शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारवर निशाणा?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
3
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
4
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
5
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
6
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
7
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
8
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
9
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
10
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
11
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
12
नोकरी गेली खड्ड्यात, आज राजीनामा देणारच, कारण...; ढसाढसा रडत शिक्षिकेने बनवला Video
13
बिबट्यानंतर आता लांडग्याची दहशत... तीन वर्षाच्या चिमुरड्याला उचलून नेलं; कुठे घडला प्रकार?
14
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दराचा नवा उच्चांक, चांदीच्या दरात ७,२१४ रुपयांची वाढ; सोन्याच्या दरातही जोरदार तेजी
15
"साजिद अकरमशी माझा कोणताही संबंध नाही"; दहशतवाद्याच्या पत्नीचा मृतदेह स्वीकारण्यास नकार
16
'मी हे विकत घेऊ शकत नाही' असे म्हणणे सोडा! रॉबर्ट कियोसाकींनी सांगितला श्रीमंतीचा नवा मंत्र
17
VIDEO : "सर्वस्व दिलं, तरीही मनासारखं नाही घडलं!" रोहित शर्मा 'त्या' गोष्टीबद्दल पहिल्यांदाच बोलला
18
'बॉर्डर २'मध्ये दिसणार सुनील शेट्टी आणि अक्षय खन्ना? सनी देओलच्या सिनेमासंदर्भात मोठी अपडेट आली समोर
19
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
20
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
Daily Top 2Weekly Top 5

मुशर्रफ बरळले, म्हणे कारगिलमध्ये पाकने भारताचा गळाच पकडला होता

By admin | Updated: May 18, 2015 13:01 IST

१९९९ मध्ये भारत - पाकिस्तानमध्ये झालेल्या कारगिल युद्धात पाकने भारताचा गळाच पकडला होता असे सांगत पाकचे माजी लष्करप्रमुख परवेझ मुशर्रफ यांनी स्वतःची पाठ थोपटून घेतली आहे.

ऑनलाइन लोकमत 
इस्लामाबाद, दि. १८ - १९९९ मध्ये भारत - पाकिस्तानमध्ये झालेल्या कारगिल युद्धात पाकने भारताचा गळाच पकडला होता असे सांगत पाकचे माजी लष्करप्रमुख परवेझ मुशर्रफ यांनी स्वतःची पाठ थोपटून घेतली आहे. भारत हे युद्ध कधीच विसरणार नाही असेही त्यांनी म्हटले आहे. 
ऑल पाकिस्तान मुस्लीम लीग या पक्षाच्या कार्यक्रमात संबोधित करताना परवेझ मुशर्रफ यांनी कारगिल युद्धाविषयी भाष्य केले. मुशर्रफ म्हणाले, त्या युद्धात आम्ही चार बाजूंनी कारगिलमध्ये शिरलो व भारतीय सैन्याला याची कल्पनाच नव्हती. कारगिलमध्ये प्रवेश करणा-यांमध्ये दुस-या स्तरावरील सशस्त्र दलातील जवानांचा समावेश होता व या युद्धानंतरच आम्ही त्या दलाला सैन्याचा दर्जा दिला असे त्यांनी सांगितले. १९९९ मध्ये भारत व पाकिस्तानमध्ये कारगिल येथे युद्ध झाला होता. १९७१ नंतरचा हे सर्वात मोठे युद्ध होते. हजारहून अधिक घुसखोरांनी नियंत्रण रेषा ओलांडून भारतीय हद्दीतील कारगिलवर ताबा मिळवला होता. या उंच ठिकाणावरुन लेह व लडाखला श्रीनगरने जोडणा-या महामार्गावर नजर ठेवणे शक्य झाले असते. पण भारतीय सैन्याने या घुसखोरांना चोख प्रत्युत्तर देत युद्धात विजय मिळवला होता.