शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
2
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
3
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
4
IPL 2025 : मोहीम फत्ते! 'दर्दी' चाहत्यांनी विराटसाठी व्हाइट जर्सीत केली गर्दी
5
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
6
ज्योती मल्होत्रा ​​कोण आहे? पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली झाली अटक
7
दर्यापूरचे सराफा दुकान फोडणारी आंतरराज्यीय टोळी अटकेत
8
पाच बायका, शाहबाज शरीफ यांची लव्ह स्टोरी ऐका, चुलत बहिणीशी केलं पहिलं लग्न, त्यानंतर...
9
नातेवाईकावर अंत्यसंस्कार करून आंघोळीसाठी नदीत उरतले, बाप-लेकासह तिघांचा बुडून मृत्यू
10
अलिशान स्पोर्ट्स कारवरील स्क्रॅच बघून संतापला रोहित शर्मा; भावावर असा काढला राग (VIDEO)
11
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
12
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच आईला संपवलं; इन्स्टाग्रामने उलगडलं हत्येचं गूढ
13
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा
14
Astro Tips: जे पुरुष घरात झाडूने साफसफाई करतात, ते झटपट श्रीमंत होतात; कसे ते पहा!
15
नालासोपाऱ्यात मेफेड्रोन ड्रग्सचा कारखाना उद्ध्वस्त, तुळींज पोलिसांची प्रगतीनगर परिसरात कारवाई
16
Virat Kohli: विराट कोहलीची जर्सी खरेदी करण्यासाठी चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर चाहत्यांची झुंबड, व्हिडीओ होतोय व्हायरल!
17
पाकिस्तानविरुद्धच्या संघर्षादरम्यान या पिल्लांना सरकारने दिली झेड प्लस सुरक्षा, ७०० किमी दूर केली रवानगी
18
कॅन्सरसोबत झुंज ठरली अपयशी! ४४ वर्षीय प्रसिद्ध गायिकेचं निधन, चाहत्यांनी व्यक्त केली हळहळ
19
अरे बापरे! एका छोट्याशा चुकीमुळे होऊ शकतो प्रेशर कुकरचा भीषण स्फोट; सेफ्टीसाठी 'हे' करा
20
भारतीय सैन्याची मोठी तयारी!६ जण ठार, ११ जणांच्या खात्म्यासाठी ऑपरेशन; लष्कर -जैश'च्या दहशतवाद्यांचा शोध सुरू

मुशर्रफ बरळले, म्हणे कारगिलमध्ये पाकने भारताचा गळाच पकडला होता

By admin | Updated: May 18, 2015 13:01 IST

१९९९ मध्ये भारत - पाकिस्तानमध्ये झालेल्या कारगिल युद्धात पाकने भारताचा गळाच पकडला होता असे सांगत पाकचे माजी लष्करप्रमुख परवेझ मुशर्रफ यांनी स्वतःची पाठ थोपटून घेतली आहे.

ऑनलाइन लोकमत 
इस्लामाबाद, दि. १८ - १९९९ मध्ये भारत - पाकिस्तानमध्ये झालेल्या कारगिल युद्धात पाकने भारताचा गळाच पकडला होता असे सांगत पाकचे माजी लष्करप्रमुख परवेझ मुशर्रफ यांनी स्वतःची पाठ थोपटून घेतली आहे. भारत हे युद्ध कधीच विसरणार नाही असेही त्यांनी म्हटले आहे. 
ऑल पाकिस्तान मुस्लीम लीग या पक्षाच्या कार्यक्रमात संबोधित करताना परवेझ मुशर्रफ यांनी कारगिल युद्धाविषयी भाष्य केले. मुशर्रफ म्हणाले, त्या युद्धात आम्ही चार बाजूंनी कारगिलमध्ये शिरलो व भारतीय सैन्याला याची कल्पनाच नव्हती. कारगिलमध्ये प्रवेश करणा-यांमध्ये दुस-या स्तरावरील सशस्त्र दलातील जवानांचा समावेश होता व या युद्धानंतरच आम्ही त्या दलाला सैन्याचा दर्जा दिला असे त्यांनी सांगितले. १९९९ मध्ये भारत व पाकिस्तानमध्ये कारगिल येथे युद्ध झाला होता. १९७१ नंतरचा हे सर्वात मोठे युद्ध होते. हजारहून अधिक घुसखोरांनी नियंत्रण रेषा ओलांडून भारतीय हद्दीतील कारगिलवर ताबा मिळवला होता. या उंच ठिकाणावरुन लेह व लडाखला श्रीनगरने जोडणा-या महामार्गावर नजर ठेवणे शक्य झाले असते. पण भारतीय सैन्याने या घुसखोरांना चोख प्रत्युत्तर देत युद्धात विजय मिळवला होता.