शहरं
Join us  
Trending Stories
1
Kamchatka Krai earthquake Russia: समुद्राच्या खाली एकामागोमाग एक ३० धक्के! अमेरिकेच्या समुद्र किनाऱ्यावर सहा फूट लाटा उसळल्या, जगभरात हाहाकार... 
2
१९५२ नंतरचा सर्वात शक्तिशाली भूकंप, रिंग्ज ऑफ फायर'ला बोलतात खरा खलनायक'
3
कृषिमंत्री कोकाटे किती मिनिटे रमी खेळत होते?, विधिमंडळ चौकशी अहवालात उघड, रोहित पवारांचा दावा
4
IND vs PAK 1st Semi Final : जे नको तेच घडलं! या स्पर्धेत जुळून आला भारत-पाक सेमीचा योग
5
दोन मोर्चांवर वेगळे लढले...! विरूच्या निधनानंतर महिन्याभराने जयनेही प्राण सोडले; गीरचे जंगल आता त्यांच्या मैत्रीच्या गोष्टी सांगणार...
6
Aditya Infotech IPO: इश्यू उघडताच GMP मध्ये तुफान तेजी; गुंतवणुकदारांना मिळू शकतो जबरदस्त नफा
7
महाराष्ट्रासाठी काँग्रेसने रणनीती आखली; रमेश चेन्नीथेला आणि हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर मोठी जबाबदारी
8
"हा माझा नवरा"; इन्स्पेक्टरच्या मृत्यूनंतर हायव्होल्टेज ड्रामा; मृतदेहासाठी २ बायका भिडल्या, अखेर...
9
NSDL IPO: ८०० रुपये प्राईज बँड, १२७ रुपये GMP; LIC नं केली गुंतवणूक, तुमचा विचार काय?
10
सलमान खानला भेटण्यासाठी ३ अल्पवयीन मुलांनी केला मोठा कांड; २ राज्यांची पोलीस झाली हैराण
11
रश्मिका मंदानाची कॉपी? छत्रपती संभाजीनगरची लेक, विजय देवरकोंडासोबत करणार रोमान्स
12
'ऑपरेशन महादेव'नंतर आता 'ऑपरेशन शिवशक्ती' सुरू! भारतीय सैन्याने दोन दहशतवाद्यांना घातलं कंठस्नान
13
थंडबस्त्यात गेला अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' सिनेमा, रेणुका शहाणे म्हणाल्या - "मला धक्काच बसला.."
14
कमाल! स्मार्टफोन App द्वारे आतड्यांतील बॅक्टेरियावर नियंत्रण, आली ओरल कॅप्सूल, कसा होणार फायदा?
15
Kamchatka Earthquake: ५ जुलैचे भविष्य ३० जुलैला खरे होणार? रशियातील भुकंपाच्या उंच लाटा जपानच्या किनाऱ्यावर धडकू लागल्या...
16
"दीड लाख देऊन इथं आलोय, मला बोलू द्या..."; संसदेत हजेरी लावणं खासदार राशीद यांना इतकं महाग का पडलं?
17
Reliance Jio ची आपल्या ग्राहकांना मोठी भेट; फक्त ₹५९९ मध्ये घरच्या TV ला बनवा कॉम्प्यूटर
18
PM किसान योजनेचा २० वा हप्ता जाहीर! २००० रुपये थेट बँक खात्यात, लगेच 'असं' तपासा तुमचं नाव!
19
UPI मध्ये १ ऑगस्टपासून होणार बदल; बॅलन्स चेक ते ऑटो-पे पर्यंत सर्वकाही बदलणार, पाहा तुमच्यासाठी काय नवं?
20
भीक मागणाऱ्या व्यक्तीच्या दोन बायका, आता त्याची तक्रार तर ऐका; कलेक्टरकडे पोहोचला अन् म्हणाला...

‘...तरच भारताशी चर्चा’

By admin | Updated: September 1, 2015 00:25 IST

द्विपक्षीय संबंधांतील सर्व मुद्दे जोपर्यंत विषयपत्रिकेवर घेतले जात नाहीत तोपर्यंत आपण भारताशी चर्चा करणार नसल्याचे पाकिस्तानने म्हटले आहे.

इस्लामाबाद : द्विपक्षीय संबंधांतील सर्व मुद्दे जोपर्यंत विषयपत्रिकेवर घेतले जात नाहीत तोपर्यंत आपण भारताशी चर्चा करणार नसल्याचे पाकिस्तानने म्हटले आहे. पाकचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार सरताज अझीज यांनी म्हटले की, सीमेवर तणाव असतानाही रेंजर्सचे महासंचालक व सीमा सुरक्षा दलाच्या महासंचालकांत पुढील आठवड्यात बैठक होणार आहे. मात्र, जोपर्यंत सर्व द्विपक्षीय मुद्दे विषयपत्रिकेत घेतले जात नाहीत तोपर्यंत पाकिस्तान भारताशी चर्चा सुरू करणार नाही. सर्व मुद्दे विषयपत्रिकेवर घेतल्याशिवाय पाक भारतासोबत पुन्हा चर्चा सुरू करणार नाही, असे रेडिओ पाकिस्तानच्या वृत्तात म्हटले आहे. एका खासगी टी. व्ही. चॅनलला दिलेल्या मुलाखतीत अझीज म्हणाले की, भारताने पूर्वअटी घातल्यामुळे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार पातळीवरील चर्चा होऊ शकली नाही. ही चर्चा गेल्या आठवड्यात राजधानी नवी दिल्लीत होणार होती. सीमा आणि नियंत्रण रेषेवरील तणाव टिपेला गेल्याच्या पार्श्वभूमीवर अझीज यांनी ही भूमिका मांडली आहे. काश्मिरी फुटीरवाद्यांशी सल्लामसलतीची मुभा देण्यास भारताने नकार दिल्यानंतर पाकने गेल्या आठवड्यात अखेरच्या क्षणी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार पातळीवरील चर्चा रद्द केली होती. मुख्यत्वे दहशतवादाच्या मुद्यावर चर्चेसाठी आयोजित करण्यात येणाऱ्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार चर्चेच्या विषयपत्रिकेत काश्मीरचा विषय घुसडवल्याने भारतही नाराज होता. भारत, पाकिस्तानी पंतप्रधानांच्या रशियातील चर्चेदरम्यान राष्ट्रीय सुरक्षा स्तरावरील चर्चा घेण्याचा निर्णय झाला होता. (वृत्तसंस्था)