शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
3
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
4
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
5
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
6
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
7
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
8
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
9
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
10
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
11
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
12
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
13
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
14
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
15
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
16
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
17
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
18
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
19
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली
20
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार

पाकिस्तान, बांगलादेश आणि चीनला हादरे

By admin | Updated: April 26, 2015 02:15 IST

नेपाळमधील विध्वसंक भूकपांने भारतासह शेजारील पाकिस्तान, बांगलादेश आणि चीनही हादरले. बांगलादेशात दोन महिलेसह तीन जण ठार, तर अनेक जण जखमी झाले

ढाका/इस्लामाबाद/बीजिंग : नेपाळमधील विध्वसंक भूकपांने भारतासह शेजारील पाकिस्तान, बांगलादेश आणि चीनही हादरले. बांगलादेशात दोन महिलेसह तीन जण ठार, तर अनेक जण जखमी झाले असून चीनच्या नैर्ऋत्येकडील स्वायत्त तिबेटमध्ये १२ जणांचा मृत्यू झाला. या शक्तिशाली भूकंपाचे धक्के बांगलादेशात सर्वत्र जाणवले. व्यायव्य पबाना येथील एका शाळेत बैठक चालू असताना शाळेची इमारत थरारली. रोकया खानम यांना भूकंप झाल्याची जाणीव होताच बैठक सोडून बाहेर पडण्याच्या धावपळीत असताना त्या भिंतीला धडकल्या, असे खाजगी टीव्ही चॅनल आणि एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले. चीनमध्ये १२ ठार; अनेक घरांचे नुकसानचीनच्या नैर्ऋत्येकडील तिबेटलाही भूकंपाचा तडाखा बसला. या ठिकाणी एका ८३ वर्षीय महिलेसह १२ जण ठार, तर अनेक जखमी झाले आहेत. ल्हासा आणि शिगास्ते हा परिसरातही धक्के जाणवले. न्येलाम प्रांतातील अनेक घरांचे नुकसान झाले असून, चीन-नेपाळ सीमेवरील दूरसंचार सेवाही ठप्प झाली आहे. दरम्यान, पाकिस्तानने नेपाळ आणि भारताला मदत देऊ केली आहे. पाकिस्तान सरकारने यासाठी राष्ट्रीय आपत्ती निवारण प्राधिकरणाला सज्ज राहण्याचे आदेश दिले आहेत.