शहरं
Join us  
Trending Stories
1
विरारमध्ये इमारत कोसळून १४ जणांचा मृत्यू, ३० तासांनंतरही बचाकार्य सुरु; शेजारील चाळही उद्ध्वस्त
2
ट्रम्प यांच्या पत्नीची 'AI चॅलेन्ज', जिंकणाऱ्याला मिळणार लाखोंचं बक्षीस...! जाणून घ्या, करायचं काय?
3
ट्रम्प टॅरिफचा बाजाराला जोरदार झटका! सेन्सेक्स ६०० अंकांनी कोसळला; काही मिनिटांत ४.१४ लाख कोटींचे नुकसान
4
टॅरिफबाबत भारत आणि अमेरिकेमध्ये चर्चेचे दरवाजे अजूनही खुले, दोन्हीकडून मिळाले संकेत  
5
Russia Ukraine War: रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर भयावह हल्ला, तीन ठार, १२ जण जखमी
6
"रशिया युक्रेन युद्ध मोदींचे" अमेरिकन राजदूताने भारताला धरलं जबाबदार, टॅरिफ कमी करण्यासाठी ठेवली अट
7
Rishi Panchami 2025: ऋषी मुनी तथा देव, मृत हरणाचे किंवा वाघाचे कातडे 'आसन' म्हणून का वापरत असत? वाचा 
8
पुतिन नव्हे..., आता झेलेन्स्कींवरच भडकले ट्रम्प, म्हणाले, "युद्ध..., युक्रेनने ऐकले नाही, तर बंदी घालेन!"
9
गजानन महाराज पुण्यतिथि: जाणून घ्या त्यांनी दिलेला सिद्धमंत्र; जो तुमचे आयुष्य बदलून टाकेल!
10
Mumbai: डॉकयार्ड रेल्वे स्टेशनजवळ सापडलेल्या मृतदेहाचा उलगडा, जमिनीच्या वादातून हत्या, तिघांना अटक
11
जामीन अर्जावरील सुनावणी ४३ वेळा पुढे ढकलल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाची नाराजी, आरोपीला दिलासा
12
आजचे राशीभविष्य, २८ ऑगस्ट २०२५: मानहानी होण्याची शक्यता, विधायक कार्य हातून घडेल
13
जम्मू-काश्मीरमध्ये पावसाने हाहाकार, वैष्णोदेवी मार्गावरील भूस्खलन घटनेतील मृतांची संख्या ४१ वर, जम्मू-उधमपूरमध्ये ११५ वर्षांतील रेकॉर्ड झाले ब्रेक
14
ट्रम्प यांच्या सूचनेनंतर पाच तासांतच शस्त्रसंधी, मतदार अधिकार यात्रेत राहुल गांधी यांचा आरोप
15
वर्षानुवर्षे खटला चालणे, हे शिक्षेसारखेच. सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केली खंत
16
Manoj Jarange Patil: मराठा वादळ मुंबईच्या दिशेने, आंदोलनाला केवळ एक दिवसासाठी सशर्त परवानगी
17
शाळांमध्येच होणार विद्याथ्यांचे आधार बायोमेट्रिक अपडेट, १७ कोटी आधार क्रमांक अजूनही प्रलंबित; पालकांचा वेळ, श्रम व त्रास वाचणार
18
तब्बल २० लाख नोकऱ्या धोक्यात ? ट्रम्प टॅरिफचा भारताला जबर फटका
19
वीज कोसळल्याने चौघांचा मृत्यू; मृतांमध्ये आईसह तरुण मुलाचा समावेश, धापेवाडा व धामणगाव शिवारातील घटना
20
पश्चिम विदर्भात अतिवृष्टीचा सहा लाख हेक्टरला फटका, ऑगस्टमध्ये सर्वाधिक नुकसान; कृषी विभागाचा अहवाल

मुशर्रफ बरळले, म्हणे कारगिलमध्ये पाकने भारताचा गळाच पकडला होता

By admin | Updated: May 18, 2015 13:01 IST

१९९९ मध्ये भारत - पाकिस्तानमध्ये झालेल्या कारगिल युद्धात पाकने भारताचा गळाच पकडला होता असे सांगत पाकचे माजी लष्करप्रमुख परवेझ मुशर्रफ यांनी स्वतःची पाठ थोपटून घेतली आहे.

ऑनलाइन लोकमत 
इस्लामाबाद, दि. १८ - १९९९ मध्ये भारत - पाकिस्तानमध्ये झालेल्या कारगिल युद्धात पाकने भारताचा गळाच पकडला होता असे सांगत पाकचे माजी लष्करप्रमुख परवेझ मुशर्रफ यांनी स्वतःची पाठ थोपटून घेतली आहे. भारत हे युद्ध कधीच विसरणार नाही असेही त्यांनी म्हटले आहे. 
ऑल पाकिस्तान मुस्लीम लीग या पक्षाच्या कार्यक्रमात संबोधित करताना परवेझ मुशर्रफ यांनी कारगिल युद्धाविषयी भाष्य केले. मुशर्रफ म्हणाले, त्या युद्धात आम्ही चार बाजूंनी कारगिलमध्ये शिरलो व भारतीय सैन्याला याची कल्पनाच नव्हती. कारगिलमध्ये प्रवेश करणा-यांमध्ये दुस-या स्तरावरील सशस्त्र दलातील जवानांचा समावेश होता व या युद्धानंतरच आम्ही त्या दलाला सैन्याचा दर्जा दिला असे त्यांनी सांगितले. १९९९ मध्ये भारत व पाकिस्तानमध्ये कारगिल येथे युद्ध झाला होता. १९७१ नंतरचा हे सर्वात मोठे युद्ध होते. हजारहून अधिक घुसखोरांनी नियंत्रण रेषा ओलांडून भारतीय हद्दीतील कारगिलवर ताबा मिळवला होता. या उंच ठिकाणावरुन लेह व लडाखला श्रीनगरने जोडणा-या महामार्गावर नजर ठेवणे शक्य झाले असते. पण भारतीय सैन्याने या घुसखोरांना चोख प्रत्युत्तर देत युद्धात विजय मिळवला होता.