला सांगितले की, या सर्वांची कागदपत्रे पाहिल्यानंतर त्यांना भारतीय अधिकार्‍यांकडे सोपविण्यात आले. पाकिस्तानी तुरुंगातून सुटका झालेले मच्छीमार दापू तेज यांनी सांगितले की, ह्यमी मण्यांपासून की चेन तयार करायला शिकलो. बांगड्या, पैंजण आणि हारही मला बनविता येतात. प्रत्येक वस्तूसाठी मला ६० रुपये मिळत होते.’ सात महिन्यांपूर्वी कथितरीत्या पाकिस्तानच्या सागरी सीमेत तेजाच्या नौकेने घुसखोरी केल्याच्या आरोपावरून त्याला ही अटक झाली होती. नौकेवर सात जण होते. मात्र, पाकिस्तान तटरक्षक दलाने केवळ चार जणांनाच अटक केले. (वृत्तसंस्था)