शहरं
Join us  
Trending Stories
1
POK मध्ये लोकांना घरे खाली करण्याचे आदेश; पाकिस्तानी सैन्यानं बनवले बंकर, वॉर सायरन लावले
2
योग गुरू स्वामी पद्मश्री शिवानंद बाबा यांनी वयाच्या १२८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
दुसरे लग्न करायचे तर दुसऱ्याच्या पत्नीला पळवून न्यावे लागते; या देशात आहे विचित्र परंपरा...
4
"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"
5
"भारतात इतर पर्यटन स्थळं नाहीत का?" काश्मिरला जाण्याचं आवाहन करणाऱ्यांवर पल्लवी जोशीचं भाष्य
6
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लॉटरी, यशच यश; प्रगतीची संधी, नोकरीत पदोन्नती, पैसा मिळेल!
7
...तर सीमा हैदरला हा नियम लागू नाही का?; सपा नेते अबु आझमींनी केंद्र सरकारला घेरलं
8
WAVES 2025: नेटफ्लिक्स सह-सीईओंसोबत सैफची चर्चा, म्हणाला, "रामायण, महाभारत..."
9
दादा, तुम्ही नाहीतर कर्ज माफीचे आश्वासन दिले कोणी?
10
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
11
आजचे राशीभविष्य, ४ मे २०२५: धनप्राप्तीसह आर्थिक स्तर मजबूत होईल, मान, प्रतिष्ठा वाढेल
12
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
13
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
14
पर्यटकच टार्गेटवर... गुप्तचरांचा होता इशारा; शोधमोहीम थांबविली त्याच दिवशी झाला हल्ला 
15
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी
16
तीन मुलींची हत्या करून आईने घेतला गळफास ; भिवंडीतील हृदयद्रावक घटना, कारण अस्पष्ट 
17
पुरंदर विमानतळाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीमार; अनेक जखमी
18
नव्या डम्पिंगसाठी लागतील दोन वर्षे; सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा किंवा पर्यायी जागेसाठी मुदतवाढ हाच महापालिकेकडे पर्याय 
19
७२ तासांच्या ‘त्या’ शपथेनंतर मजबूत राज्याची मुहूर्तमेढ : देवेंद्र फडणवीस
20
विमानांना पक्षी धडकण्याची शक्यता, उघड्यावरील प्राण्यांची कत्तल थांबवा; नवी मुंबई विमानतळ कंपनीला ‘डीजीसीए’चे आदेश

पाककडून १७२ भारतीय मच्छीमारांची सुटका

By admin | Updated: February 15, 2015 23:53 IST

पाकिस्तानने रविवारी १७२ भारतीय मच्छीमारांची सुटका केली असून, भारताबद्दल सदिच्छा म्हणून मच्छीमारांची सुटका केल्याचे म्हटले आहे.

कराची : पाकिस्तानने रविवारी १७२ भारतीय मच्छीमारांची सुटका केली असून, भारताबद्दल सदिच्छा म्हणून मच्छीमारांची सुटका केल्याचे म्हटले आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विश्वचषक किकेट स्पर्धा सुरू होण्याआधी पाक व इतर सार्क राष्ट्रप्रमुखांना फोन करून शुभेच्छा दिल्या होत्या, तसेच उच्चस्तरीय संपर्क पुन्हा सुरू करण्याचे संकेतही दिले होते. त्यानंतर मच्छीमारांची सुटका केली आहे. आम्ही या मच्छीमारांना आज सोडले असून, त्यांना वाघा सीमेपर्यंत रेल्वेने पोहोचवले जाईल, असे मलीर तुरुंगाचे अधीक्षक मुहम्मद सेहतो यांनी सांगितले. मलीर व लांधी तुरुंगातील मच्छीमार कैद्यांची मुक्तता करण्यात आली. भारत व पाकमधील विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या दिवशीच या कैद्यांची सुटका होणे हा योगायोग आहे. या मच्छीमारांपैकी बहुतांश जणांनी आपली शिक्षा पूर्ण केलेली आहे, असे सेहतो यांनी सांगितले. मोदी यांनी नवाज शरीफ यांना फोन केला तेव्हा परराष्ट्र सचिव जयशंकर यांना सार्क राष्ट्रात पाठविणार असल्याचे सांगितले. (वृत्तसंस्था)