शहरं
Join us  
Trending Stories
1
"ज्यांच्याकडे काहीच नाही, त्यांच्याकडे संविधानाची गॅरंटी आहे"; नामिबियात PM मोदींच्या भाषणाला स्टँडिंग ओव्हेशन
2
संजय गायकवाडांचा कँटिनमध्ये राडा; अन्न आणि औषध प्रशासनाची अजंता केटरर्सवर मोठी कारवाई
3
ट्रम्प यांनी पुन्हा फोडला टॅरिफ बॉम्ब...! इराक, फिलिपिन्ससह 'या' 6 देशांना बसणार फटका
4
'डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर कधीही होऊ शकतो 'ड्रोन हल्ला', खामेनेई यांच्या जवळच्या माणसाची अमेरिकेला खुली धमकी!
5
कुणाचा तरी राग माझ्यावर का काढता? अर्थसंकल्प कशाला मांडता म्हणणाऱ्या जाधवांना अजितदादांचे प्रत्युत्तर
6
"...तर मॉस्को अन् बिजिंग बॉम्बनं उडवेन!" ट्रम्प यांची पुतीन-जिनपिंग यांना खुली धमकी? 'ऑडिओ' लीक!
7
"गौतम गंभीरला काहीही बोलू नका; भारत मालिका हरला तरीही..."; योगराज सिंह यांनी कुणाला ठणकावलं?
8
“...तर राज्याच्या साधनसंपत्तीत भर, आर्थिक शिस्तीचे पालन करीतच अर्थकारभार”: DCM अजित पवार
9
युतीबाबत न बोलण्याचे राज ठाकरेंचे स्पष्ट आदेश, उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
10
"मराठी अस्मिता जपली पाहिजे पण..."; भाषेच्या वादात जान्हवी कपूरची उडी; बॉयफ्रेंड शिखर पहारियाची पोस्ट केली शेअर
11
सावधान! हे अ‍ॅप तुमच्या हॉट्स अ‍ॅपचे मेसेज वाचू शकते, आताच सेटिंग्स बदला
12
अकोल्यात तरुणीवर कारमध्ये अत्याचाराचा प्रयत्न, आराेपीच्या गुप्तांगावर लाथ मारत करून घेतली स्वतःची सुटका
13
ठाकरे बंधू एकत्र आल्यास महाविकास आघाडी फुटणार का? पृथ्वीराज चव्हाणांचे सूचक विधान, म्हणाले...
14
शाळेत शिकणारी मुलगी प्रेगनंट राहिल्यास १ लाख रुपये मिळणार; रशियाच्या या योजनेची होतेय चर्चा
15
मीरारोडचे पोलीस आयुक्त मधुकर पांडेंची बदली; मराठी मोर्चाला परवानगी नाकारल्याने मुख्यमंत्रीही वैतागले
16
पुन्हा रॉकेट बनला MRF चा शेअर, गेला ₹ 150000 पार; लोकांना केलं मालामाल! दिला बंपर परतावा
17
“महाराष्ट्रातील मतचोरीचा पॅटर्न बिहारमध्ये वापरायचा भाजपा, निवडणूक आयोगाचा प्रयत्न”: सपकाळ
18
"आमच्यावर आरोप केला जातो, शिवसेनेने मराठी माणसासाठी काय केलं? माझं सरकार यांनी पाडलं नसतं तर...! काय म्हणाले उद्धव ठाकरे?
19
रामललांसाठी आणखी एक अस्सल सागवानी लाकडाचे खास भव्य मंदिर बनणार; अयोध्येत कुठे बांधले जाणार?
20
Maruti Suzuki ते Mahindra..; जगातील सर्वात श्रीमंत कार कंपन्यांमध्ये भारतीय कंपन्यांचा दबदबा

मुशर्रफ बरळले, म्हणे कारगिलमध्ये पाकने भारताचा गळाच पकडला होता

By admin | Updated: May 18, 2015 13:01 IST

१९९९ मध्ये भारत - पाकिस्तानमध्ये झालेल्या कारगिल युद्धात पाकने भारताचा गळाच पकडला होता असे सांगत पाकचे माजी लष्करप्रमुख परवेझ मुशर्रफ यांनी स्वतःची पाठ थोपटून घेतली आहे.

ऑनलाइन लोकमत 
इस्लामाबाद, दि. १८ - १९९९ मध्ये भारत - पाकिस्तानमध्ये झालेल्या कारगिल युद्धात पाकने भारताचा गळाच पकडला होता असे सांगत पाकचे माजी लष्करप्रमुख परवेझ मुशर्रफ यांनी स्वतःची पाठ थोपटून घेतली आहे. भारत हे युद्ध कधीच विसरणार नाही असेही त्यांनी म्हटले आहे. 
ऑल पाकिस्तान मुस्लीम लीग या पक्षाच्या कार्यक्रमात संबोधित करताना परवेझ मुशर्रफ यांनी कारगिल युद्धाविषयी भाष्य केले. मुशर्रफ म्हणाले, त्या युद्धात आम्ही चार बाजूंनी कारगिलमध्ये शिरलो व भारतीय सैन्याला याची कल्पनाच नव्हती. कारगिलमध्ये प्रवेश करणा-यांमध्ये दुस-या स्तरावरील सशस्त्र दलातील जवानांचा समावेश होता व या युद्धानंतरच आम्ही त्या दलाला सैन्याचा दर्जा दिला असे त्यांनी सांगितले. १९९९ मध्ये भारत व पाकिस्तानमध्ये कारगिल येथे युद्ध झाला होता. १९७१ नंतरचा हे सर्वात मोठे युद्ध होते. हजारहून अधिक घुसखोरांनी नियंत्रण रेषा ओलांडून भारतीय हद्दीतील कारगिलवर ताबा मिळवला होता. या उंच ठिकाणावरुन लेह व लडाखला श्रीनगरने जोडणा-या महामार्गावर नजर ठेवणे शक्य झाले असते. पण भारतीय सैन्याने या घुसखोरांना चोख प्रत्युत्तर देत युद्धात विजय मिळवला होता.